Shikhar Dhawan’s lacklustre knocks on the West Indies tour has put him under scrutiny as India look to clinch the One-Day International (ODI) series against hosts West Indies in the final match in Trinidad on Wednesday. A win will ensure India’s dominance over the West Indies in limited-overs, having already whitewashed the T20I champions in the shortest format. However, all eyes will be on opener Shikhar Dhawan, who has managed to score in double figures only once in four matches (T20Is and ODIs) against the West Indies in the ongoing tour. Troubled by in-coming deliveries, Dhawan has twice lost his wicket to pacer Sheldon Cottrell.
When is the West Indies vs India 3rd ODI?
The West Indies vs India 3rd ODI will be played on August 14, 2019 (Wednesday).
Where will the West Indies vs India 3rd ODI played?
The West Indies vs India 3rd ODI will be played at Queen’s Park Oval, Port of Spain, Trinidad.
What time does the West Indies vs India 3rd ODI begin?
The West Indies vs India 3rd ODI will begin at 7:00 PM IST.
Which TV channels will broadcast the West Indies vs India 3rd ODI?
The West Indies vs India 3rd ODI will be telecast on the Sony Pictures Sports Network.
How do I watch live streaming of the West Indies vs India 3rd ODI?
The live streaming of the West Indies vs India 3rd ODI will be available on SonyLIV.
नागपूर: वर्धा मार्गावर रिच-१ मध्ये मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावरील रिच-३ मध्ये लवकरच मेट्रो प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. याची तयारी म्हणून येत्या १५ ऑगस्टपासून मेट्रोची हिंगणा मार्गावर ट्रायल सुरू होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
वर्धा मार्गावर मेट्रो सेवा सुरू असून लवकरच हिंगणा मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रोची यंत्रणा कामाला लागली आहे. अवघ्या १४ महिन्यांच्या कालावधीत या रिचमधील ११ कि. मी. ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले. ओएचई केबलचे कार्य अंतिम टप्प्यात असून लवकरच या ठिकाणी विद्युत लाइन चार्ज केली जाणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी ओएचई विद्युत केबल महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पामध्ये १०८० ग्रेडचे हेड हार्डनड रेल वापरण्यात आले आहे. १०८० ग्रेडचे हेड हार्डनड रूळ अत्याधुनिक पद्धतीने बनविल्या जाते ज्यामध्ये रुळाच्या वरील भागावर बळकट बनविण्याकरिता विशेष लक्ष दिल्या जाते. यामुळे रुळाचे आयुष्य वाढते.
आरडीएसओने मेट्रोच्या कामासाठी ६० किलो १०८० एचएच रूळ चा वापर करणे अनिवार्य केले आहे. भारतातील सर्व मेट्रोमध्ये याचा वापर करण्यात आला आहे. रुळाचे हेड हे हार्ड म्हणजेच कडक असते जे की रेल्वेच्या चाकांना आधार देते व स्थिरता प्रदान करते. एक किलोमीटरचा ट्रॅक निर्माण करण्याकरिता १२० टनच्या रेलची आवश्यकता असते.
इतर मेट्रोमध्ये रुळाची लांबी १८ मी आहे, मात्र नागपूर मेट्रोसाठी वापरण्यात आलेले रूळ २५ मी. लांबीचे आहेत. नागपूर मेट्रोने रशियावरून या रूळाची आयात केली आहे.
नागपूर: तांत्रिक बिघाडांमुळे आज सकाळी नागपूरहून दिल्लीला जाणारे इंडिगोएअरलाइन्सचे विमान रनवेवरूनच परतले आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या विमानात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडिगोचे ६ ई ६३६ हे विमान आज सकाळी नागपूरहून दिल्लीसाठी रवाना होणार होते. नितीन गडकरीदेखील या विमानात उपस्थित होते. विमान रनवेवर धावायला लागल्यावर काही क्षणातच पायलटला विमानात गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. त्याने लगेच विमान रोखले आणि शेडच्या दिशेने वळवले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून नागपूर विमानतळावरील अभियंते विमानाची चाचपणी करत आहेत.
आज सकाळी दिल्ली विमानतळावरही बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. यामुळे विमान वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली होती. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये हाय अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे विमानतळांवर सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.
नागपूर: सीताबर्डी मुख्य मार्गावरील फ्रेण्ड्स शोरूममधील नोकराने आणखीही काही महिला ग्राहकांचे मोबाइलद्वारे चित्रीकरण केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस कोठडी संपल्याने नोकराला पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले. त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. युक्तिवादानंतर न्यायालयाने नोकराच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली.
निखिल ऊर्फ पिंटू दीपक चौथमल (वय २७, रा. आंबेडकरनगर, पाचपावली), असे अटकेतील नोकराचे नाव आहे. शुक्रवारी सतरावर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी फ्रेण्ड्सच्या ट्रायल रूममध्ये कॉलेजचा ड्रेस घालून बघत होती. यावेळी तिला मोबाइल दिसला. तिने मोबाइलसह सीताबर्डी पोलिस स्टेशन गाठले. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. नोकर निखिल व मालक किसन इंदरचंद अग्रवाल (वय ५४, रा. वर्धमाननगर) यांना अटक केली. दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने किसन यांची जामिनावर सुटका केली तर निखिलची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली. सोमवारी पोलिस कोठडी संपल्याने निखिलला पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
शोरूमध्ये काम करताना त्याने आणखी कोणाकोणाचे मोबाइलद्वारे चित्रीकरण केले, त्याने हे चित्रीकरण व्हायरल केले आहे का, कम्प्युटरमध्ये ते साठवून ठेवले आहे का, याचा तपास करायचा आहे. घराची झडती घ्यायची असल्याने निखिलच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीताबर्डी पोलिसांनी न्यायालयाला केली. युक्तिवादानंतर न्यायालयाने निखिलच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली. याप्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत हे करीत आहेत.
नागपूर: कोल्हापूर आणि सांगलीत आज आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या ४३ वर पोहोचली असून अद्यापही ३ जण बेपत्ता आहेत, अशी माहिती देतानाच कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला असल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीची माहिती दिली. सांगलीत काल रात्री २ तर कोल्हापुरात एक मृतदेह सापडला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील पुरात बेपत्ता झालेल्या तिघांचा अद्यापही शोध लागलेला नाही. आतापर्यंत ४, ७४,२२६ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं असल्याचं म्हैसेकर यांनी सांगितलं.
अतिवृष्टीचा इशारा, पण पाऊस सुरू नाही
कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मात्र अद्याप या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
उद्याच पाच हजार मिळणार
पूरग्रस्तांसाठी राज्यसरकारने तातडीची पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रोख रक्कम उद्याच पूरग्रस्तांपर्यंत पोहोचणार असून ३१३ एटीएम सेंटरमध्ये पैसै भरण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
>> अलमट्टी धरणातून सध्या ५,७०,००० वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे
>> सांगलीमध्ये अद्याप धोक्याच्या पातळीपेक्षा ५ फूट दोन इंच, तर कोल्हापूरमध्ये पाच फूट पाणीपातळी जास्त आहे
>> सांगलीत आजूनही बारा गावे, तर कोल्हापूरमध्ये १८ गावे पुराने वेढलेली आहेत. या गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे
>> सोलापूरमधील १६ गावे पाण्याने वेढलेली आहेत
>> पाण्यामुळे बंद असलेले कोल्हापूरमधील ३१ पैकी १५ रस्ते, तर सांगलीत ४५ पैकी १५ रस्ते सुरू करण्यात आले आहेत
>> मुंबई-बंगळुरू महामार्ग फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये पेट्रोल-डिझेल, गॅस आदींचा समावेश आहे
>> पुरामध्ये नुकसान झालेल्या खासगी आणि सरकारी इमारती तसेच घरांचे सर्वेक्षण केले जाईल. आवश्यक असल्यास पुनर्वसनही केले जाणार आहे.
नागपूर: भारताने पाकिस्तानवर चांगलाच पलटवार केला आहे. भारताने पाकिस्तानच्या कारवाईला जशाच तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून बंद करण्यात आलेली समझोता एक्स्प्रेसनंतर भारताने दिल्ली-लाहोर बससेवा सोमवारी रद्द केली. दिल्ली परिवहन महामंडळ (डीटीसी) ने आज याची माहिती दिली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळणारे कलम ३७० भारताकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने चांगलीच आगपाखड केली. भारताच्या या निर्णयाच्या विरोधात पाकने समझोता एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानकडून भारत-पाक यांच्यातील समझोता एक्स्प्रेस बंद करण्यात आली. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद यांनी समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याची घोषणा केली होती. गुरूवारी पाकिस्तानने वाघा बॉर्डरवर ही एक्स्प्रेस थांबवली आणि आपल्या ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्डला समझोता एक्स्प्रेससोबत भारतात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर राजस्थान सीमेमार्फत भारतात येणारी ‘धार एक्स्प्रेस’ सुद्धा पाकिस्तानकडून बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती.
पाकिस्ताननं गुरूवारी दिल्ली-लाहोर बस सेवा बंद करण्याचा देखील निर्णय घेतला. गुरुवारी संध्याकाळी दिल्लीहून लाहोरकडे निघालेल्या पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाच्या बसमध्ये अवघे चार प्रवासी होते. पाकिस्तानच्या या एकतर्फी निर्णयानंतर भारताने आज दिल्ली-लाहोर ही बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी सहा वाजता ही बस लाहोरसाठी रवाना होणार होती. परंतु, बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली-लाहोर बस सेवेची सुरूवात १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.
Nagpur: Exclusive Dental Implantology Conference by Dental Implant Care Foundation was inaugurated on Saturday 10th Aug 2019 at Hotel le Meridien by the hands of Union Minister for Road Transport & Highways & Shipping Shri Nitinji Gadkari. The ceremony also witnessed the presence of the renowned Diabetologist Dr. Sunil Gupta, President, Academy of Medical Sciences, Dr. Nirmal Jaiswal. Implanon is the brainchild of leading Oral and Maxillofacial Surgeon and Implantologist, Dr. Mohit Zamad while Leading Prosthodontist and Implantologist, Dr. Nitin Vaidya was the Organising Chairman. Renowned Periodontist & Implantologist of the city, Dr. Abhishek Soni is the Scientific Chairman for the Conference. Mr. Ankit Abad is the Project Director for Implacon. It is a 3 day-long conference with 15 National & International Speakers guiding 500 dentists who reached Nagpur from different parts of India to enhance their Implantology Knowledge.
International Faculties include DR ZIV MAZOR from ISRAEL, Dr. OSCAR ROMAN MORALES from Columbia, DR LEON ARDEKIAN from Israel, DR SUPHACHAI SUPHANGUL from THAILAND, DR RITA SINGH from NEPAL, DR ATES PARLOR from TURKEY who came to Nagpur for the very 1st time in the history.
India’s top National faculties in Implantology also set their footprints at Implacon International which includes DR LANKA MAHESH (Delhi) , Dr TARUN KUMAR from (Chennai), Dr Udatta Kher (Mumbai), Dr T V Narayan (Bangalore), Dr Vivek Gaur (Delhi), Dr Ramesh Chowdhary (Bangalore), Dr Johnson Raja James (Chennai), Dr Jaibin George (Cochin).
The conference also includes the participation of more than 20 National & International implant companies. The visionary chief guest welcomed the participants from all over India to the orange city of Nagpur. He was also overwhelmed with the kind of response the conference received. Mr. Gadkari believes that the IMPLACON would bring a revolution in the dental Implantology practice all over the nation.
The conference was preceded by 5 Hands-on Pre Conference Courses on 9th Aug 2019 where more than 125 Implantologists from across the country came to learn from the masters. The Conference is being compared by the Eloquent Dental Surgeon, Dr. Reecha Sugandh. The conference concluded on Sunday, 11th of August, 2019 with a short valedictory ceremony consisting of distribution of prizes to the delegates for paper and poster presentations associated with Dental Implants. Numerous Dentists from Nagpur and around, Dr. Aakanksha Zamad, Dr. Vidya Vaidya, Dr. Shailendra Sahu, Dr. Ambarish Kolarkar, Dr. Smita Chauhan, Dr.Poonam Lodha, Dr.Nikhil Mankar, Dr. Prashant Tangade, Dr. Surbhi Pande, Dr. Akshay Mishra, Dr. Sushant Soni, Dr. Heena Mazhar, Dr. Mohit Chaurasia, Dr. Shraddha Soni, Dr. Ashish Modi, Dr. Atush Shindekar, Dr. Akshay Daga, Dr. Vinay Kothari worked hard for the success of Implacon.
Nagpur: In massive foreign investment, 20% of stake in Reliance’s oil to chemical business will be sold to Saudi Aramco at $75 billion, Reliance Industries Limited chairman Mukesh Ambani has announced at the 42nd annual general meeting (AGM) in Mumbai. Ambani has also announced the commercial launch of Jio Fiber on September 5. The base plan starts at speed of 100 MBPS and goes up to 1GBPS, with prices ranging from Rs 700 to Rs 10,000 per month. The RIL chairman also announced ‘Jio First Day First Show’ plan under which Premium JioFibre customers will be able to watch movies in their living rooms on the day of the release. This will be rolled out in 2020. Another big announcement is the partnership with Microsoft under which Jio will set up data centers across India and Microsoft will bring the cloud platform.
Jio Phone 2 was launched at the last AGM and carried a price tag of Rs 2,999. Its next iteration, Jio Phone 3, is expected to be priced at Rs 4,500. The pricing for the broadband plans is expected to be in line with peers but RIL will sweeten the deal by making it a triple play — a combination of broadband-landline-TV OTT service. A base price of ranging between Rs 500-600 for GigaFiber is expected, according to CNBC-TV18 report.
The conglomerate’s stock rallied from Rs 964 recorded on July 5, 2018, when RIL held its 41st AGM, to Rs 1,162 registered on Friday, 9 August, which translates into a rally of over 20 percent. As of last RIL AGM, Jio had 250 million users whose per month data usage totaled 240 crore GB while voice usage on the network stood at 530 crore minutes per day. The Jio users’ video consumption amounted to 340 crore hours per month.
Reliance Industries, the country’s largest company by market capitalization, reported a consolidated profit after tax of Rs 10,104 crore for the June quarter, up 6.8 percent from a year ago. The net profit also beat a poll of analysts which had pegged the profits at Rs 9,852 crore.
Nagpur: Uber, the world’s largest personal mobility company, announced a partnership with the Government of Maharashtra’s Tribal Development Department for training women from scheduled tribes to drive, thereby empowering them to earn livelihoods.
The partnership with the Maharashtra government’s Tribal Research and Training Institute will provide driver training to tribal women across the state. Eligible women driver-partners will receive a 100% subsidy to purchase autorickshaws in Nagpur, and 80% subsidies to purchase compact cars in Nashik, Pune, and Mumbai, which will be deployed on Uber’s platform.
Sharing details of the partnership, Krishna Veer Singh, Head of West, Uber India & South Asia, said, “We are proud to spearhead this initiative with the Tribal Development Department to empower tribal women in Maharashtra. Uber aims to create women micro-entrepreneurs, who have the independence to earn their livelihoods at their own convenience and we’re confident these women will inspire and empower communities.”
Uber’s technological expertise combined with the expanding sharing or gig economy has the potential to create large scale entrepreneurial opportunities. By offering skills development and flexibility, Uber can help people who have been traditionally excluded from the job market to earn sustainable livelihoods.
नागपूर: कलम ३७० हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाविरोधात जगभरातून सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला पुन्हा जोरदार झटका बसला आहे. काश्मीरप्रश्नी मध्यस्थी आणि हस्तक्षेपाची आशा बाळगून दारोदारी भटकणारा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, चीन आणि अमेरिकेनं मध्यस्थी आणि हस्तक्षेपास नकार दिला असतानाच, रशियानं भारताच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. जम्मू-काश्मीरसंदर्भात भारतानं राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला आहे, असं रशियानं म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याची विनंती पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली होती. मात्र, गुरुवारी जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा उभयंतांचा असल्याचं सांगत मध्यस्थी करण्यास नकार देऊन पाकिस्तानला जोरदार दणका दिला. दुसरीकडे चीननंही पाकिस्तानच्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरलं. त्यानंतर आता रशियानंही भारताच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं यासंदर्भात शनिवारी भूमिका स्पष्ट केली. भारतानं राज्यघटनेच्या अधीन राहूनच जम्मू-काश्मीरचा दर्जा बदलला आणि विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. या निर्णयामागील तथ्यांचा खोलवर विचार केल्यानंतरच ही भूमिका घेतली आहे, असं रशियानं स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीरसंदर्भातील निर्णयामुळं भारत आणि पाकिस्तान तेथील वातावरण बिघडू देणार नाही, अशी अपेक्षाही रशियानं व्यक्त केली.
नागपूर: ‘वीजदर निम्मे करा’, ‘कृषिपंपाचे बिल माफ करा’, या मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने राज्याचे ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानावर ‘वीज व विदर्भ मार्च’ काढण्यात आला. त्यानंतर मंत्र्यांची भेट न झाल्याने ‘पळाले रे पळाले, बावनकुळे पळाले’ अशी घोषणा देत संतप्त आंदोलनकर्त्यांनी कोराडी महामार्गावर सुमारे दीड तास चक्काजाम केला. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन आवाज दाबला, असा आरोप समितीच्या नेत्यांनी केला.
समितीचे नेते अॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महिला आघाडीच्या प्रमुख रंजना मामर्डे आदींच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून दुपारी २ वाजताच्या सुमारास ‘वीज व विदर्भ मार्च’ सुरू झाला. ‘दिल्लीत वीज फुकट, महाराष्ट्रात मात्र वीजदर चौपट’, ‘विजेच्या दराला आग, कधी येणार महाराष्ट्र सरकारला जाग’, ‘वीजदर निम्मे करा’, ‘दरवाढ मागे घ्या’, ‘भाजप सरकार चले जाव’ अशा घोषणा देत पावसाची पर्वा न करता आंदोलनकर्ते कोराडीकडे निघाले. हातात फलके, बॅनर आणि विदर्भाचे झेंडे घेऊन निघालेल्या कार्यकर्त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सुमारे पावणेदोन तासानंतर कोराडीजवळ मार्च पोहोचला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानाआधीच पोलिसांनी अडवल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार दिवसांपूर्वीच भेटून निवेदन स्वीकारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज ते गावात नाहीत. वर्धा येथून त्यांनी फोनवर चर्चा केली व एका तासात येतो, असे सांगितले. परंतु, त्यापूर्वीच पोलिसांनी लाठिहल्ला केला. बळजबरीने आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावले. यात सविता वाघ या खाली पडल्या व बेशुद्ध झाल्या. तुकेश वानखेडे यांच्यासह अन्य सहा-सात महिला व शेतकऱ्यांनादेखील मार लागला, असा आरोप नेवले यांनी केला.
तीसजण पोलिसांच्या ताब्यात
अरुण केदार, तुळशीराम कोठेकर, सुदाम राठोड, मुरलीधर ठाकरे, सुनील वडस्कर, राजेंद्र आगरकर यांच्यासह सुमारे ३० जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुख्यालयात नेले. आंदोलनात मधुसूदन हरणे, निळकंठराव घवघवे, प्रफुल्ल शेंडे, ओमप्रकाश तापडिया, निळूभाऊ यावलकर, कृष्णराव भोंगाडे, गुलाबराव धांडे, रजनी शुक्ला, विजय मौंदेकर आदी सहभागी झाले होते.
Nagpur: Kia Motors, the world’s 8th largest automaker, rolled out the production version of its first car for India, the Seltos, manufactured at its state-of-the-art facility in Anantapur, Andhra Pradesh. The company further announced the commencement of the mass production of the Seltos in India after testing the vehicle over 20 Lakh kilometers in different climatic conditions and some of the most challenging terrains in India.
The first Kia Seltos was rolled off the assembly line by Honorable Ambassador of the Republic of South Korea to India, Mr. Shin Bong-kil and Mr. Kookhyun Shim, Managing Director & CEO of Kia Motors India among other distinguished dignitaries from the State government and Kia Motors India.
Mr. Kookhyun Shim, Managing Director & CEO of Kia Motors India said, “The roll-out of the first Seltos is an emotional moment for all of us, especially for the people at the plant as we worked together, relentlessly to build the future of Kia Motors in India. The invaluable contribution made by the government of Andhra Pradesh has enabled us to achieve our target of manufacturing the Seltos in record time. The first Seltos is the symbol of our promise and commitment of Kia to the Indian market.”
Kia Motors has had a remarkable journey in India starting from its debut at the Auto Expo 2018. The company showcased 16 of its top global line-ups along with concept version of the Seltos, the most liked car at the Auto expo. Within the first six months of commencement of the trial production (January 2019), Kia held the world premiere of the Seltos in Delhi on 20 June. Now, Kia has initiated the mass production of the Seltos in record time at its world-class manufacturing facility in Anantapur, Andhra Pradesh, spread across the enormous 536-acre facility with an annual capacity of 300,000 vehicles. This plant will also be capable of producing hybrid and electric vehicles.
The plant in Anantapur is equipped with the most advanced global technologies such as Robotics and Artificial Intelligence and is remarkably environment-friendly with capabilities like 100% water recycling within the plant. The plant also houses a five-acre training facility offering a Basic Technical Course (BTC) in automobiles for skill development to provide all the skills necessary for an entry-level job on the factory floor, in the plant.
The Seltos will be BSVI compliant right from its launch. It will be available in a highly efficient, brand new Smartstream engine that will come in three variants: 1.5 Petrol, 1.5 Diesel, first in segment 1.4 Turbo Petrol, offering the perfect balance of performance and efficiency. The mid-SUV offers 3 automatic transmission variants – 7DCT, IVT, and 6 AT along with 6 speed Manual Transmission thereby, giving a range of engine and gearbox options to consumers that suit their needs and driving style.
The Seltos will be launched on 22 August, 2019 and bookings are being accepted across all Kia dealerships in 160 cities along with the Kia official website. Since the commencement of pre-booking on July 16th, 2019, Kia Seltos has already gathered record-breaking bookings of 23,311 in a short span of just 3 weeks, as per the latest report issued by the company at 1400 hrs today. The company’s extensive production capacity enables it to deliver the Seltos to the eagerly awaiting customers in the shortest possible time without any lag in the delivery process. The Seltos is available for test drives across all Kia dealerships. The deliveries will begin PAN India, 22 August onwards.
Nagpur: With the constant aim of entertaining the audience, Sony SAB’s most cherished show Jijjaji Chat Per Hain has been successful in delivering light-hearted and hilarious content, keeping the viewers hooked. Elaichi’s adorable antics and Pancham’s romantic gestures are some of the things that amuse the viewers the most. While the two recently got married secretly, after all the struggle, they still find it hard to spend time together with the fear of Murari, Elaichi’s father, finding out about their clandestine union. In their constant efforts to keep their marriage a secret from Murari, the duo is about to face a shocking turn in their lives. However, through all these ups and downs, the one source of support that the couple could always count on was their viewers who love and adore them and the show.
After waiting for so long and pretending to be Pintu’s fake husband, Pancham couldn’t protect this secret from coming out to Elaichi. However, this confrontation led to both of them confessing their love to each other. While Pancham might have undone one knot, he found himself being roped tighter into another one, this time with Elaichi. But, even after confessing their love for each other, Pancham and Elaichi had to get married in secret without informing their families. While this adorable couple has so far managed to hide their clandestine wedding from Elaichi’s parents, their honeymoon phase is set to plunge into turbulence as their secret might soon be revealed to Murari.
Overwhelmed with the love and affection of fans towards them, the cast of Jijaji Chhat Per Hain decided to visit the very beautiful city of Nagpur to express their gratitude. The stars we humbled on witnessing the craze amongst the audience and were delighted on seeing the happiness their show gave to these fans.
Hiba Nawab, portraying the character of Elaichi said, “I can’t thank enough for the love and support our amazing audience has shown towards this show, Jijaji Chhat Per Hain and especially for the character Elaichi. I always wanted to visit Nagpur to taste the delicious ‘Tarri Poha’ and Orange Barfi. It has been a lovely experience coming to this beautiful city and meeting all the enthusiastic people and I am looking forward to having some great time here.”
Nikhil Khurana, playing the role of Pancham said, “I cannot express my excitement on visiting the beautiful city of Nagpur, to promote the show amongst all our fans. We work really hard to entertain our audience and it all pays off when we receive unconditional love from the fans in return. I am sure people of Nagpur are also equally excited to meet us as we are to meet them and have loads of fun.”
Anup Upadhyay, playing the role of Murari said, “I have been to Nagpur previously and its always such a delight to be visiting this city. Coming back here to promote our show amongst all these lovely people, is just another feeling altogether. People of Nagpur are very welcoming and I am so excited to enjoy the delicious street food here.”
Nagpur: GoAir, India’s fastest-growing airline, has become the first airline to have two daily non-stop flights from Nagpur to Ahmedabad, thereby connecting the two bustling cities. In a continued endeavor to connect India’s tier-II cities with non-stop flights, the new route not only improves connectivity between the two fast-growing cities but it also helps wild-life enthusiasts from Ahmedabad to connect to the Tiger Capital of India with ease.
With rapid growth taking place in both, Nagpur and Ahmedabad, on the industrialization front, the new Nagpur-Ahmedabad route adds dollops of convenience to farmers, orange fruit vendors, and traders and other leisure travelers by cutting down commuting time between the two cities.
Mr. Jeh Wadia, Managing Director, GoAir said: “The hallmark of this route is that it provides convenient timings to passengers. For instance, passengers can take GoAir flight G8 730 that departs from Nagpur at 08:20 hours and arrive in Ahmedabad at 09:50 hours, and then take same day GoAir return flight G8 733 from Ahmedabad at 18:50 hours and reach Nagpur at 20:15 hours and possibly have dinner with the family. Or you may take GoAir flight G8 732 that departs Nagpur at 18:50 hours and arrives in Ahmedabad at 18:20 hours to have a dinner with your loved ones in Ahmedabad.”
Nagpur – Ahmedabad – Nagpur schedule:
Flt No.
From
To
Dep
Arr
Frequency
Stops
G8 730
Nagpur
Ahmedabad
08:20
09:50
Daily Ex. Sun
Non-Stop
G8 731
Ahmedabad
Nagpur
10:20
11:55
Daily Ex. Sun
Non-Stop
G8 732
Nagpur
Ahmedabad
16:45
18:20
Daily
Non-Stop
G8 733
Ahmedabad
Nagpur
18:50
20:15
Daily
Non-Stop
GoAir currently operates approximately 300 daily flights and carried around 13.3 lakh passengers in the month of June 2019. GoAir flies to 24 domestic destinations including Ahmedabad, Bagdogra, Bengaluru, Bhubaneswar, Chandigarh, Chennai, Delhi, Goa, Guwahati, Hyderabad, Jaipur, Jammu, Kochi, Kolkata, Kannur, Leh, Lucknow, Mumbai, Nagpur, Patna, Port Blair, Pune, Ranchi, and Srinagar. Goair flies to 6 international destinations, including Bangkok, Phuket, Malé, Muscat, Dubai, and Abu Dhabi, with another 2 destinations to take off soon.
नागपूर: हवामान खाते व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या कडून प्राप्त माहिती नुसार नागपूर आणि शहरा लगत येत्या ४८ तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या काठावर राहणा-या नागरिकांनी विशेषत: नदी नाल्या जवळील खोलगट भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच पिवळी नदीच्या काठावर मुख्यता समतानगर व अन्य झोपडपट्टी, नाग नदीच्या काठावर नंदनवन झोपडपट्टी आणि पोहरा नदीच्या काठावर हुडकेश्वर नाला आणि रस्त्या लगत राहणा-या नागरिकांनी सर्तक राहून म.न.पा. ला सहकार्य करावे.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पुर परिस्थितीत नागरिकांना आसरा देण्यासाठी लगतच्या म.न.पा. शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे शिकस्त घरे पडणे, रस्त्यावरील झाडे कोसळणे वाहतुकीच्या मुख्य रोडवर तसेच अंतर्गत रस्त्यावर पाणी साचुन राहणे इत्यादी बाबी प्रामुख्याने आढळून येतात. पावसामुळे जिवीत व वित्त हानी होणार नाही याकरीता म.न.पा.चे केंद्रीय कार्यालयस्थित अग्निशामक विभागात एक नियंत्रण कक्ष उघडण्यात आला असून या नियंत्रण कक्षात अधिकारी व कर्मचारी यांची दोन/तिन पाळीत सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२९, ०७१२-२५६७७७७ व वायरलेस क्र. ०७१२-३०३११०१ व १०१, १०८ आहे. तसेच आवश्यकतेनुसार रात्रभर नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांची सेवा उपलब्ध राहील. व उर्वरित वेळेत नियमितपणे आरोग्य विभाग, जलप्रदाय विभाग, लोककर्म विभाग, विदयुत विभाग यांच्या सेवा देखील उपलब्ध राहतील.
नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख श्री. राजेंद्र उचके यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे यावर्षी सहा रबर पावर बोट तयार करण्यात आले असून, या बोटवर प्रत्येकी चार कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या व्यक्तीरिक्त पन्नास जीवन रक्षक जॅकेट व पन्नास रक्षक युवकांच्या चमूचे गठन करण्यात आले आहे. जे कोणत्याही विपरित परिस्थिला तोंड देवू शकतात.
म.न.पा. व्दारे प्रत्येक झोनला वस्त्यांत जमा होणारे पाणी निचरा करण्यास्तव दोन पंप देण्यात आले असून पंपाची संख्या १० वरुन २० करण्यात आलेली आहे. प्रत्येक झोनला एक नियंत्रण कक्ष उघडण्यात आलेले आहे. जे अहोरात्र काम करतील. प्रत्येक झोनला स्वतंत्र चमूचे सुध्दा गठण करण्यात आले असून वीस होमगार्ड सह पंचेचाळीस कर्मचा-यांची सुध्दा नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर: काश्मीरशी संबंधित राज्यघटनेतील कलम ३७० हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर खवळलेल्या पाकिस्ताने समझौता एक्स्प्रेस वाघा सीमेवरच रोखली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज पाकिस्तानमधून समझौता एक्स्प्रेस भारतात येत होती. मात्र वाघा सीमेवर आल्यानंतर ती थांबवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पाकच्या या निर्णयामुळे अनेक प्रवासी सीमेवरच अडकले आहेत. ‘आमचे गार्ड आणि ड्रायव्हर भारताच्या सीमेत प्रवेश करणार नाहीत’, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. भारतानेच आता त्यांचे गार्ड आणि ड्रायव्हर पाठवावेत, असे पाकिस्तानने सांगितले आहे. दरम्यान, भारताने आपले गार्ड आणि ड्रायव्हर पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर देखील पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली होती. त्यानंतर ४ मार्चला ती पुन्हा सुरू करण्यात आली. आता पाकने पुन्हा एकदा ही एक्स्प्रेस थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पाकने सोमवारी भारताबरोबरचा व्यापारही बंद करण्याचा निर्णय घेतला असून राजनैतिक संबंधांमध्येही कपात केली आहे.
पाककडून आदेश आल्यानंतर समझौता एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरने वाघा सीमेवर गाडी थांबवली आणि सुरक्षेच्या कारणामुळे ही गाडी अटारीला जाणार नाही असे जाहीर केले. गाडीच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही असे भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाने गाडीच्या ड्रायव्हरला कळवले. मात्र, पाकिस्तानकडून तसे आदेश आल्याखेरीज आपण गाडी पुढे नेणार नाही, अशी भूमिका ड्रायव्हरने घेतली.
समझौता एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस दिल्ली आणि अटारी ते पाकिस्तानातील लाहोरपर्यंत धावते. लाहोरहून ती सोमवार आणि गुरुवारी निघते. ही एक्स्प्रेस भारत-पाक दरम्यान झालेल्या शिमला करारानंतर २२ जुलै १९७६ या दिवशी सुरू करण्यात आली होती. पहिली ट्रेन अमृतसरहून निघाली होती. सुमारे ५२ किमीचे अंतर पार केल्यानंतर ती लाहोरला पोहोचली होती.
भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात बंदी
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानची आगपाखड सुरूच आहे. भारताबरोबर असलेल्या द्विपक्षीय राजनैतिक संबंधांच्या स्तरात घट करून भारताशी असलेले व्यापारी संबंध तोडल्यानंतर आता भारतातील चित्रपटांना पाकिस्तानात बंदी घातली आहे.
पाकिस्तानात कोणताही भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तसेच कोणताही चित्रपट पाकिस्तानात दाखवला जाणार नाही. काश्मिरी जनतेला पाठिंबा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष माहिती सल्लागार फिरदौस आशिक अवान यांनी दिली. तर, दुसरीकडे भारतातील निर्मात्यांनीही पाकिस्तानात कोणताही चित्रपट न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
नागपूर: यंदाच्या उन्हाळ्यात नागपूरकरांना अभुतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. भविष्यातही पाणी टंचाईचे संकेत आहेत. त्यासाठी मनपातर्फे युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून गोसेखुर्द धरणातून शहरासाठी पाणी घेण्यावर विचार करण्यात येत आहे. त्यासाठीचा प्रस्तावही तयार करण्यात येत आहे.
टंचाईने शहराच्या इतिहासात प्रथमच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. एक दिवसाआड पाणी वितरण करण्यात येत आहे. गेल्यावेळी कमी पावसामुळे जलाशय उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडले होते. यंदा पाणीसंकटाचा सामना शहराला करावा लागला. गेल्या २० दिवसांपासून शहराला एक दिवसाआड पाणी मिळत आहे. २२ ऑगस्टपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. अद्यापही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाची पाणी पातळी वाढलेली नाही. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय कायम आहे. अशात पर्यायी व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
शहराची लोकसंख्या पुढील दहा वर्षांत ४० लाखांपेक्षा जास्त होईल. आसपासचा परिसरही शहराच्या हद्दीत येईल. त्यावेळी पाण्याची मागणीही वाढेल. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता गोसेखुर्द धरणातही पाणी आरक्षण केल्यास ही समस्या सुटू शकते असे मत पुढे आले आहे. सध्या मौद्यापर्यंत गोसेखुर्द धरणातून पाणीपुरवठा होतो. पुढील काळात जलवाहिन्या वाढवून ते शहरातही आणता येईल. यादिशेने विचार सुरू झाला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी यासंदर्भात जलप्रदाय विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहराचा पुढील शंभर वर्षांचा पाणीप्रश्न सुटेल, असे मानले जात आहे.
विदर्भ टॅक्स पेयर्स संघटनेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शहरापासून ६० किलोमीटरवरील गोसेखुर्द धरणातून पाणी घ्यावे अशी मागणी केली आहे. १९८१मध्ये शहराची लोकसंख्या १३ लाख होती. पुढील ३० वर्षांत ती दुप्पट झाली २०४० पर्यंत ती तिप्पट होईल. त्यामुळे पाण्यासाठी आतापासून नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणातून पाणी पंम्पीग करून नागपूरला आणणे सोपे आहे. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
पालकमंत्री बावनकुळेंनी मात्र असे करण्याची गरज नसल्याचा दावा केला. कन्हान नदीला पूर आल्यास तेथील पाणी तोतलाडोह येथे पंम्प करण्यासाठी राज्य सरकारने ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. कन्हान नदीला तीनवेळा पूर आल्यास तेथील पाणी तोतलाडोड जलाशयात साठवणूक करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. असे झाल्यास १०० वर्षे शहराला पाण्याची अडचण येणार नाही, असा दावाही पालकमंत्र्यांनी केला. तरी ‘व्हिटीए’ने ही बाब पूर परिस्थिती ओढावली तेव्हाच येणार असल्याचे नमूद करीत पर्यायी उपाय करण्याची मागणी केली.
नागपूर: नवी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात १,११३ रुपयांची वाढ होऊन प्रति १० ग्रॅमसाठी सोन्याच्या दराने ३७,९२० रुपये या आजवरच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध भडकण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी नोंदवल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर सायंकाळी सातच्या सुमारास पुण्यात आणि मुंबईत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी अनुक्रमे ३८,६०० रुपयांवर आणि ३७,०४२ रुपयांपर्यंत उसळला.
औद्योगिक क्षेत्राकडून वाढलेली मागणी आणि नाणी तयार करणाऱ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील मागणीमुळे चांदीच्या भावातही ६५० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलोला ४३,६७० रुपयांवर पोहोचला. सराफा बाजार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक तसेच स्थानिक बाजारांमध्ये सोन्याची मागणी वाढल्याने दरांमध्ये तेजी नोंदविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (न्यूयॉर्क) सोन्याचा भाव १४८७.२० डॉलर प्रति औंसावर तर, चांदीचा भाव १६.८१ डॉलर प्रति औंसावर पोहोचला.
‘देशांतर्गत बाजारात आजवर प्रति १० ग्रॅमला ३७,९२० रुपये हा सोन्याचा सर्वोच्च भाव ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत असून, सोमवारी हा दर ३६,९७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. दिल्लीमध्ये बुधवारी शुद्ध सोन्याच्या दरात (९९.९ टक्के) १,११३ रुपयांची वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅमसाठी ३७,९२० रुपयांच्या घरात पोहोचला. तर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याच्या दरात १,११५ रुपयांची वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅमसाठी ३७,७५० रुपयांवर पोहोचला. तयार चांदीची किंमत ६५० रुपयांनी वाढून प्रति किलो ४३,६७० रुपयांवर पोहोचली,’ अशी माहिती अखिल भारतीय सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी दिली. दिल्लीस्थित सराफा बाजारातही चांदीच्या नाण्यांची मागणी वाढल्याने शेकडा किमतीमध्ये एक हजार रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याचेही जैन यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, चीन-अमेरिकेतील फिस्कटलेली व्यापार बोलणी, इराण-रशियातील वाढता तणाव तसेच, बुधवारी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैनिक संचलनाच्या विरोधात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी आदींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला फंड, विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या ट्रेझरी आणि गोल्ड ईटीएफकडून मागणी वाढली. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या भावावर परिणाम झाला. भारताचा रुपया घसरल्याने देशात सोन्याच्या भावात वाढ होण्यासाठी ‘प्रोत्साहन’ मिळत आहे. एमसीएक्सवर दुपारी चारपर्यंत सोन्याचा भाव ३७,८५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. आंतरराष्ट्रीय व्यापारक्षेत्रात स्थैर्य आल्याशिवाय भाव खाली येण्याची शक्यता दिसत नाही. गेल्या १५ वर्षांत भारतात सोन्याने सरासरी वार्षिक १२ टक्के परतावा दिला आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेत गेल्या १५ वर्षांत सरासरी वार्षिक ९.५ टक्के परतावा मिळाला आहे. ही आकडेवारी पाहता आणि सुरक्षित बँकेतील ठेवींचे व्याजदर लक्षात घेता अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांत दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सोन्याने खूपच आकर्षक परतावा दिला आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा प्रति औंसाचा दर १५१० डॉलर या सहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. एमसीएक्सवर सायंकाळी सात वाजता सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ३८,४०० रुपयांवर होता, अशी माहिती पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे सीईओ अमित मोडक यांनी दिली.
नागपूर: लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचा चीननं विरोध केला आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळणे अमान्य असल्याचे चीनने म्हटले आहे.
दोन्ही देशांमधील जैसे थे स्थिती एकपक्षीय पद्धतीने बदलणारी तसेच दोन्ही देशांमधील तणाव वाढवणारी पावले उचलू नयेत असं आवाहन चीनने केलं. मात्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असं प्रत्युत्तर चीनला दिलं.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ ही भारताची अंतर्गत बाब आहे. भारत अन्य देशांच्या अंतर्गत मुद्द्यांवर टिप्पणी करत नाही आणि हीच अपेक्षा अन्य देशांकडूनही व्यक्त करतो.’
चीनने म्हटले आहे की, भारत-चीनच्या पश्चिम सीमेवरील काही भूभाग आपला असल्याचा भारताचा दावा आम्हाला मान्य नाही. लडाखबद्दल चीनने हे विधान केले आहे. त्यावर भारताने वरील प्रतिक्रिया दिली.
Nagpur: TikTok, the world’s leading short video platform, has collaborated with the largest independent and youth volunteer non-profit organization, Bhumi, to launch the #CleanIndia Campaign. The campaign aims to mobilize the TikTok community to contribute to the Swachh Bharat Mission to achieve universal sanitation coverage and draw focus on it in the country.
As part of the partnership, TikTok has launched a campaign #CleanIndia on the platform to encourage users to participate in this challenge by cleaning their neighborhood and showcasing their work on TikTok by posting before and after videos. Bhumi will conduct and host cleanliness drives across multiple cities pan India to encourage TikTok users and citizens to volunteer in this mission. The entire campaign will culminate into 100+ events spread across 30+ cities, starting from August 2nd until October 2nd, 2019 to commemorate Mahatma Gandhi’s 150th birth anniversary and help achieve the Swachh Bharat Mission of a cleaner India.
Nitin Saluja, Director, Public Policy, TikTok India said, “TikTok is committed to fostering constructive change in India through its platform and we are delighted to collaborate with Bhumi for this significant campaign. Cleanliness is extremely important as it has significant health and economic benefits and with this campaign, we are excited to contribute to the overall Swachh Bharat Mission by leveraging TikTok’s strong user community that hails from the deepest pockets of India and influence change for social good. ”
“We are delighted to partner with TikTok to take our mission forward and realize the Clean India vision. With the collaboration, our aim is to encourage the TikTok community to volunteer and encourage others towards the cleanliness of our surrounding areas. We also encourage the TikTok users to become part of our Clean Squad and supplement the Swachh Bharat Mission and improving universal access to safe, inclusive and accessible, green and public spaces.” said Dr. Prahalathan KK, Co-founder, Bhumi.
This collaboration with Bhumi and the #CleanIndia campaign have been launched as part of TikTok For Good, a long-term, integrated engagement initiative. It recognizes TikTok’s commitment and contribution to India’s creative economy and as a content platform for social good.
Nagpur: Five rescue teams of the Indian Navy have been mobilized to provide assistance to those affected by heavy rains in Maharashtra’s Kolhapur and Sangli districts, an official said on Wednesday.
Kolhapur and Sangli have been the worst affected by heavy rains in western Maharashtra in the last few days. Three villages, having around 7,000 people, in Kolhapur were marooned due to the floods, even as over 50,000 people were evacuated from the two districts on Tuesday.
“In response to the state administration’s request for assistance to local populace affected by heavy rains in the area, five teams of the Western Naval Command have been mobilized,” a defense spokesperson said. The rescue teams were initially planned to be airlifted to the locations, but the adverse weather did not permit helicopter flying. The teams then proceeded to Pune by road overnight, equipped with rescue gear and rubber inflatable boats, and will be airlifted to the affected areas, he said.
Five additional flood relief teams of the Navy are being prepared to be airlifted to the affected areas from Mumbai on Wednesday morning, the official further said. Meanwhile, the Goa naval area has also deployed four teams of divers for rescue operations in Kolhapur.
The rescue teams, along with diving equipment, were flown from INS Hansa Naval air station at Goa on Wednesday morning for Kolhapur airfield, where they will join the other teams from the Western Naval Command, NDRF and the district collector for coordination of rescue work, the official said.
Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar on Tuesday said the flood situation in Kolhapur and Sangli was “critical” as several rivers in the region were flowing above the danger mark.”Three villages in Kolhapur with 7,000 people have been cut off completely and efforts are on to evacuate them,” Mhaisekar said.
Around 34 out of 103 bridges in Kolhapur have gone under water due to rains in the past few days
A total of 12,228 families, comprising nearly 53,582 people, in Pune division have been shifted to safer places
The administrations of Kolhapur and Sangli have declared a holiday for schools and colleges on Wednesday
नागपूर: आपल्या अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. महिलांच्या आयडॉल असणाऱ्या स्वराज यांचा विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री हा प्रवास नुसताच संघर्षमय नसून थक्क करणारा असा आहे. स्वराज यांनी आपल्या चार दशकाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मान-सन्मान पटकावतानाच अनेक विक्रमही नोंदविले आहेत.
हरयाणाच्या अंबाला छावणीमध्ये १४ जानेवारी १९५२मध्ये जन्मलेल्या स्वराज यांना त्यांच्या आजी-आजोबांनी दत्तक घेतलं होतं. त्यांनी चंदीगडमधून लॉची पदवी घेतली होती. कॉलेजमध्ये असतानाच त्यांची भेट स्वराज कौशल यांच्याशी झाली. १३ जुलै १९७५ मध्ये त्यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला. या दोघांनी सोबतच सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिसही सुरू केली होती.
राजकीय प्रवास
७०च्या दशकात स्वराज या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झाल्या. त्यांचे पती स्वराज कौशल हे समाजवादी नेते होते. ते जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे १९७५मध्ये स्वराज या सुद्धा फर्नांडिस यांच्या आंदोलनाशी जोडल्या गेल्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभाग घेतला होता. आणीबाणी नंतर त्या जनता पार्टीत सहभागी झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलीही केली होती. २००९मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम पाहिलं.
स्वराज यांचा परिचय
>> १४ जानेवारी १९५२ रोजी हरयाणाच्या अंबाला छावणीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.
>> त्यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली
>> एस. डी. कॉलेजमध्ये त्यांची उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून निवड झाली होती
>> सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिलीची प्रॅक्टिसही केली होती
>> त्याचे पती स्वराज कौशल हे राज्यसभेचे सदस्य होते, त्याशिवाय मिझोरामचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते
>> त्यांची मुलगी बांसुरी लंडनच्या इनर टेम्पलमध्ये वकिली करत आहे
>> १९७७मध्ये त्या हरयाणाच्या अंबाला छावणी विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा निवडून आल्या
>> १९७७ ते ७९ दरम्यान त्या चौधरी देवी लाल यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या
>> १९७९मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी त्या हरयाणा जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा बनल्या
>> मार्च १९९८मध्ये त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या
>> त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि १२ ऑक्टोबर १९९८मध्ये त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या
>> २०००-२००३ मध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं
>> २००३-२००४मध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून काम पाहिलं
>> २००९-२०१४मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहिलं
>> २०१४मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं
स्वराज यांची विक्रमी कारकिर्द
>> एखाद्या राज्याची सर्वात कमी वयात कॅबिनेट मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला
>> त्या वयाच्या २५ व्या वर्षीच हरयाणाच्या कॅबिनेट मंत्री बनल्या
>> त्या भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्ता होत्या
>> भाजपच्या त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या
Nagpur : On a day when the parliament passed the historic bill to bifurcate Jammu and Kashmir into two union territories, posters titled “Mahabharat: A step forward” were seen in Pakistan’s Islamabad.
According to reports, the poster was first spotted by a local resident of Islamabad. The posters quoted Sanjay Raut who on Monday had said that the government will fulfill the dream of undivided India. “Today, we have reclaimed Jammu and Kashmir. Tomorrow, we will take Balochistan, PoK and I have trust that this government will fulfill the dream of undivided India,” he had said.
The Lok Sabha on Tuesday passed the resolution to scrap Article 370 which conferred special status to Jammu and Kashmir and the bill to bifurcate the state into two Union Territories — Jammu and Kashmir with a legislative assembly and Ladakh without a legislative assembly. The resolution and the bill have already been passed by the Rajya Sabha & Lok Sabha.
Meanwhile, Pakistan Prime Minister Imran Khan organized a joint parliament meeting in which, he said that Islamabad is planning to go to the UN Security Council (UNSC) over the Kashmir issue. The joint sitting of the Pakistan Parliament was called to discuss the country’s future course of action after India revoked Jammu and Kashmir’s special status.
“We will fight it at every forum. We’re thinking about how we can take it to the International Court (of Justice) to the United Nations Security Council,” said Khan at the sitting.
He also accu8sed India of planning to change the demographics of Kashmir in violation of the Geneva Convention. Khan also said that India’s decision to scrap Article 370 would cause more “incidents like Pulwama”. “I can already predict this will happen. They will attempt to place the blame on us again. They may strike us again, and we will strike back,” he had said.
“What will happen then? They will attack us and we will respond and the war can go both ways… But if we fight a war till we shed the last drop of our blood, who will win that war? No one will win it and it will have grievous consequences for the entire world. This is not nuclear blackmail,” Khan added.
नागपूर: मराठा समाजाला १२ टक्के आरक्षण देण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला नागपुरातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यावर राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. मूळ याचिकेसोबतच पालकांच्या याचिकांवरही सुनावणी होणार आहे.
मराठा समाजाला आर्थिक व सामाजिकस्तरावर मागास असल्याचे घोषित करून राज्य मागासवर्गीय आयोगाने या समाजाला आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. तेव्हा राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या. तेव्हा हायकोर्टाने मराठा आरक्षणाला योग्य ठरवित केवळ आरक्षणाची टक्केवारी १६ वरून १२ टक्के करण्याचा निर्णय दिला होता.
मेडिकल पीजी कोर्सला मराठा आरक्षण लागू करण्यात आले होते. सदर आरक्षण हे मेडिकल पीजी कोर्सच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लागू झाले. त्यामुळे नागपूर खंडपीठाने सदर आरक्षण यंदाच्या शैक्षणिक सत्रात लागू होणार नाही, असा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तसेच नंतर अध्यादेश काढून आरक्षण कायम ठेवले. मुंबई हायकोर्टाने आरक्षण योग्य ठरविल्याने सुप्रीम कोर्टाने देखील त्या याचिका नंतर निरस्त केल्या. न्यायालयीन प्रक्रियांमध्येच मेडिकल पीजी कोर्सची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे ज्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मेडिकल पीजीला प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांनीही मराठा आरक्षणाला आता नव्याने हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली. तेव्हा राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडताना वरिष्ठ अधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी याचिकांचा विरोध केला.
मराठा आरक्षणाच्या निकालाला आधीच आव्हान देण्यात आले आहे. त्यात विद्यार्थी व पालकांच्या याचिकांनाही स्विकारण्यात आले तर याचिकांचा पूर येईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. परंतु, सुप्रीम कोर्टाने दोन्ही याचिका स्विकृत करून राज्य सरकारला नोटीस बजावली. तसेच मुळ याचिकांसोबतच बुधवारी सदर याचिकांवर सुनावणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. नागपुरातील पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने अॅड. अश्वीन देशपांडे यांनी बाजू मांडली.
नागपूर : अवैध सावरकाकडून व्याजासाठी होणारा छळ असह्य झाल्याने सराफाने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी अवैध सावकार व प्रॉपर्टी डिलरविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आदित्य विनोद भुताड (वय २९, रा. सुंदरम अपार्टमेंट, भिलगाव) असे मृताचे, तर प्रणय गायकवाड (रा. भिलगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रॉपर्टी डिलरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य याने व्यवसायासाठी प्रणयकडून ५० हजार रुपये घेतले. प्रणय हा आदित्यला व्याजासह ८५ हजार रुपयांची मागणी करीत होता. व्याज देण्यास असमर्थ असल्याचे आदित्यने प्रणयला सांगितले. त्यामुळे प्रणयने आदित्यला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो सतत आदित्यचा मानसिक व शारीरिक छळ करायला लागला. या छळाला कंटाळून आदित्यने विष प्राशन केले.
खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपासादरम्यान प्रणयच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. आदित्यने आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर प्रणय हा भिलगावमधून पसार झाल्याची माहिती आहे.
नागपूर : जम्मू-काश्मीरबाबत सरकारने योग्य निर्णय घेतला; तथापि अनेक दशकांपासून वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या विदर्भाचे काय, असा सवाल विदर्भवाद्यांनी केला आहे.
वेगळ्या विदर्भाबाबत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ठराव केला. विदर्भातील पक्षाच्या नेत्यांनी यात्रा काढल्या, आंदोलने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य नेत्यांनी वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी आवाज बुलंद केला. वेळोवेळी आश्वासने दिली. केंद्रात दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली आहे. पूर्ण बहुमत असून मित्रपक्ष शिवसेना व इतरांची त्यांना गरज नाही. अशावेळी अनेक दशकांपासून प्रलंबित असणारी मागणी आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे, असे मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.
भाजप नेत्यांनी आता वेळकाढू धोरण स्वीकारले आहे. मुंबई आणि दिल्लीतील सत्तेमुळे या नेत्यांना वेगळ्या राज्याचा विसर पडला. केंद्र सरकारने वैदर्भीय जनतेच्या भावना लक्षात घेऊन तातडीने वेगळे राज्य द्यावे, अशी मागणीही या नेत्याने केली. केंद्र सरकारने काश्मीरबाबत घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जाही योग्य आहे. तथापि, परिशिष्ट-९ अंतर्गत असलेले शेतकरी विरोधी २८४ कायदे केव्हा हटवणार, हेदेखील स्पष्ट करावे.
सरकारने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा. कुणीही मागणी केली नसताना तत्कालीन वाजपेयी सरकारने छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड राज्यांची निर्मिती केली. विदर्भाची मागणी शंभर वर्षे जुनी आहे. विदर्भाची जनता सातत्याने आंदोलन करून मागणी करत आहे. वेगळे राज्य देण्याचे भाजप नेत्यांनी कबुल केले आहे. काश्मिरपासून लद्दाख वेगळे केले जाते पण, विदर्भ राज्य दिले जात नाही, हे दुर्दैव आहे. विदर्भ केव्हा देणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच जाहीर करावे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले म्हणाले.
नागपूर : गहाण असलेली राजनगरमधील स्पिंडल अपार्टमेंटमधील सदनिका पुन्हा गहाण ठेवून नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्थेची ८० लाखांनी फसवणूक करण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, हुडकेश्वर पोलिसांनी विवेक बळीराम वरेटवार (वय ४७, रा. स्पिंडल अपार्टमेंट, राजनगर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरेटवारने मौजा जरीपटक्यातील राजनगरमधील पाचव्या माळ्यावरील सदनिका सिकॉम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स लिमिटेड कंपनीत गहाण ठेवून कर्ज घेतले होते. ही सदनिका गहाण असतानाही २०१५ मध्ये वरेटवारने नवीन सुभेदार पतसंस्थेत हीच सदनिका गहाण ठेवून ८० लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली.
पतसंस्थेने जून २०१५ मध्ये दुय्यम निंबधक कार्यालयात ही सदनिका गहाण असल्याची नोंद केली. त्यानंतर वरेटवार याला ८० लाखांचे कर्ज दिले. त्यानंतर पतसंस्थेने नगर भूमापन कार्यालयात सदनिकेच्या आखिव पत्रिकेत सदनिका गहाण असल्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला. यावेळी सदनिका आधीच सिकॉम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स लिमिटेड कंपनीत गहाण असल्याची माहिती पतसंस्थेला मिळाली. मनोज प्रभुलाल आमना (वय ४३ ,रा. ओमनगर) यांनी न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग कोर्ट क्रमांक २ यांच्या न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने वरेटवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर हुडकेश्वर पोलिसांनी वरेटवार याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कर्ज मिळताच झाला पसार
नवीन सुभेदार पतसंस्थेतून कर्ज मिळताच वरेटवार हा पसार झाला. वरेटवारचे छावणी परिसरातील एस. के. टॉवर येथे सार्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय होते. नवीन सुभेदारमधून कर्ज घेतल्यानंतर वरेटवार याने हे कार्यालयही बंद केले, अशी माहिती आहे.
नागपूर : काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू झालं असून प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसंच राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
काश्मीरमधील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
>> अमित शहा यांनी काश्मीरातील कलम ३७० रद्द करणारं विधेयक मांडल्यानंतर विरोधकांचा प्रचंड गोंधळ
>> काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याची केंद्राची शिफारस; विधेयक अमित शहा यांनी राज्यसभेत मांडलं
>> काश्मीरमध्ये सध्या कर्फ्यू परिस्थिती, तीन माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैद केलंय; युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय यावर चर्चा झालीच पाहिजे; गुलाम नबी आझाद यांची माहिती
>> राज्यसभेत केंद्रीय अमित शहा यांच्या भाषणाला सुरुवात, विरोधकांचा गोंधळ
>> लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा जसलमेर दौरा रद्द
>> काश्मीरप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ११ वाजता संसदेत निवेदन करणार
>> जम्मू आणि काश्मीरसाठी रेल्वेचं तिकीटं काढलेल्या प्रवाशांचे तिकीटाचे पैसे रेल्वे परत करणार
>> नवी दिल्ली: पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडाळाच्या बैठकीला सुरुवात, काश्मीरप्रश्नी मोठा निर्णय होण्याची शक्यता
>> काश्मीरात मोदी सरकारकडून लोकशाहीची हत्या; काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची टीका
>> संसदेचं आजचं कामकाज सुरु होताच काश्मीरप्रश्नी चर्चा घेण्याची काँग्रेसची मागणी
>> अमित शहा यांच्यापाठोपाठ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचले
>> जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे काश्मीरमधील परिस्थितीचे प्रत्येक तासाला अपडेट्स देण्याचे मुख्य सचिवांना आदेश
>> केंद्रीय कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले
>> काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरमधील राजकीय नेत्यांना स्थानबद्ध केल्याचा व्यक्त केला निषेध.
>> काश्मीरमधील लँडलाइन फोन सेवाही बंद
>> जम्मू-काश्मिरात सकाळी ६ वाजल्यापासून सुरक्षा व्यवस्थेत वाढ, सकाळी ९.३० वाजता होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
>> काश्मिरात केबल टीव्ही नेटवर्क प्रसारण रोखले
>> जम्मू: किश्तवाढ जिल्ह्यात हाय अॅलर्ट
>> आज वाजपेयी असायला हवे होते: मेहबुबा मुफ्ती
>> काश्मीरपाठोपाठ जम्मूमध्येही सकाळी सहापासून कलम १४४ लागू होणार
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात काम करण्यास मनपातील कंत्राटदारांनी नकार दिला आहे. जे काम सुरू आहेत, ते वगळता एकही कंत्राटदार नव्याने काम करण्यास तयार नाही. काम झाल्यावर वेगवेगळी कारणे दाखवून बिलातून दहा टक्के कपात करण्यात येत असल्याने कंत्राटदारांनी कामास नकार कळविला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील कामासाठी कोट्यवधीचा निधी आला आहे. त्यातून अनेक कामांना मंजुरी मिळाली. त्यातील काही कामे सुरूही झाली आहेत. परंतु, बिले मंजूर करताना तिसऱ्या पक्षाच्या तपासणीच्या नावावर दहा टक्के आणि यासोबतच दुसरे कारण सांगून परत दहा टक्के देयकातून कपात करण्यात येत असल्याने एकही कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. या मतदारसंघात सिमेंटचे रस्ते, सिवर लाइन व डांबरी रस्ते ही कामे प्रामुख्याने करण्यात येत आहेत. आता या कामासाठी कुणीही तयार नाही.
काम मंजूर झाल्यानंतर कार्यादेश मिळाले तेव्हा तपासणी करण्याची विनंती कंत्राटदारांनी केली. मात्र, काम झाल्यावर कामाची तपासणी होत असल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रत्येक महिन्यात या मतदारसंघातील कामांसाठी मनपात बैठक होते. त्यावेळी या सर्व बाबी समोर मांडल्या जातात. परंतु, या कामांसाठी विभागाकडूनच योग्यपद्धतीने दरपत्रक तयार करण्यात येत नसल्याने काम करताना कंत्राटदारांना अडचण येत आहे. जुन्या सीएसआरनुसार काही कामे होत आहेत. आता नव्या सीएसआरनुसार कामे देण्यात येत असतानाही कामे घेण्यास कंत्राटदार अनुत्सुक आहेत.
कार्यकर्त्यांकडून दबाव?
मनपा कंत्राटदार संघटनेते दक्षिण-पश्चिम मतदारसंघात काम करण्यास नकार दिल्याचे पत्रही यासंदर्भात जारी केले. अनेक कामांना दोन वर्षे झाल्यानंतरही डिफेक्ट लायबिलिटी कालावधीअंतर्गत जमा असलेली दहा टक्के रक्कमही मिळत नाही, अशी ओरड आहे. सध्या या मतदारसंघात बॅडमिंटन कोर्ट, सिवरेज लाइन, सिमेंट रस्ते व डांबरी रस्त्यांचे काम आहे. परंतु, कुणीच तयार नसल्याने या मतदारसंघातील कामे ठप्प आहेत. त्यातच हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा असल्याने भाजपचे कार्यकर्तेही कंत्राटदारांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारी आहेत.
नागपूर: भारतात उद्या ४ ऑगस्ट रोजी ‘फ्रेंडशिप डे‘ साजरा केला जाणार आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. यादिवशी मित्र-मैत्रिणी आपल्या खास मित्र परिवाराला भेटवस्तू, खास संदेश आणि पार्टी करतात. तर काही जण पिकनिक प्लान करून मैत्रिच्या दिवसाचं धुमधडाक्यात सेलिब्रेशन करतात. पण इतक्या उत्साहात साजरा केला जाणाऱ्या या ‘फ्रेंडशिप डे’ला नेमकी सुरुवात झाली तरी कशी? याचा कधी विचार केलाय का? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
‘फ्रेंडशिप डे’चा इतिहास…
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जाणारा फ्रेंडशिप डे भारततही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फ्रेंडशिप डेचं महत्त्वंही वाढलंय. पण भारतात फ्रेंडशिप डेला सुरुवात होण्याआधी हा खास दिवस दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये खूप वर्षांपासून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. १९५८ साली पहिल्या आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डेचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यास सुरुवात केली.
आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’
संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. २७ एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. पण भारतासोबतच अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...