नागपूर : गेल्या वर्षी दुष्काळानं होरपळलेल्या भारतातील शेतकऱ्यांना यंदा मान्सूनदिलासा मिळणार नाही. यावर्षी मान्सून ६ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता आहे.
केरळात ४ जून रोजी मान्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला होता. देशातील चारही प्रदेशांमध्ये तो सरासरीपेक्षा कमीच असेल, असंही संस्थेनं सांगितलं होतं. त्यानंतर आज भारतीय हवामान खात्यानंही मान्सून अंदाज व्यक्त केला आहे. केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर ६ जून रोजी मान्सून धडकेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी महाराष्ट्रातही दाखल होतो. मात्र, यंदा केरळमध्येच उशिरानं आगमन होणार असल्यानं महाराष्ट्रातील आगमनही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
गेल्या मोसमात महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्याला मोठा फटका बसला. आगामी मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या या भागातील शेतकऱ्यांना यंदाही मान्सून हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मध्य भारतात समावेश होणाऱ्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश व गुजरातमध्ये यंदा सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
नागपूर : अनैतिक संबंधातून गर्भवती झाल्याच्या संशयातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर झोपेच्या गोळ्या घेऊन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना झिंगाबाई टाकळातील मानवतानगर भागात उघडकीस आली. दीपाली योगेश राऊत (वय ३०), असे मृत पत्नीचे तर योगेश नत्थू राऊत (वय ३०), असे पतीचे नाव आहे. योगेश याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. दीपाली ही एसटीमध्ये वाहक होती. ती पांढरकवडा येथे तैनात होती. योगेश हा वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले. सुटीच्या दिवशी दीपाली ही नागपुरात येत होती. दरम्यान ती सहा महिन्याची गर्भवती असल्याचे योगेश याला कळाले. अनैतिक संबंधातून तिला गर्भधारणा झाल्याचा संशय योगेश याला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. ११ मे रोजी योगेश याने दोरीने गळा आवळून दीपालीची हत्या केली. त्यानंतर झोपेच्या गोळ्या घेतल्या. योगेश याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. तो बाहेर न निघाल्याने त्याच्या वडिलांनी आवाज दिला. योगेश याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बेशुद्ध होऊन योगेश खाली कोसळला. नत्थू यांनी खोलीत बघितले असता दीपालीही बेशुद्ध होती. शेजाऱ्यांच्या मदतीने नत्थू यांनी दोघांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दीपालीला मृत घोषित केले. येथील डॉक्टरांनी योगेश याच्यावर उपचार करून त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर योगेश याला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. दीपालीचे वडील अशोक होरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी योगेश याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मानकापूरचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मत्ते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
नागपूर : यंदाच्या सीबीएसई दहावी परीक्षेत भरघोस गुण कमावणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी त्याचा अकरावी प्रवेशांवर थेट परिणाम होणार नाही. नागपूर शहर आणि जिल्ह्यात विविध ज्युनियर कॉलेजेसमध्ये विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत पुरेशा जागा आहेत. त्यामुळे, सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात अडचणी येणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले आहेत. ९० टक्क्यांच्या वर गुण मिळविणाऱ्यांची संख्या प्रत्येक शाळेत मोठी आहे. समान गुण कमावणारे अनेक विद्यार्थी आहेत. दहावीची परीक्षा सीबीएसईमधून दिली तरी अकरावी आणि बारावीसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमांची निवड बहुतांश विद्यार्थी करीत असतात. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणारे अनेक ज्युनियर कॉलेजेस नागपुरात आणि जिल्ह्यात आहे. या कॉलेजेसमधील प्रवेशांसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. सीबीएसईतून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना याच प्रवेशप्रक्रियेतून अकरावीत प्रवेश घ्यावा लागतो.
सीबीएसईचे विद्यार्थी या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत असल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्याशी स्पर्धा करावी लागते. ही स्पर्धा समान पातळीवर आणण्यासाठी बेस्ट ऑफ फाइव्हचा नियम लावण्यात आला आहे. यंदाच्या परीक्षेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळाल्याने ही स्पर्धा मोठी राहणार आहे. या स्पर्धेपायी राज्य मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी संधी उपलब्ध राहतील, अशी शंकाही पालक आणि विद्यार्थ्यांमधून उपस्थित केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात असे होणार नसल्याचे चित्र आहे.
परिस्थिती बदलू लागली
कोणत्याही एका कॉलेजसाठी विद्यार्थ्यांचा आग्रह असल्याची परिस्थिती हळूहळू बदलते आहे. ऑनलाइन पद्धतीने विविध कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहेत. या कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक कॉलेजेसमधील सर्व जागा भरत नसल्याबद्दलही ओरड होते आहे. त्यामुळे, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात अडचणी येणार नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
नागपूर : भारताने पाकिस्तानच्या सीमेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सतत भारतीय सीमेत घुसून कुरापती करणाऱ्या पाक सैन्याचे धाबे दणाणणार आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव प्रचंड वाढला आहे.
१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील ४९ सैनिक ठार झाले होते. त्यानंतर १३ दिवसांनी भारताने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. सीमेवर दोन्ही बाजूंच्या सैन्यांकडून जोरदार गोळीबार केला जातो आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने सीमेवरती तीन अत्याधुनिक शस्त्रांनी परिपूर्ण ब्रिगेड तैनात केल्या आहेत. या ब्रिगेड्स भारतीय सैन्यावर कधीही हल्ला करू शकण्याची भीती व्यक्त केली जात होती.
सीमासुरक्षेसंदर्भात नुकतीच भारतीय सैन्याच्या पाहणी समितीची एक बैठक पार पडली. पाकिस्तानच्या सगळ्या सीमांची पाहणी केल्यानंतर वायुसेनेच्या प्रतिकारक्षम तुकड्या २४ तास सीमेवर तैनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. वायुसेनेच्या साहाय्याने भारत पाकच्या छावण्या उद्ध्वस्त करू शकतो. यामुळेच आता पाकिस्तानी सैन्य कोणतीही कुरापत करण्याआधी दहादा विचार करेल. एअरस्ट्राइकनंतर भारतीय वायुसेनेची दहशत पाकिस्तानी सैन्यााला बसली आहे. या निर्णयानंतर सीमेवरील तणाव कमी होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Couple Found Dead In Kapil Nagar Under Mysterious Circumstances
Nagpur : A woman who was allegedly set on fire by a money-lender after she failed to repay a loan died on Tuesday in a hospital in Nagpur, police said.
Her son is undergoing treatment for burn injuries, police said.
Kalpana Harinkhade’s husband Harishchandra had borrowed a sum of Rs. 3 lakhs from money-lender Jasbir Bhatia, police said.
“Harishchandra had returned Rs. 2 lakh to the accused and was supposed to give Rs. 60,000 on May 7. However, when he failed to pay the amount, Jasbir Bhatia poured petrol and set ablaze Kalpana and her son Piyush. She suffered 60 per cent burns while her son suffered 30 per cent. Kalpana died today at GMCH Nagpur,” said Inspector Prakash Hake of Chandrapur police.
Jasbir Bhatia, who sustained burn injuries in the incident and is hospitalised, has been charged for murder and will be arrested soon, he added.
नागपुर : नागपुर जिले के काटोल, कलमेश्वर व नरखेड तहसील के 452 गांवों को सूखाग्रस्त घोषित किया गया है। सूखा ग्रस्त स्थिति में पीने का पानी, जानवरों का चारा व गांव में रोजगार के अवसर के संदर्भ में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ऑडिओ ब्रीज के मध्यम से सरपंचों से संवाद स्थापित कर सूखा स्थिति का जायजा लेकर उठाए जानेवाले कदमों पर चर्चा की। सूखा ग्रस्त गांवों में पिने के पानी की व्यवस्था नियमित रखने के लिए जरूरी कदम उठाने के निर्देश दिए गए। बिजली बिल के कारण जलापूर्ति खंडित न हो, इसलिए महावितरण कंपनी को 89 लाख दिए गए है। नल दुरुस्ती योजना पर काम हो रहा है। फिलहाल इन तहसीलों में एक भी चारा छावणी नहीं है।जिले के 79 हजार 551 किसानों काे 53 करो़ड़ 98 लाख का सूख ग्रस्त अनुदान वितरित करने की जानकारी मुख्यमंत्री फडणवीस द्वारा दी गई।
किसान फसल बीमा योजना के तहत जिले में 46 हजार 695 किसानों का पंजीयन हुआ है। इस मौसम में नुकसान भरपाई के रूप में 9 करोड़ 37 लाख की निधि दी गई जिसमें से 7 करोड़ 22 लाख रुपए 5 हजार 356 पात्र किसानों को दिए गए। प्रधानमंत्री किसान सम्मान येाजना के तहत जिले में 80 हजार 551 किसानों का पंजीयन किया गया है। पात्र किसानों को 2 हजार के हिसाब से पहला हप्ता 4 करोड़ 80 लाख किसानों के खाते में जमा किया गया।
सूखाग्रस्त तहसीलों के सरपंचो के साथ ऑडिओ ब्रीज संवाद में जिलाधिकारी अश्विन मुदगल, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, उपजिलाधिकारी सुजाता गंधे, निवासी उपजिलाधिकारी रवींद्र खजांजी, उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा कृषि अधीक्षक मिलिंद शेंडे, जलसंपदा, ग्रामीण जलापूर्ति, रोजगार हमी योजना, कृषि, फलोत्पादन, महावितरण आदि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। मुख्यमंत्री फडणवीस ने ग्रामीण जलापूर्ति व रोजगार के सदर्भ में दी गई सूचनाओं का पालन करने के निर्देश दिए।
नागपुर : शहर के एक प्रतिष्ठित रेस्त्रां में इडली सांबर खाना महंगा पड़ गया। सांबर खाते हुए सांबर में चिछकली दिखी। छिपकली को देखकर आर्डर करने वाले युवा बेहोश हो गए। घटना वर्धा रोड़ स्थित रेस्त्रां की है। अन्न व औषधी विभाग ने मामले की जांच-पड़ताल शुरू हुई है। हालांकि विभाग ने घटना की पुष्टी अब तक नहीं की है। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार मंगलवार को वर्धा से आए युवक-युवती रेस्त्रां में इडली सांबर ऑर्डर किया। कुछ देर बाद टेबल पर आए इडली सांबर को दोनों ने खाना शुरू किया। कुछ ही देर बाद उन्हें सांबर में एक चिछकली दिखाई दी। दोनों विषबाधा की आशंका से बेहोश भी हो गए। दोनों को तुरंतअस्पताल भेजा गया। घटना के बाद प्रसार माध्यमों से इसकी जानकारी अन्न व औषधी विभाग को मिली। एफडीए की टीम उपरोक्त रेस्त्रां में पहुंची। जिसके बाद जांच-पड़ताल शुरू हुई। खबर लिखे जाने तक एफडीए की जांच शुरू थी अन्न व औषधी विभाग नागपुर के सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे ने बताया कि अजनी स्थित रेस्त्रां में वड़ा सांबर में चिछकली मिलने की खबर मिली थी। हमारी टीम मौके पर पहुंचकर जांच-पड़ताल शुरू है।
नागपुर : नागपुर रेलवे स्टेशन का महिला प्रतिक्षालय नई सुविधाओं के साथ जल्द ही शुरू होने वाला है। संभवत: इसी सप्ताह महाप्रबंधक इसका उद्घाटन कर सकते हैं। इसके बाद महिला यात्रियों को एसी प्रतिक्षालय का लाभमिल सकता है। अब तक यह प्रतिक्षालय नॉन एसी था। नागपुर स्टेशन पर प्लेटफार्म नंबर एक पर यात्रियों केलिए प्रतिक्षालय बनाया गया है। यहां महिला प्रतिक्षालय भी है। लेकिन गत एक माह से इसे बंद रखा गया है। जिससेमहिला यात्रियों को परेशानी भी हो रही है। लेकिन रेलवे ने इसे विकास कार्य के चलते बंद किया है। हालांकि अब तकइसका विकास कार्य पूरा हो गया है। इसी सप्ताह के आखिर तक इसे शुरू किया जानेवाला है। इस बार महिलाओं केलिए यह प्रतिक्षालय अधिक सुविधाओं के साथ शुरू होगा। संभवत मध्य रेलवे के महाप्रबंधक इसका उद्घाटन करेंगे।
नागपुर : ग्लोबल ट्रस्ट के सेटरडे क्लब, नागपुर चैप्टर की ओर से सोमवार को मेयो अस्पताल के पास निशुल्क आम पना वितरण का कार्यक्रम आयोजित किया गया। संस्था की ओर से शहर में जारी हीटवेव के दौरान लोगों को गर्मी और लू से राहत पहुंचाने के उदेश्य से आयोजित कार्यक्रम में संगठन के सदस्यों ने लोगों को पना बांटा। बड़ी संख्या में लोगों ने आम पना का लाभ लिया। दोपहर की गर्मी में आवश्यक कार्यों के लिए घर से बाहर निकले लोगों के लिए यह बड़ी राहत की तरह था।
नागपूर : नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प साठा असून केवळ महिनाभर पुरेल इतके पाणी आहे. नागपूर शहराला दररोज पाणी पुरवठा होत असला तरी त्या पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दुष्काळ असून नागपूर जिल्ह्यावरही दुष्काळाची छाया आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा होत असला तरी केवळ १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये शिल्लक आहे. त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याची माहिती जाणून घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प आणि कामठीनजिकच्या कन्हान नदी प्रकल्पाला भेट दिली. या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी नागपूरकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, नगरसेवक भगवान मेंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मनोज गणवीर, उपअभियंता राजेश दुफारे, ओसीडब्ल्यूचे एच.आर. व्यवस्थापक, के.एम.पी.सिंग, श्री. संजय रॉय, व्यवस्थापक (देखभाल व दुरुस्ती) श्री. कालरा, प्रवीण सरण उपस्थित होते.
सर्वप्रथम महापौर नंदा जिचकार व सर्व पदाधिकाऱ्यांनी नवेगाव खैरी येथील प्रकल्पाला भेट दिली. तेथील पाणी पातळीची पाहणी केल्यानंतर तोतलाडोह प्रकल्पाला भेट दिली. यानंतर कामठीनजिक कन्हान नदीवर असलेल्या कन्हान पाणी पुरवठा केंद्राला भेट दिली. या दोन्ही ठिकाणी पाण्याची पातळी अत्यंत खालावली असल्याचे दौऱ्यात निदर्शनास आले. हे दोन्ही प्रकल्प मिळून केवळ ४४.४३९ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यापैकी प्रति दिन १.३० दलघमी पाण्याचा वापर सुरू आहे. अर्थात उपलब्ध साठा केवळ १० जून पर्यंत पुरण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तोपर्यंत पाऊस नाही आला तर परिस्थिती अत्यंत गंभीर होणार असल्याची बाबही अधिकाऱ्यांनी महापौरांच्या लक्षात आणून दिली. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी पाण्याच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश दिले. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आतापासूनच काही ठोस निर्णय घेण्याची विनंती महापौरांना केली. यासाठी काही नियोजनही सभापती पिंटू झलके यांनी सांगितले. त्यांनी सांगितलेल्या नियोजनानुसार प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.
तातडीच्या बैठकीत महापौरांचे निर्देश
पाणीसाठ्याचे गांभीर्य लक्षात घेताच महापौर नंदा जिचकार यांनी दौरा आटोपल्यानंतर महापौर कक्षात तातडीची बैठक घेतली. सदर बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, नगरसेवक भगवान मेंढे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत पाणी पुरवठ्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. १० जूनपर्यंत पुरेल इतका साठा असला तरी तो ३० जूनपर्यंत पुरेल असे नियोजन करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावी. पाण्याच्या चोरीवर निर्बंध घालण्यात यावा आणि नगरसेवकांच्या माध्यमातून पाणी बचतीसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये यासंदर्भातही चर्चा करण्यात आली व ठोस निर्णय घेण्यात आले. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
नागपूर : वर्धा- भुसावळसहच आणखी काही पॅसेंजर गाड्या पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात आल्या असल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कळविले आहे.
५११९७ भुसावळ -वर्धा ही गाडी १३ मे, तर ५११९८ वर्धा- भुसावळ ही गाडी १५ मेपासून रद्द करण्यात आली आहे.
५११८३ भुसावळ- नरखेड, ५११५२ नरखेड- न्यू अमरावती, ५११९७ भुसावळ- वर्धा या गाड्या १३ मेपासून रद्द करण्यात आल्या आहेत.
१४ मेपासून रद्द होणाऱ्या गाड्या अशा- ५११५१ न्यू अमरावती-नरखेड, ५११८, ५११८४ नरखेड- भुसावळ, ५११९८ वर्धा- भुसावळ, ५११९५ वर्धा- बल्लारशा, ५११९६ बल्लारशा- वर्धा या गाड्या १४ मे पासून रद्द करण्यात आल्या आहेत.
संबंधित प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
नागपूर : छाप्रूनगर चौकातील सारडा हॉस्पिटलमध्ये ३२ वर्षीय रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राहुल ईश्वरदास सतई (वय ३२, रा. कारंजा घाडगे, जि. वर्धा) असे मृताचे नाव आहे. राहुल याने पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. तो मनोरुग्ण होता, असे कळते. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच लकडगंज पोलिस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अन्य एका घटनेत वैशालीनगर भागात घरासमोरच ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मुकेश नरसिंग हातीपंचोल असे मृताचे नाव आहे.
नागपूर : प्रवेश पात्रतेसाठी होणाऱ्या परीक्षेत (सीईटी) कोणत्याही प्रकारचं आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि अशी मागणीच मुळात पूर्णत: चुकीची आहे, असे स्पष्ट मत आज सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान नोंदवले.
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा- २०१९ (सीटीईटी) मध्ये आर्थिक मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या सुट्टीकालीन पीठापुढे आज सुनावणी झाली असता अशा आरक्षणास कोर्टाने स्पष्ट नकार दिला.
कोणत्याही वर्गाने प्रवेशासाठी आरक्षणाची मागणी केल्यास त्याचा विचार होऊ शकतो मात्र प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. ही धारणाच मुळात चुकीची आहे. ही परीक्षा पात्रतेसाठी होत असून आरक्षणाचा मुद्दा केवळ प्रवेशावेळीच उपस्थित होऊ शकतो, असे मतही कोर्टाने पुढे नोंदवले. याचिकादार रजनीशकुमार पांडे यांच्या वकिलांनी सीटीईटी परीक्षेच्या अधिसूचनेकडे लक्ष वेधले असता यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारे आरक्षण देण्यात आलेले नाही, असे कोर्टाने सांगितले.
सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची मागणी फेटाळत ही याचिका निकाली काढण्याचेच निश्चित केले होते मात्र याचिकादारांनी आग्रह धरल्याने १६ मे रोजी या याचिकेवर फेरविचार करण्याची तयारी कोर्टाने दर्शविली आहे.
दरम्यान, सीबीएसईने २३ जानेवारी २०१९ रोजी या परीक्षेबाबत जाहीरात प्रसिद्ध केली आहे. त्यात आर्थिक मागासांना प्रवेश पात्रता परीक्षेचा लाभ मिळू शकणार नाही, असे नमूद करण्यात आले होते. याचिकादाराने त्यालाच आव्हान दिले असून घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांची सीबीएसईकडून पायमल्ली होत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
Nagpur : The MINI John Cooper Works Hatch was introduced in India today. Powerful, precise and superior, MINI John Cooper Works takes the go-kart feeling to its extreme, uniting energy, passion and exhilaration to deliver pure driving fun.
John Cooper Works is the unique concept that impresses with the highest driving dynamics and substance combined with an unruly and unrestrained spirit – the racing genes that were passed on by its inventor John Cooper.
The MINI John Cooper Works, based on the MINI 3-door Hatch, will be available at all MINI dealerships as a Completely Built-Up Unit (CBU) unit from June onwards.
Dr. Hans-Christian Baertels, President (act.), BMW Group India said, “A unique combination of heritage, exclusivity and performance, John Cooper Works has always been in a league of its own. Our premium performance models that are named after the legendary John Cooper are the most powerful and exclusive MINI models ever built. John Cooper Works embodies the true essence of motorsport. When you’re behind the wheel of a John Cooper Works, you’re guaranteed thrills worthy of the race track. The MINI John Cooper Works Hatch is the latest addition to our established and highly successful MINI model portfolio in India.”
The MINI John Cooper Works Hatch is now available for booking at an ex-showroom price of INR 43,50,000.
The MINI John Cooper Works Hatch is loaded with cutting-edge safety technology. The standard safety equipment comprises of front and passenger airbags, Brake Assist, 3-Point Seat Belts, Dynamic Stability Control, Crash Sensor, Anti-lock Braking System, Cornering Brake Control and Run-flat tyres as standard.
The standard MINIMALISM technology includes Auto Start/Stop function, Brake Energy Recuperation, active cooling air flaps and electromechanical power steering.
नागपुर : हुड़केश्वर पुलिस ने दो मोबाइल चोरों को पकड़ा है। दोनों आरोपियों में एक नाबालिग है। गिरफ्तार आरोपी प्रकाश बहालदास मार्कंडे (18) डिप्टी सिगनल कलमना निवासी और उसके मित्र से 5 मोबाइल फोन, एक्टिवा वाहन सहित करीब 75 हजार रुपए का माल जब्त किया गया है। साइबर सेल विभाग के पुलिस कर्मियों ने आरोपियों को पकड़ने में सहयोग किया। पुलिस के अनुसार आरोपी प्रकाश मार्कंडे ने अपने दोस्त के साथ मिलकर एक राहगीर से मोबाइल फोन छीन लिया था। राहगीर ने इस मामले की शिकायत हुड़केश्वर थाने में की। साइबर सेल की मदद से हुड़केश्वर पुलिस प्रकाश तक पहुंच गई। उसे पकड़ने के बाद पूछताछ में उसने अपने नाबालिग साथी का नाम उजागर किया। पुलिस ने दोनों को पकड़ कर उनसे चोरी व छीने गए मोबाइल फोन व वारदात को अंजाम देने के लिए उपयोग की गई एक्टिवा वाहन को जब्त किया है।
नागपुर : राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की शैक्षणिक सत्र 2019-20 की प्रवेश प्रक्रिया में करीब 76 प्रतिशत सीटें आरक्षण के माध्यम से भरी जाएंगी। नागपुर विश्वविद्यालय के विविध विभागों और संलग्न कॉलेजों में पोस्ट ग्रेजुएट पाठ्यक्रमों की करीब 25 हजार, तो अंडर ग्रेजुएट पाठ्यक्रमों की करीब 1 लाख 25 हजार के सीटें है। विवि की प्रवेश प्रक्रिया में अब तक एससी-एसटी, ओबीसी, वीजेएनटी मिला कर 50 प्रतिशत सीटों पर आरक्षण होता था। राज्य सरकार ने 8 मार्च को जीआर जारी कर विवि को अपने यहां 16 प्रतिशत मराठा आरक्षण और 10 प्रतिशत सवर्ण आरक्षण लागू करने के निर्देश दे रखे है। ऐसे में अगले महिने विवि जो प्रोस्पेक्टस जारी करेगा उसमें करीब 76 प्रतिशत सीटों पर आरक्षण होगा। महज 24 प्रतिशत सीटों पर ही खुले प्रवर्ग व अन्य विद्यार्थियों को प्रवेश मिल सकेगा।
इस वर्ष नागपुर विवि से संलग्न कॉलजों में आर्ट्स की 40 हजार, कॉमर्स की 30 हजार, साइंस की 35 हजार, होम साइंस की 400 और होम इकोनॉमिक्स की 500 सीटें हैं। इसी तरह पीजी में एमए की 12 हजार 500 सीटेंं, एमएससी में 2000 सीटें, एमसीएम में 1200 सीटें, एमएसडब्ल्यू में 100 सीटें है। वहीं इंजीनियरिंग और फार्मसी की करीब 30 हजार सीटें सीईटी सेल के माध्यम से भरी जाती है।
सवर्ण आरक्षण के लिए सीटें बढ़ाएंगे या नहीं इस पर संभ्रम
केंद्र सरकार द्वारा सामान्य श्रेणी के आर्थिक रूप से पिछड़े वर्ग के लिए 10 प्रतिशत आरक्षण लागू किया है। जनरल श्रेणी के विद्यार्थी, जिनकी पारिवारिक आय 8 लाख रुपए प्रतिवर्ष से कम है, वे इस योजना के लिए लाभार्थी होंगे । राज्य सरकार ने 8 मार्च को जीआर जारी करके मराठा और सवर्ण आरक्षण लागू करने के निर्देश विवि को दिए थे। इस पर विवि ने मराठा आरक्षण पर तो हल निकाल लिया है। बस सवर्ण श्रेणी के आर्थिक रूप से कमजोर तबके (ईडब्लूएस) के लिए आरक्षण कैसे लागू करना है इस पर संभ्रम है। वो यूं कि इस ईडब्लूएस कोटे में प्रवेश देने के लिए सीटें बढ़ाने का प्रावधान है। सरकार ने अपने जीआर में कहीं भी विवि को सीटें बढ़ाने के आदेश नहीं दिए है। इसी को लेकर राज्य सरकार से विवि स्पष्टीकरण की मांग कर सकता है। विवि के अधिकारी भी स्पष्ट नहीं है कि विवि में इसी साल से सवर्ण आरक्षण लागू होगा या नहीं। अधिकारी भी इसको लेकर हां और ना के दो धड़ों में बंटे हुए है। इसिलिए सवर्ण आरक्षण के मुद्दे पर विवि में फिलहाल वेट एंड वॉच की स्थिति है।
नागपूर : आरक्षण देण्याच्या नावाखाली राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नसताना त्यांनी आरक्षणाची घोषणा करून मराठा समाजाची दिशाभूल केली आहे, अशी टीक करतानाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य दिल्यास महाराष्ट्रात आरक्षण देण्याची गरजच पडणार नाही, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता राज ठाकरे यांनी हे मत मांडले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबाही दिला. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पेढे वाटून आनंद साजरा करणारे भाजपचे नेते कुठे आहेत? असा सवाल करतानाच जी गोष्ट आपल्या हाती नाही, त्याची राज्यसरकार घोषणा कशी करू शकते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मग विचारवंत, साहित्यिक म्हणून का मिरवताय ?
देशातील परिस्थितीवर प्रत्येकानं बोललं पाहिजे. साहित्यिक आणि विचारवंतांनीही बोललं पाहिजे, असं सांगतानाच देशातील परिस्थितीवर बोलत नसाल तर साहित्यिक आणि विचारवंत म्हणून कशाला मिरवताय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. भाजपचं सरकार म्हणून नव्हे तर उद्या काँग्रेसचं किंवा माझंही सरकार आलं तरी त्यावर विचारवंत आणि साहित्यिकांनी बोललंच पाहिजे, असंही ते म्हणाले.
दुष्काळासाठी काय कामं केली ?
दुष्काळावरूनही राज यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला, २९ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून का जाहीर करण्यात आली, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी केली.
हल्ल्या आधीचं ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला मी दिला होता असं मोदींनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून जगभरात आपली खिल्ली उडवली जाते आहे, असा चिमटाही राज यांनी काढला.
राज काय म्हणाले
> परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या नेते आणि अधिकाऱ्यांना पकडून काय अभ्यास केला हे एकदा विचाराच
> टँकरची लॉबी कोणाची आहे? कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे, हे तपासा; आम्हीही तपासतोय
नागपूर : भागीदारीत बुटीबोरी येथे प्लास्टिक कंपनी स्थापन करण्याचे आमिष दाखवून फळ व्यापाऱ्याचे ८५ लाख रुपये घेऊन उद्योजक पसार झाला. ही घटना तहसीलमधील टिमकी भागात उघडकीस आली. फळव्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी उद्योजकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
राजेश हिरालाल नैकले (रा. सेवासदन, सेंट्रल एव्हेन्यू) असे फरार उद्योजकाचे तर नवीन रतनलाल पुरे (वय ३९, रा. टिमकी) असे फसवणूक झालेल्या फळव्यापाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन यांचा फळाचा व्यापार आहे. राजेशची प्लास्टिकची कंपनी असून, तो नवीन यांचा आतेभाऊ आहे.
२०१४ मध्ये त्याने नवीन यांना भागीदारातील बुटीबोरी येथे प्लास्टिकची कंपनी सुरू करण्याचे आमिष दाखविले. भाऊच असल्याने राजेश फसवणूक करणार नाही, अशी नवीन यांना खात्री होती. त्यांनी स्वत: जमा केलेले पैसे तसेच नातेवाइकांकडून उधार घेऊन राजेश याला ८५ लाख रुपये दिले. पैसे घेतल्यानंतरही त्याने फॅक्टरी सुरू केली नाही. राजेश याने नवीन यांना फॅक्टरी खरेदीची व प्लॉटखरेदीची छायांकित प्रत देऊन बनावट करारनामा केला.
८५ लाख घेऊन राजेश कुटुंबासह पसार झाला. नवीन यांनी तहसील पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तीन वर्षांपासून होता तयारीत
राजेश हा गत तीन वर्षांपासून फरार होण्याच्या तयारीत होता, अशी माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे. २०१६ पासून त्याने मुलीचा महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही. तसेच नागपुरातील सर्व व्यवसाय बंद केले होते. कर्ज काढून त्याने घर खरेदी केले. हप्ते न फेडल्याने बँकेने त्याचे घर जप्त केले होते, अशी माहिती आहे.
Nagpur : Four juveniles involved in more than 14 offences were held by Sitabuldi police and 10 motorcycles and seven mobile phones collectively worth Rs 5.61 lakh were recovered from their possession. Deputy Commissioner of Police (DCP) Zone II informed that a teenager was held by the police on Thursday when he was trying to committ a robbery. During questioning, the boy revealed names of the others involved in various crimes reported in recent months.
The juveniles were sent to reformation home by the police. The juveniles have committed nine offences registered at Sitabuldi, two at Kalamna, one each at Nandanvan, Mankapur and Ganeshpeth Police Station area. The police have also busted a gang of robbers for looting passersby in Sitabuldi area. The accused have been identified as Akshay Bansod, Akash Ganveer and Nikhil Tembhurne.
According to DCP Pandit, the juveniles were also the part of this gang of robbers. The action was made by Police Inspector Jagvendrasingh Rajput, PSI S B Kale, A P Raut and staff including Ajay Kale, Omprakash Bhartiya, Vishal Ankalwar, Pritam Yadav, Sandip Bhokre, Pankaj Nikam and others.
Nagpur : For the last 11 years he is endeavoring to sensitize Government and other agencies to make solar energy an alternative to electricity. One can say, Government has already started promoting solar energy but after in-depth study of solar energy aspect, he has come to conclusion, the solar energy being promoted by Government has some disadvantages while what he has invented has more advantages.
The persons who are using his technology are fetching fantastic results from the last 3 years. Secondly, in last three years he did study another aspect of solar energy by which he has developed a mechanism through which a car can be run on solar energy effectively. This solar energy-run car has the mechanism which is non-pollutant, more effective, and cheap too. In his efforts to achieve more success every day and update the technology developed by him, he has spent lakhs of rupees.
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, शनिवारी एका पोलिसाचीच पर्स चोरट्याने लांबवली. या पर्समध्ये ११ हजार रुपये रोख होते.
पोलिस लाइन टाकळी निवासी प्रल्हाद दिनकर काळे (२९) हे शनिवारी सकाळच्या सुमारास नातेवाइकांना सोडायला नागपूर रेल्वेस्थानकावर आले. गीतांजली एक्स्प्रेसमध्ये सामान ठेवत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या खिशातील पर्स लंपास केली. पर्समध्ये ११ हजार रोख, आधारकार्ड, पोलिस ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन परवाना, एटीएम कार्ड व इरत कागदपत्र असा ऐवज होता. याप्रकरणी त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली.
दुसरी चोरीची घटना इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रजनीकांत लोकनाथ सनमारे (३०, रा. गोंदिया) इंटरसिटी एक्स्प्रेसने गोंदिया ते इतवारी जनरल बोगीतून प्रवास करीत होते. इतवारी येथे गाडीतून उतरत असताना खिशातून १४ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास करण्यात आला. त्यांनी इतवारी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून चोरीची तक्रार केली. पुढील तपास सुरू आहे.
तिसरी घटना हमसफर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी दुपारी घडली. इतवारी निवासी सुधीर अशोककुमार मोदी हे ग्वाल्हेरला जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आले होते. हमसफर एक्स्प्रेस आल्यानंतर गाडीत चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांचा ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत त्यांनी तक्रार केली.
मथुरा, उत्तर प्रदेशचे हरिशकुमार श्रीपालसिंग (३०) हे राजनांदगाव येथे जाण्याकरिता नागपूररेल्वे स्थानकावर आले. गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये चढताना चोरट्याने त्यांचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. ही घटना जनरल बोगीत घडली.
नागपुर : शहर के विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्थान (वीएनआईटी) के विद्यार्थियों ने हार्वड ग्लोबल हैकेथॉन प्रतियोगिता में पर्यावरण श्रेणी में टॉप तीन टीमों में अपनी जगह बनाई है। हावर्ड यूनिर्वसिटी और अली बाबा ग्रुप द्वारा आयोजित इस प्रतियोगिता के टॉप तीन में पहुंचने वाली वीनआईटी की टीम भारत की एकमात्र टीम बन गई है।
वीएनआईटी के बी.टेक केमिकल इंजीनियरिंग की टीम ने इस प्रतियोगिता में हिस्सा लिया था। अपने उत्कृष्ट प्रदर्शन के दम पर टीम ने अंतरराष्ट्रीय प्रतियोगिता में अपना दबदबा बनाया है। इस टीम में विद्यार्थी विष्णू मामिडी, उत्कर्ष गुप्ता आर सुमित साबू का समावेश है। विद्यार्थियों ने इस प्रतियोगिता में होटलों और मेस में फूड वेस्टेज रोकने के लिए एक यूनिक मॉडल प्रस्तुत किया है।
सस्टेनेबल इंजीनियरिंग की मदद से विद्यार्थियों ने इस में लोगों को यह बताने की कोशिश कि है कि हॉटल में उनके टेबल पर डिश के पहुंचने तक उसे तैयार करने में कितने लीटर पानी का उपयोग हुआ है। उदाहरण के लिए विद्यार्थियों ने बताया है कि एक प्लेट छोले भटुरे किसी ग्राहक की खाने की मेज तक पहुंचने के लिए वॉटर फूटप्रिंट के अनुसार 850 लीटर पानी का उपयोग करती है।
विद्यार्थियों ने इस वॉटर फूटप्रिंट को खाने की मेन्यू पर लिखने की पेशकश की है। ताकि ग्राहक जब भी कोई डिश ऑर्डर करें तो उन्हें उसकी तैयारी में होने वाले पानी की खपत का पता चल सके। विद्यार्थियों की इस टीम का मार्गदर्शन डॉ. सचीन मंडावगाने ने किया। संस्थान निदेशक प्रो.पी.एम.पडोले ने विद्यार्थियों का अभिनंदन किया है।
नागपूर : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा १ धावेने पराभव केला. मुंबईने फायनलमध्ये विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. चेन्नईच्या वॉटसनने अखेरपर्यंत लढत दिली. पण त्याची ८० धावांची झुंजार खेळी अपयशी ठरली.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांमध्ये ८ गडी गमवत १४९ धावा केल्या आणि चेन्नईला विजयासाठी १५० धावांचं आव्हान दिलं. मुंबईकडून किरॉन पोलार्डने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्या खालोखाल क्विंटन डी कॉकने २९ धावांचे योगादन दिले.
स्कोअरकार्ड
चेन्नईनेही फलंदाजीची चांगली सुरुवात केली. सलामीला उतरलेल्या शेन वॉटसनने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरली. पण वॉटसन धावचित झाल्याने सामना अतितटिचा झाला. सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या चेंडूत दोन धावांची गरज होतील. मात्र, शार्दुल ठाकूर पायचित झाला आणि मुंबईने चौथ्यांना आयपीएल जिंकली.
This 20-year-old little lady dreams of being an entrepreneur. With the aim to bring easy and affordable daily clothing for the people in Nagpur through her dream project The Banjara Bazaar(TBB). TBB aims to become one of the affordable, trendy and easy way of styling for the people of Nagpur city.
Planning to set up a designing house over time by setting up The Banjara Bazaar in the first place Simran states the vision behind The banjara Bazaar, as a thought of bringing different styles from different cities and streets to the trend. The products would be made available throughout the market, and there will be no consolidated space for selling the products.
TBB being her first project, Simran is enthusiastic about having a launch event like the city has never seen before along with many more events in the upcoming months.
We asked her about the story behind TBB and her dream of being an entrepreneur.
Simran :-
I was born and bought up in a little town Wadsa, near Chandrapur. I completed my junior college from Christanand. Being from a family of Chartered Accountants and businessmen, I shifted to Nagpur for Chartered accountancy course without my choice.
My choice was to be an entrepreneur and writer. I loved nothing else as much as literature. Walking along the wrong crossroads of Chartered Accountancy for around two years I finally realized the fact that we need to take a stand for our dreams before they die. Breaking the stereotypes like one cannot achieve big in life without a proper degree course like chartered accountancy I took a drop.
Being a CA dropout and an aspiring writer wanting to be an entrepreneur the eagerness to learn things made me join the tie up a branding, marketing and event management company. At tie up I started working as a content writer and started learning multiple things from marketing to designing.
Today I take my first step in the business world with my startup, The Banjara Bazaar. I believe that one must not bother about how they will manage; one must give a start to the things they love. As the passion for making things work enters your nerves, nothing would stop you. Having a strong aura is the necessity to accomplish better things in life.
“Life gives you that one moment when you need to realize the reality your heart wants to own and your mind wants to accept. I invested a good amount of time to achieve that one moment.”
नागपूर : माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना नवऱ्या नवरीशी केली आहे. ‘मोदी नव्या नवरीसारखे आहेत. जे काम कमी करतात, पण बांगड्याच जास्त वाजवतात. मोदी सरकारमध्ये अगदी तेच झालंय,’ असं वादग्रस्त विधान करून सिद्धूंनी खळबळ उडवून दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं मतदान रविवारी होत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सिद्धू यांनी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पंतप्रधान मोदींवर तिखट शब्दांत हल्ला चढवला. भाजप सरकारला सत्तेतून हद्दपार करा, असं आवाहनही त्यांनी इंदूरवासियांना केलं.
मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. ‘मोदीजी नव्या नवरीसारखे आहेत. जे भाकऱ्या कमी भाजतात, पण बांगड्यांचा आवाजच जास्त करतात. काम करत आहे असं शेजाऱ्यांना वाटलं पाहिजे. मोदी सरकारची अशीच गत आहे,’ असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी खोटे बोलत असल्याचा आरोप केला.
हिरो नंबर १, कुली नंबर १, बीवी नंबर १ सारखे चित्रपट पाहिलेत. पण यावेळी मोदींचा नवा चित्रपट येतोय. त्याचं नाव ‘फेकू नंबर १’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘ना राम, ना रोजगार, गल्लीबोळात मोबाइलमध्ये रमणारा बेरोजगार मिळाला,’ अशी टीकाही त्यांनी केली. राफेलवरूनही त्यांनी मोदींना सवाल केले. दहा रुपयांचे पेन खरेदी करताना दुकानदाराकडून बिल घ्यायला हवे, असं मोदी देशातील जनतेला सांगत असतात. पण राफेल विमानांच्या खरेदीच्या किंमतींबाबत चर्चा होते, तेव्हा ते हडबडून का जातात? असा थेट सवालही त्यांनी केला.
नागपूर : अमेरिकेचे ए-६४५(I) हे अपाचे हेलिकॉप्टर आज भारताकडे अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील मेसा शहरातील विमानांच्या कारखान्यात हस्तांतरित करण्यात आलं आहे. भारताचे एअर मार्शल ए.एस बुटोला यांनी यावेळी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
युद्धभूमीवर अत्यंत उपयुक्त असणाऱ्या २२ अत्याधुनिक अपाचे विमानांचा करार भारताने अमेरिकेशी केला असून जुलै २०१९पर्यंत सगळी विमानं वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. कुख्यात दहशतवादी आणि अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी या लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता.
भारत आतापर्यंत रशियाकडून विकत घेतलेल्या मिग-३५ हेलिकॉप्टर्सचा वापर करत होता. ही हेलिकॉप्टर्स आता अत्यंत जुनी झाली असून भारताला नवीन हेलिकॉप्टर्सची गरज होती. त्यानुसार २२ अपाचे हेलिकॉप्टर्सचा करार अमेरिकेशी करण्यात आला.
अपाचेसारखी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेने कधीच वापरली नव्हती. त्यामुळे भारतीय वायुसेनेतील काही निवडक ऑफिसर्स आणि जवानांना हे हेलिकॉप्टर्स वापरण्याचं प्रशिक्षण अमेरिकेने दिलं आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये असते. १९७५मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती तर १९८६मध्ये ही हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आली होती. अमेरिकेशिवाय नेदरलॅंड्स ,इजिप्त ,इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे विमानं आहेत.
डोंगराळ भागात, कोणत्याही ऋतूमध्ये-पावसाळा, हिवाळा असो वा उन्हाळा ही हेलिकॉप्टर्स सहज आक्रमण करू शकतात. ५१६५ किलो वजन असलेल्या या विमानांचा ताशी वेग ३६५ किमी इतका आहे. काही क्षणांमध्ये शत्रूचे रनगाडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये झालेल्या युद्धांमध्ये अमेरिकेला या हेलिकॉप्टर्सची भरपूर मदत झाली होती.
Nagpur : With Essel Utilities searching for new partner to run SNDL, the distribution franchisee in city, Dineshchandra Saboo, Director (Operations), Maharashtra State Electricity Distribution Company Limited, asked the company to submit proposal for ensuring uninterrupted power supply. The meeting was held at SNDL’s office at Nelson Square and lasted quite long wherein Saboo and his team took stock of gamut of issues that has again cast dark clouds over distribution franchisee.
MSEDCL on its part maintained that review meeting held on Friday is quite regular but the timing is not lost on anyone. Saboo discussed the issues relating to power distribution, took stock of future expansion plans and other measures to strengthen the network. Later, the Director set out in field and was apprised by SNDL bosses about the addition made in upgrading the network. He inspected Seminary Hills, Jai Hind sub-station and Customer Facilitation Centre in SNDL area.
During the meeting, Saboo instructed SNDL team to have yearly planner wherein they take measures for timely steps for maintenance and repairs. He also discussed execution of works under IPDS, CAPEX, and asked for details about utilisation of funds from District Planning Committee (DPC) for strengthening electricity network and creation of new infrastructure keeping in mind further needs of city. SNDL was directed to prepare plans for upgradation of network that would strength the infrastructure. This is nothing but an assurance to company from MSEDCL that latter is ready to bear cost of upgradation of network so that SNDL does not have to invest much and can improve its financial position, said the experts.
He specifically instructed SNDL officials to ensure that outage on one sector should be limited to only once in the month. The company was also asked to take steps for increasing revenue by tapping new connections.
Sonal Khurana, Business Head, SNDL, briefed Saboo about the existing schemes, their progress and gave revenue projection.
Dilip Ghughal, Chief Engineer, Nagpur Circle; Umesh Shahare, Dilip Dodke, Narayan Amzare, all Superintending Engineers, were present from MSEDCL side while from SNDL senior officers Rajesh Turkar, Deepak Labde, Sheshrao Kubde were present.
M/s Essel Utilities that runs SNDL is desperately searching for a strategic investment partner as its net profit from DF has dwindled drastically. SNDL is struggling to keep afloat and if it exits from power distribution franchisee, MSEDCL finances would take a big hit. Hence the meeting was held to take stock of company’s financial investments so that a call can be taken on its future proposal or weighing other options, said the sources.
With returns from DF area remaining static and new business hard to come by, SNDL finances are in doldrums. Further the importance of meeting is significant as assembly elections are on the cards and there is prevailing anger amongst public about DF. Therefore the top officials of MSEDCL are keen to ensure that SNDL remains in position to play its role atleast till elections are over, it is reliably learnt.
नागपूर : असमाधानकारक काम, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवल्याने राज्यातील अनेक आयपीएस अधिकारी सध्या केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या रडारवर आले आहेत. यात महाराष्ट्रातील १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
देशातील १ हजार २०० आयपीएस अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन मोदी सरकारने सुरू केले आहे. यापैकी १० अधिकाऱ्यांचे काम ‘अत्यंत असमाधानकारक’ आढळले आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा किंवा निवृत्ती घ्यावी, असे दोन पर्याय समोर ठेवण्यात आले आहे. देशभरातील या अधिकाऱ्यांमध्ये ‘असमाधानकारक’ कामगिरी असलेल्या महाराष्ट्रातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात पदाचा गैरवापर, बेहिशेबी संपत्ती, असभ्य वर्तन, नियमबाह्य रजा, महिलांशी संबंधित काही आक्षेपार्ह मुद्दे असे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या अधिकाऱ्यांना सुधारण्याची संधी द्यायची की, त्यांना घरचा रस्ता दाखवायचा, यावर सध्या खल सुरू आहे. या सर्व अधिकाऱ्यांचा २०१६ ते २०१८ या कार्यकाळातील कामाचा तपशील केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने मागविला होता. त्याचे अवलोकन केल्यानंतर काहींवर पदावनती, कायमस्वरूपी साइड ब्रान्च देणे, वेतनवाढ रोखणे, प्रलंबित विभागीय चौकशी मार्गी लावणे किंवा नवीन चौकशी प्रस्तावित करण्यासारखी कारवाई होऊ शकते, असे गृह मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
देशभरातील १ हजार १८१ अधिकाऱ्यांचा रेकॉर्ड तपासल्यानंतर काही जण अत्यंत असमाधानकारक श्रेणीच्याही खाली असल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी नमूद केले.
देशात सद्य:स्थितीत ४ हजार ९५० आयपीएस अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३ हजार ९८० पदे कार्यरत आहेत. या पदांमध्ये सहाय्यक पोलिस अधीक्षक, पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस महानिरीक्षक, अतिरिक्त पोलिस महासंचालक/पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो.
दरम्यान आयपीएस अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर लवरकच देशातील व महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या कामाचाही आढावा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच सीमा सुरक्षा दल (एसएसबी), केंद्रीय राखीव पोलिस दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ), सीबीआय, पोलिस संशोधन विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, रेल्वे सुरक्षा बल, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्समधील अधिकाऱ्यांच्या कामाचाही आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वीच या पुनरावलोकनाची व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळे ती प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर : फ्युएल गेजमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे स्पाइस जेटचे बेंगळुरू ते दिल्ली जाणाऱ्या विमानाचा मार्ग बदलून ते मध्यरात्री दीड वाजता नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. पहाटे ५.३० पर्यंत प्रवासी विमानातच होते. त्यानंतर त्यांना उतरवण्यात आले. अजूनही दिल्ली जाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. सुमारे १५० प्रवासी विमानतळावर लटकले आहेत.
स्पाइसजेटचे काउंटर नागपूर विमानतळावर नाही. त्यामुळे कंपनीकडून प्रत्यक्ष कुणीही प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. विमानतळ प्राधिकरणाने केवळ चहा आणि पाण्याची सोय केली. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पहाटेपासून विमानतळावरच आहेत. रात्री ९.३० वाजता बेंगळुरू येथून उड्डाण केलेले विमान दिल्लीला मध्यरात्री १२.३० पर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. तांत्रिक अडचणीमुळे ते पोहोचलेले नाही. अजूनही प्रवासी नागपूर विमानतळावर ताटकळत उभे आहेत.
एक प्रवासी रुग्णालयात
एका प्रवाशाला अपेंडिक्सचा त्रास होता. त्याच्यासाठी रुग्णावाहिका आणायला अर्धा तास विलंब झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
नागपूर : पूर्व दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या लोकसभा उमेदवार आतिशी मार्लेना यांच्याविषयी गौतम गंभीर यांनी कथित आक्षेपार्ह पत्रक काढल्याच्या प्रकरणाने आता आता अधिक ‘गंभीर’ वळण घेतलं आहे. ‘माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा, मी जनतेसमोर स्वत:ला फाशी देईन,’ असं आव्हान भाजप उमेदवार गौतम गंभीर यांनी आम आदमी पार्टीला दिलं आहे.
गौतम गंभीर यांनी ट्विटर वर आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत लिहीलंय की ‘ही पत्रकं वाटण्यामागे माझा काही हात आहे हे सिद्ध करा, मी जनतेसमोर फाशी घेईन. पण हे सिद्ध करू शकला नाहीत तर अरविंद केजरीवाल यांना राजकारण सोडावं लागेल. तयार आहात का?’
आतिशी यांची महिला आयोगाकडे तक्रार
दरम्यान, आतिशी मार्लेना यांनी या प्रकरणी दिल्ली महिली आयोगाकडे तक्रार केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीरवर मानहानीचा दावा ठोकण्याची भाषा केली आहे. गंभीर यांना हरभजन सिंह आणि व्ही व्ही एस लक्ष्मण या क्रिकेटपटूंचं समर्थन मिळालं आहे.
यापूर्वी अशी दोन आव्हानं गंभीर यांनी दिली आहेत. आधी त्यांनी म्हटलं होतं की या वादग्रस्त पत्रकासंदर्भात आपल्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देणार, दुसरं आव्हान होतं की आरोप सिद्ध झाल्यास ते (गंभीर) उमेदवारी मागे घेणार. आता तिसऱ्या आव्हानात त्यांनी थेट स्वत:ला संपवण्याचीच भाषा केली आहे.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...