Home Blog Page 182

मुलांच्या मदतीने पतीला संपविले

नागपूर : मुलांच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केली. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी महालमधील झेंडा चौक भागात उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

रवींद्र अडुळकर (वय ५३) असे मृताचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी रवीना ऊर्फ उषा (४५), तिची मुले अभिषेक (वय २५) व अक्षय (२१) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र यांची झेंडा चौकात इमारत आहे. त्यामध्ये दहा गाळे आहेत. काही गाड्यांमध्ये भाडेकरू असून, एका गाळ्यात अभिषेक हा टॅटूचे दुकान चालवितो. रवींद्र यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय रवीना यांना होता. यावरून दोघांमध्ये वाद होत होते.

२०१५ मध्ये रवीनाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रवींद्रविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. याचा खटला न्यायालयात सुरू आहे. तीन वर्षांपासून रवींद्र हे हिंगणा भागात एका महिलेसह भाड्याने राहायचे. गुरुवारी या खटल्याची सुनावणी झाली. सायंकाळी रवींद्र हे झेंडा चौक येथे आले. ते रवीनाला शिवीगाळ करायला लागले. त्याचवेळी अभिषेक तेथे आला. त्याने रवींद्र यांच्या डोळ्यात स्प्रे मारला. यातून त्यांच्यात वाद झाला व सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एका मुलाने त्यांच्या डोळयात पेपर स्प्रे टाकला. त्यानंतर रवीना, अक्षय व अभिषेकने विटा, दगड, काठीने रवींद्र यांच्या डोक्यावर वार केले. बचावासाठी रवींद्र घराबाहेर आले. त्यानंतरही तिघांनी त्यांच्या डोक्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात ते खाली पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

गाळे विकायला काढले होते…

रवींद्र यांनी गाळे विकायला काढले होते. या संपत्तीतून ते पत्नी व मुलांना वाटा देणार नव्हते. त्यामुळे तिघेही संतापले होते. संपत्तीच्या वादातून तिघांनी रवींद्रची हत्या केल्याची चर्चाही परिसरात आहे.

अधिक वाचा : पतीच्या निधनानंतर पुनर्विवाहितांना मिळणार पेन्शन

पतीच्या निधनानंतर पुनर्विवाहितांना मिळणार पेन्शन

नागपूर : सरकारी सेवेत असणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचे कर्तव्यावर असताना निधन झाले, तर दिवंगत कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या विधवा पत्नीला सरकार निर्वाह भत्ता म्हणून अर्धे निवृत्तीवेतन अदा करते. मात्र, कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीने आयुष्याची नवी सुरुवात करीत जर पूनर्विवाह केला, तर यापूर्वी तिला दिला जाणाऱ्या निवृत्तीवेतनाचा लाभ काढून घेतला जायचा. मात्र, सरकारने या धोरणात सुधारणा करीत कर्मचाऱ्याची विधवा पत्नी फेरविवाह करीत असेल तरीही ती निवृत्तीवेतनास पात्र ठरेल, असा अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे जोडीदाराच्या निधनानंतर फेरविवार करणाऱ्या विधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

वित्त विभागाने या संदर्भात ७ फेब्रुवारीला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ११ जून २०१५ पूर्वी पुनर्विवाह केला असेल आणि ज्याचे कुटुंब निवृत्ती वेतन बंद झाले असेल अशांनादेखील हा नियम लागू राहणार आहे. सरकारने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील नियम ११६ (५)(एक) मध्ये सुधारणा करीत हा नवा अध्यादेश जारी केला आहे.

ज्या विधवांचे कुटुंबनिवृत्ती वेतन २०१५ ला बंद झाले असेल त्यांना या पुढच्या काळातील थकबाकी अनुज्ञेय राहणार आहे. त्यापूर्वीच्या काळातील निवृत्ती वेतनाची थकबाकी मात्र अनुज्ञेय राहणार नाही, असेही अध्यादेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दिवंगत कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला सामोरे जावे लागणाऱ्या आर्थिक संकटांचा विचार करता धोरणात सुधारणा करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. मात्र त्यासाठी संबंधितांना कार्यालयाकडे रितसर अर्ज करून कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतरच हा लाभ मिळणार आहे.

अधिक वाचा : ‘समता’ घोटाळ्यात एमपीआयडीचा गुन्हा

‘समता’ घोटाळ्यात एमपीआयडीचा गुन्हा

crime

नागपूर : समता सहकारी बँकेच्या १४२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात राज्य गुन्हे विभागाने (सीआयडी) महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम कलम ३ अन्वये (एमपीआयडी) गुन्ह्यात वाढ केली आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

२००६ मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. २००७ मध्ये सीताबर्डी पोलिसांनी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी व कर्जदार आदींसह ५६ जणांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. २०१० मध्ये या घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. २०१० ते २०१७ या कालावधीत सुमारे १५ हजार ठेवीदारांचे ३८ कोटी रुपये परत करण्यात आले होते, असे कळते. कर्जाची परतफेड करून घेण्यासाठी काही ठेवीदारांची संपत्तीही जप्त करण्यात आली होती. या घोटाळ्यात ३३ हजार ५२५ गुंतणूकदारांची फसवणूक झाली.

अनेक गुंतवणूकदारांना अद्यापही त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. काही गुंतवणूकदारांनी अद्यापही सीआयडीकडे संपर्क साधलेला नाही. सीआयडीने त्यांचा शोध सुरू केला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस लाइन टाकळीतील जाफरनगर येथील सीआयडी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक मनोहर हारपुडे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात केले आहे.

अधिक वाचा : Student Of The Year 2 Movie Review : Tiger Shroff, Ananya Panday, Tara Sutaria’s Film Flunks The Test

Student Of The Year 2 Movie Review : Tiger Shroff, Ananya Panday, Tara Sutaria’s Film Flunks The Test

Nagpur : Rating : 1.5 Stars (out of 5)

Cast : Tiger Shroff, Ananya Panday, Tara Sutaria, Aditya Seal and Samir Soni

Director : Punit Malhotra

The world has moved on in the seven years since the kitschy college caper Student Of The Year launched the careers of Alia Bhatt, Varun Dhawan and Sidharth Malhotra. The actors in the follow-up are a fresh bunch led by Tiger Shroff, but the concoction is exasperatingly stale and unabashedly trashier. Student Of The Year 2 is so last decade in its thinking and packaging that sitting through it is akin to straying into a Bollywood time warp.

The Dharma Productions sheen is all that the film boasts. The rest of it is mere flashy, garish festooning that is torn to shreds before you are a quarter of the way into the film. Plenty of sports action and a couple of fight sequences are thrown into the hackneyed mix, but nothing can lift this gossamer bauble of a movie out of its mediocrity.

Student Of The Year 2 is an egregiously escapist campus-rumpus musical in which nattily attired, unbelievably idle boys and skimpily clad girls (none of whom looks like a college student interested in attending classes and making academic progress) play games that make as much sense as a camel race on an airport tarmac.

Tiger Shroff plays down his action hero persona a tad and slips into the garb of a lover boy, livewire sprinter, kabbadi champ and dance freak all rolled into one. The middle class underdog’s arrival in an upscale college in Dehradun sets the cat among the pigeons. Two girls compete for his attention, each in her own way. The boy also has to contend with a hard-knuckled rival who challenges him at every step of the contest to win the Student of the Year title, often very violently.

This is brainlessly breezy fare wrapped in gloss that wears off quickly. It is sad to see such silly stuff being palmed off as teen entertainment. Even more dispiriting is the fear that Student Of The Year 2 might actually end up finding enthusiastic takers. The film blows hot and cold through two and a half hours of unmitigated fluff. Beautiful bods and cool musical acts are poor recompense for the sheer lack of substance.

Tiger Shroff plays Rohan, who, to begin with, is an outsider in the ritzy environs of St. Teresa’s College. As he buckles down to the task of fitting in, bullies get in the way. He must prove his worth beyond doubt in order to be accepted. He is a man who wants to be a class apart, but owing to the way the role has been envisioned the actor is trapped in an absolutely predictable corridor.

The two newbies opposite the lead actor, Tara Sutaria (as the hero’s childhood sweetheart Mia) and Ananya Panday (as a neglected rich girl thirsting for true love Shreya) are enthusiastic enough and sway energetically to the uninspiring beat of the film but cannot add their own individual rhythms to the pulpy drama.

Student Of The Year 2 flunks every test on the parameters of both writing and crafting. For a genuine lover of Hindi popular cinema, it is more trauma than drama.

Also Read : BMC आयुक्त अजोय मेहता राज्याच्या मुख्य सचिवपदी ?

BMC आयुक्त अजोय मेहता राज्याच्या मुख्य सचिवपदी ?

नागपूर : मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली जाणार आहे. मेहता यांच्या नियुक्तीचे अधिकृत आदेश आज, शुक्रवारी दुपारनंतर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पदाचा कार्यभार स्वीकारतील.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून मेहतांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान हे स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत.

मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. मदान हे यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. ते या पदावर कायम राहिले असते तर, मेहतांना सचिवपद मिळालं नसतं, असं बोललं जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीची घोषणा लवकरच होणार आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी हे आयुक्तपदाच्या मुख्य शर्यतीत असल्याचं सांगितलं जात आहे.

अधिक वाचा : पर्याय नाहीच, चॅनल पॅकेजची सक्ती

पर्याय नाहीच, चॅनल पॅकेजची सक्ती

नागपूर : आवडीचे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे टीव्ही चॅनलचे पर्याय न भरता केबल ऑपरेटरने ठरवून दिलेल्या पॅकेजचा भडीमार ग्राहकांवर करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांपासून याबाबत ग्राहकांनी तक्रार करूनही मल्टिसर्व्हिस ऑपरेटर (एमएसओ) दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये आहे.

केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) जाहीर केलेल्या निर्णयानुसार डीटीएच (डायरेक्ट टू होम) कंपन्या आणि केबल नेटवर्कद्वारे देण्यात येणारे पॅकेज स्वीकारणे ग्राहकांना बंधनकारक नाही. पण, प्रत्यक्ष तसे चित्र नसल्याचे दिसून येत आहे. केबल ऑपरेटरने स्वत:चे पॅकेज तयार केले आहेत. त्या पॅकेजचे पर्याय असलेले फॉर्म ग्राहकांना देण्यात आले आहेत. त्यात उपलब्ध असलेल्या पॅकेजची निवड करणे ग्राहकांना अनिवार्य झाले आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक ग्राहकांना पर्याय न निवडल्यामुळे आवडत्या चॅनेलला मुकावे लागले आहे. यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार केली आहे. दर्शनी कॉलनी येथील अशोक कुबडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रायच्या निर्णयापूर्वी त्यांना २५० रुपये केबल कनेक्शनसाठी मोजावे लागत होते. आता गरज नसलेल्या चॅनलसाठी ३७० रुपये भरावे लागत आहे. डुबके यांच्याकडे यूसीएनचे कनेक्शन आहे. त्यांच्या केबल ऑपरेटरने कुठल्याही प्रकारचे पर्याय न देता केवळ तीन प्रकारचे पॅकेज थोपविले आहेत. ज्यामध्ये गरज नसलेल्या इंग्लिश चॅनलचादेखील समावेश आहे. शिवाय कुठलेही स्वतंत्र चॅनल न पुरविता चॅनलचे बुके घेण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. डुबके यांच्याप्रमाणेच शहरातील विविध भागातील केबल ऑपरेटर्सनी स्वत:चे पॅकेज लादण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे विनाकारण ग्राहकांना गरज नसलेल्या चॅनलचे पैसे भरावे लागत आहे. सध्या ग्राहकांना डिश टीव्ही अथवा केबलवर गरज नसताना पाहाव्या लागणाऱ्या चॅनलच्या पॅकेजची किंमत किमान ४०० ते ६५० रुपयांच्या घरात जात आहे. त्यातील अनेक चॅनेल्स पाहिले जात नाहीत. त्यामुळे, हवे ते चॅनेल घेता येणार असल्याचा ट्रायचा दावा फसवा ठरला आहे.

महाराष्ट्रात आणि शहरात प्रामुख्याने मराठी बातम्या, करमणूक, चित्रपट वाहिन्या, हिंदी-मराठी बातम्या, चित्रपट आणि स्पोर्ट्स चॅनेल्स मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. यातील बरेचसे चॅनल्स विशेषत: स्पोर्ट्स आणि मराठी चॅनल्स लोकप्रिय आहेत. पण या चॅनल्ससोबत इतरांचा होणारा भडीमार कशाला, असा सवाल उपस्थित होत आहे.

मराठी वाहिन्यांचे चॅनल आम्हाला हवे आहे. पण, केबल ऑपरेटरने आमच्यावर स्वत:चे पॅकेज लादले आहे. त्यामुळे अनावश्यकरित्या इंग्लिश चॅनलचे शुल्क भरावे लागत आहे. यामध्ये ग्राहकांचे चॅनल निवडीचे स्वातंत्र्य कुठेही राहीलेले नाही.

अधिक वाचा : कुटुंबाशिवायही महिला करू शकतील ‘हज’

अरुण गवळी संचित रजेवर, नागपुरच्या कारागृहातून सुटका

arun gavali

नागपूर : अरुण गवळी याची फर्लो म्हणजेच संचित रजेवर नागपूरच्या केंद्रीय कारागृहातुन सुटका करण्यात आली आहे. काल संध्याकाळी ही सुटका झाली आहे. सध्या देशभरात निवडणुकीते वारे जोरात वाहत आहेत. काही दिवसांपुर्वीच तिसऱ्या टप्प्यातील मुंबईची निवडणूक संपली. मुंबईची निवडणूक होण्यापूर्वीच अरुण गवळी याने संचित रजा मिळावी अशी मागणी केली होती. मुंबईतील निवडणूक संपल्यानंतर अरुण गवळी यास रजा मंजूर झाली आहे.

संचित रजा मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने संचित रजा देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, निवडणूक काळात अरुण गवळीची उपस्थिती मुंबईतील निवडणुकीवर परिणाम करेल असा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर न्यायालयाने मुंबईतील निवडणूक पूर्ण झाल्यानंतर गवळीला रजेवर सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार काल संध्याकाळी अरुण गवळी ला 28 दिवसांच्या संचित रजेवर सोडण्यात आले आहे.

अधिक वाचा : नागपुरात महिलाच चालवितात महिलांसाठी जुगारअड्डे

पाणी टंचाईसाठी ९१ कोटींचा आराखडा

WATER

नागपूर : विभागातील नागपूर, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील १५५ गांवातील १८० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहे.

नागपूर विभागात ३ हजार ८६५ गांवे व १९२ वाड्यात पाणी टंचाई आराखरड्यांतर्गत तीन टप्प्यात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या व जुलै अखेरपर्यंत टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी ७ हजार ७४६ जिल्हानिहाय उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून या उपाययोजनांद्वारे ९१ कोटी ४९ लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत नवीन विंधन विहिंरीवर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकरद्वारे अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे, प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे आदी नऊ उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावरुन तातडीने अंमलबजावणी करावयाच्या १ हजार ९९१ गावातील २ हजार ६४४ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ८४० गावातील १ हजार १५ उपाययोजना प्रगतीपथावर असून २५६ गावातील ४९२ उपाययोजना पूर्ण झाल्या असल्याची माहिती यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

टंचाईवर दृष्टीक्षेप

– विभागातील १० तालुक्याला दुष्काळाच्या झळा.

– काटोल, कळमेश्वर, नरखेड, आष्टी, कारंजा, ब्रम्हपुरी, नागभीड, राजुरा व सिंदेवाही या सात तालुक्यांचा समावेश.

– ४५ मंडळामध्ये दुष्काळ घोषित करुन सवलती लागू.

– नागपूर जिल्ह्यात ११६, वर्धा ५० व चंद्रपुरात ५ टँकरची गरज.

– पाणीटंचाई असलेल्या सर्व गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची खंडित वीज जोडण्या पूर्ववत करण्यात सुरुवात.

अधिक वाचा : Despite water crisis, 50 percent of supply to Orange City is ‘NRW’

Shahid Kapoor reveals Kabir Singh’s trailer release date, shares new poster

The makers of Shahid Kapoor-starrer Kabir Singh, announced the release date of the trailer along with a new poster of the film. The Kaminey actor shared the poster along with the release date on his Twitter handle, captioning the post as, “Trailer out on 13th May!.”

The 38-year-old actor looks intense in the poster. He is seen wearing a pair of gold-rimmed sunglasses and a V neck T-shirt. Actor Kiara Advani is also seen in the background.
Kapoor was seen being involved in different activities such as drinking, sleeping and holding an animal in the poster. He went through an extreme physical transformation for his role in the film.

The movie is a Hindi remake of Telugu hit Arjun Reddy. While the Padmaavat star plays the lead character in the film, Advani, who was recently seen in Netflix’s Lust Stories, essays the role of Preeti. The original blockbuster starred, Vijay Deverakonda and Shalini Pandey. When the teaser of Kabir Singh dropped online, Vijay took to Twitter to appreciate Shahid’s look.

The film is directed by Sandeep Reddy Vanga and produced by Bhushan Kumar, Murad Khetani, Krishan Kumar, and Ashwin Varde. It will hit the big screens on June 21.

ALSO READ : Hotstar Specials set for next big political thriller release ‘City of Dreams

नागपुरात महिलाच चालवितात महिलांसाठी जुगारअड्डे

नागपूर : उपराजधानीत ‘चोरी चोरी चुपके चुपके’ गुन्हेगारांचे जुगारअड्डे सुरू आहेत. पोलिस छापेही टाकतात. मात्र पोलिसांनी टाकलेल्या एका छाप्यात चक्क महिलाच जुगारअड्डा चालवित असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. महिला महिलांसाठी चालवित असलेल्या या जुगारअड्ड्यामुळे पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलिसांनी चार महिलांना अटक केली असून, दोन महिला फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सूत्रधार रेणू साधवानी, वीणा रिहानी, सीमा सिधवानी आणि ज्योती हरजानी सर्व रा. तेटिया चौक, दयानंदपार्क, असे अटकेतील महिलांची नावे आहेत. फरार महिलांपैकी एक महिलाही या अड्ड्याची सूत्रधार असून, तिच्याकडे जुगार खेळण्यासाठी महिला जमविण्याची जबाबदारी होती, अशी माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू साधवानी व त्यांचे पती भिसी चालवितात. भिसीच्या बहाण्याने नेहमी साधवानी यांच्याकडे वर्दळ असते. गत चार महिन्यांपासून रेणू या घरातच भिसीच्या बहाण्याने जुगारअड्डा चालवित होत्या. सुरुवातीला जुगार खेळणाऱ्या महिला रम्मी खेळायच्या. त्यानंतर ते पैशांवर ‘तीन पत्ती’ खेळायच्या. साधवानी यांच्याकडे नेहमी वर्दळ असते, येथे जुगार अड्डा चालतो, अशी माहिती जरीपटका पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग पोटे, पोलिस उपनिरीक्षक राहुल देवकर, हेडकॉन्स्टेबल मुन्ना ठाकूर, आसिफ शेख, रवी, वैशाली चरपे, रजनी रायपुरे आणि राजेश साखरे यांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचला. पोलिसांनी रेणू साधवानी यांच्या घरी छापा टाकला. यावेळी सहा महिला जुगार खेळत होत्या. दोन महिला संधी साधून मागील दरवाजाने तेथून पसार झाल्या. पोलिसांनी पत्ते व तीन हजार ६६० रुपये व अन्य साहित्य जप्त केले.

गुन्हे शाखा, विशेष पथक अनभिज्ञ?

शहरात कुठे काय सुरू आहे, याची खडानखडा माहिती असणारे गुन्हे शाखा पोलिस तसेच कारवाईत अग्रेसर असल्याचा दावा करणारे पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाला या जुगार अड्ड्याबाबत माहिती नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हे शाखा व विशेष पथकात महिला पोलिस कर्मचारी नसल्याने या अड्ड्यावर छापा टाकण्यास अडचणी येत होत्या, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा : कुटुंबाशिवायही महिला करू शकतील ‘हज’

Bar owner thrash with beer bottle in Nandanvan, 2 booked

crime

Nagpur : Nandanvan police rounded up two persons for allegedly creating ruckus at a bar on Kharbi Road and also thrashing beer bottles on the head of bar owner on Tuesday night.

According to police sources, complainant Rajkumar Anjanikumar Mishra (45), a resident of Wathoda Ring Road was in his Orange Nagar on Kharabi road bar when accused Sonu Wanve (26) and Lakhan Ingle (28) both residents of Shaktimata Nagar accosted him. The accused duo created ruckus in the bar before thrashing Mishra with beer bottles and fled the spot. Severely injured Mishra then rushed to nearby hospital for primary healthcare.

Following compliant of a 45-year-old bar owner, Nandanvan police have booked accused duo under Sections 326, 34 of the IPC and started the probe.

ALSO READ : Girls harassed during exam : Notice to Morris College management on MNS activist’s complaint

Despite water crisis, 50 percent of supply to Orange City is ‘NRW’

NAGPUR

Nagpur : On one hand, Nagpur Municipal Corporation (NMC) has been appealing to the people to save water as there is crisis. On the other, half of the supply to the city is categorised as ‘NonRevenue Water’ (NRW ). NRW means that water is either lost in leakages, pilferage, or there is unbilled supply through public standposts. A few years ago, it was said that 55 per cent of water was lost due to leakages. Later on, NMC started saying that 55 per cent of water was in NRW category.

Now, despite carrying out replacement of old pipelines, construction of elevated service reservoirs (ESRs), increasing networked areas, and 24×7 water supply scheme touted as a success across the nation, as much as 50 per cent of the water supply to the city is in NRW category. NRW has three sub-categories. The first is of leakages. As many pipelines are old, water being supplied to the city from Pench project reservoir gets wasted due to leakages. At some or the other place, NMC and Orange City Water (OCW ) are engaged in plugging the leakages.

Pipeline replacements are being carried out, but the problem crops up here and there in the form of bursting of pipeline and wastage of water. Another sub-category of NRW is public standposts. According to officials, water supplied through public standposts is treated as NRW because it is unbilled and does not yield any revenue. Previously, there were 3,000 public standposts in the city. Now, the number has been systematically reduced to around 1,000. The third sub-category is pilferage. Despite measures being taken by NMC and OCW, there are several unregistered connections through which water is pilfered directly from the pipelines. Besides, as has been revealed by drive implemented on and off by NMC, many people still use pumps to draw extra water from the pipelines.

Asked about the data on how NMC has been able to reduce the leakages and pilferage over the years, Dr Shweta Banerjee, Executive Engineer (Project), Water Works Department, NMC, said that such quantifiable data was not available. Still, she said, “NMC has been able to bring down the NRW from erstwhile 55 per cent to 50 per cent now.” She candidly admitted that NRW in Nagpur was still above national average of 40 per cent. “We are striving to reduce NRW in Nagpur to at least national average of 40 per cent in the current financial year 2019-20.

Towards this objective, we have initiated certain measures,” Dr Banerjee said. According to her, NMC has started replacing old pipelines and plugging major leakages in water distribution system. Besides, the number of public standposts also is to be reduced further to 400-500. NMC cannot altogether scrap public standposts because they serve the poor and needy people who are unable to pay water charges, she added. Further, she said, action was continuously being taken against pilferage. In several areas where people were getting around 70 litres per capita per day, now we are providing 135 lpcd, Dr Banerjee said. This is being done without any augmentation in water availability to the city. So, the quantity of water is the same but more and more people are getting water supply regularly even in summer. This means, somewhere leakage and pilferage are being plugged, and this has increased water availability for people, she added.

ALSO READ : Fire at petrol vending machine quickly doused, tragedy averted

कुटुंबाशिवायही महिला करू शकतील ‘हज’

नागपूर : महिलांना हजयात्रेला जायचे असल्यास रक्ताचे नाते असलेल्यांसोबतच जाण्याचे बंधन होते. आता कुटुंबाशिवायही चार महिलांचा गट बनवून महिला हजयात्रा करू शकणार आहे, याविषयीची माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. अशा एकूण १३१ महिला नागपुरातून हजसाठी जाणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजयात्रेसाठी जेद्दाहला विमान उडेल. यावेळी १४,९९५ हजयात्री राज्यातून जाणार असून, यात नागपूरचे ६४४ हजयात्री जाणार आहे. यंदाच्या वर्षापासून हज यात्रेसाठी सौदी अरेबियाच्या सरकारने भारताला २५ हजारांचा अतिरिक्त कोटाही मंजूर केला आहे.

हज समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर हजयात्रेसाठी घेण्यात आलेल्या अनेक निर्णयाची व हज यात्रेसंबंधीची माहिती सिद्दीकी यांनी दिली. यावर्षी राज्यात सर्वसाधारण गटातून ३५,९६६ अर्ज आले होते. या अर्जांतून लकी ड्रॉ काढल्यानंतर ३३ हजार साधारण अर्ज निवडण्यात आले. तर, ७० वर्षांवरील हजयात्रेकरूंना कुठलीही ड्रॉ पद्धत नसते. यातील २,२८४ अर्ज मंजूर करण्यात आले. यात महाराष्ट्राचा कोटा १४,९९५ एवढा आहे. तरीही, २१ हजारांची नोंद प्रतीक्षा यादीत आहे. केंद्र सरकारच्या विनंतीनुसार, सौदी अरेबिया सरकारने २५ हजारांचा अतिरिक्त कोटा मंजूर केला. यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत हज यात्रेसाठी कुटुंबातील सदस्यच जाऊ शकत होते. यातही रक्ताचे नाते असलेल्या यात्रेकरूंचा यात समावेश असायचा. यावेळी हज समितीच्या विनंतीनुसार, कुटुंबाशिवाय चार महिलांचा गट बनवून हजयात्रा करता येणे शक्य आहे. नागपूर विमानतळावरून १५ विमाने उड्डाणे घेतील. यातून २,३८७ हजयात्रेकरू जातील. यात मध्यप्रदेश, छत्तीसगढ व विदर्भातील इतर जिल्ह्यांतील हजयात्रेकरूंचा समावेश आहे.

हजयात्रेसाठी केवळ हजयात्रेकरूच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही दोन दिवसांआधीच नागपुरात यावे लागायचे. त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. आता जिल्हानिहाय हज समिती तयार झाल्याने तेथेच हज यात्रेकरूंची माहिती ऑनलाइन तयार करून त्यांना हजयात्रेच्या दिवशी थेट विमानतळावर पोहोचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून हे काम करून घेतले जात होते. यावेळी हज समिती सदस्य स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हजयात्रेकरूंना मदत करतील. एवढेच नव्हे तर हज करताना जनावरांची कत्तल ही महत्त्वाची बाब असायची. यात जनावरांची कत्तल केल्यानंतर पहिला मित्रांचा, दुसरा गरिबांचा व तिसरा हिस्सा हजयात्रेकरूंचा असतो. यावेळी आयडीबीआय बँकेत यासाठी पैसे भरल्यावर हज यात्रेकरूस त्यांच्या हिस्स्याचीही माहिती देण्यात येणार असल्याची माहिती सिद्दिकी यांनी दिली. हज समिती केवळ हज यात्रेपुरती मर्यादित न राहता मुस्लिम कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय हज समितीच्या यूपीएससीच्या मार्गदर्शन केंद्राप्रमाणे राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचेही मार्गदर्शन वर्ग सुरू करणार आहे. संपूर्ण वर्षभर राज्य हज समिती सामाजिक बांधिलकीचे काम करणार असल्याची ग्वाही जमाल सिद्दिकी यांनी दिली. यावेळी भाजप प्रदेश अल्पसंख्यक मोर्चाचे उपाध्यक्ष जुनैद खान, रहीम भाई उपस्थित होते.

मक्केत हवी राज्याची निवास व्यवस्था

निजामाने त्या काळात सौदी अरेबियात हज यात्रेकरूंसाठी इमारत उभारून निवासाची सोय केली. आजही हैदराबाद आणि औरंगाबाद येथील हज यात्रेकरूंची तेथे मोफत निवास व्यवस्था होते. याला ‘रूबाब कॅटेगरी’ असे म्हणतात. आता सौदी अरेबिया सरकारने जागा देण्याची तयारी दर्शविल्याने राज्य सरकारनेही राज्यातील हज यात्रेकरूंसाठी तेथे निवास व्यवस्था करून हज यात्रेकरूंच्या निवासाची सोय करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.

आता जिल्ह्यातही हज समिती

राज्यात राज्य हज समिती अस्तित्वात आहे. आता जिल्हा हज समितीही तयार करण्यात आली असून, हजयात्रेवेळी अशा यात्रेकरूंच्या कागदपत्र व त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवतील. अर्ज करण्यापासून ते विमानात बसविणे आणि परत आल्यापर्यंतची सर्व काळजी जिल्हा हज समितीचे सदस्य बघणार आहेत. नागपूर व औरंगाबाद येथे हज हाऊस आहे. परंतु हज समितीला अद्यापही सीईओ मिळाला नाही. कर्मचारी वर्गही नाही. एवढेच काय तर मुंबईसारख्या शहरातही हज हाऊस नसल्याची खंत सिद्दिकी यांनी व्यक्त केली.

दोन दिवसांपूर्वीच पोहोचेल यात्रेकरूंचे सामान

हज यात्रेकरूंना प्रवासाच्या दिवशी विमानतळावर येऊन सामानांची तपासणी करावी लागायची. आता दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या सामानाची तपासणी करून मक्का- मदिना येथे त्यांची व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचविले जाईल, अशी माहितीही सिद्दिकी यांनी दिली.

३० टक्के खासगी हज कोटावर बंदी हवी

७० टक्के हज समिती व ३० टक्के खासगी संस्था, अशी देशातील हजयात्रेची स्थिती आहे. यंदा वाढीव २५ हजारांपैकी १० हजार खासगी संस्थांचा कोटा आहे. या संस्था हज यात्रेसाठी अक्षरक्ष: व्यवसाय करतात. गरिबांना लुटतात. त्यामुळे हा कोटा ५ टक्क्यांपर्यंत कमी करावा, अशा मागणीचा प्रस्ताव केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे करण्यात आला आहे.

अधिक वाचा : विमानतळावर २५ लाखांचे सोने जप्त

रेड लाइट एरिया से नाबालिग को कराया मुक्त, राजस्थान से अपहरण कर लाया था

नागपूर :  रेड लाइट एरिया गंगा-जमुना से नाबालिग लड़कियों का मिलना कोई नई बात नहीं है। आए दिन पुलिस कार्रवाई के बावजूद यहां यह सिलसिला थमने का नाम नहीं लेता। राजस्थान से अपहरण कर एक नाबालिग को यहां लाकर देह व्यवसाय करवाने की गुप्त जानकारी मिलते ही गैर सरकारी संगठन और पुलिस ने संयुक्त रूप से छापा मारकर एक नाबालिग लड़की को तीन महिला दलालों के चंगुल से छुड़ाया। नाबालिग लड़की को राजस्थान से अपहरण कर लाया गया और देह व्यापार की दलदल में धकेला गया था। लकड़गंज थाने में आरोपी महिलाओं के खिलाफ लकड़गंज थाने में प्रकरण दर्ज कर एक महिला को गिरफ्तार किया गया है। फरार दो महिलाओं की तलाश जारी है।

गैर सरकारी संगठन फ्रिडम के जॉय मसीह को गुप्त जानकारी मिली थी कि राज्यस्थान से एक नाबालिग को अपहरण कर लाया गया है और उसे बंधक बनाकर बदनाम बस्ती गंगा जमुना में रखा गया है। संगठन को यह भी खबर मिली थी कि मालती नारंग कर्मावत, लज्जाबाई और सावित्रीबाई नामक महिला दलाल ने उसे देह व्यापार की दलदल में जबरन धकेला है। छापामार कार्रवाई के दौरान अपहृत लड़की पुलिस के हाथ लग गई और उसे देह व्यापार की दलदल से मुक्त कराया गया, लेकिन कार्रवाई की भनक लगते ही लज्जाबाई और सावित्रीबाई भाग गई। इस बीच मालती को गिरफ्तार किया गया है। उल्लेखनीय है कि गंगा जमुना में कई बार पुलिस ने कार्रवाई की है, कई बार नाबालिग लड़कियां भी मिलीं। इसके बाद भी नाबालिगों के मिलने से प्रकरण की गंभीरता बढ़ गई है। इस बीच प्रकरन दर्ज किया गया है। फरार महिलाओं की तलाश जारी है।

झांसा देकर महिला के खाते से नकदी निकाली
प्रतापनगर थानांतर्गत झांसा देकर महिला के खाते से नकदी निकाली गई। घटित प्रकरण से महिला सहित दो आरोपियों के खिलाफ प्रकरण दर्ज किया गया है। स्नेह नगर निवासी सीमा खानखोजे (52) का पति प्रफुल खानखोजे का देहांत हो चुका है। वह बिजली विभाग में कार्यरत था। 23 और 24 अप्रैल को सीमा को मोही शर्मा व एक अन्यात व्यक्ति का फोन आया। फोनकर्ता ने खुद के दिल्ली से होने व विभाग का सीनियर ऑफिसर बताया था। फोनकर्ता ने यह भी बताया कि जीपीएफ के करीब 3 लाख 10 हजार 648 रुपए सीमा को मिलने वाले हैं, लेकिन उसके पहले इन्कम टैक्स के 31 हजार 64 रुपए एनएफटी कर खाते में जमा करने होंगे। सीमा ने व्यक्ति के खाते में 31 हजार रुपए जमा कर दिए। उसे ठगा गया है, प्रकरण दर्ज किया गया है, जांच जारी है।

और पढे : Girls harassed during exam : Notice to Morris College management on MNS activist’s complaint

Girls harassed during exam : Notice to Morris College management on MNS activist’s complaint

Nagpur : The Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University (RTMNU) has issued show-cause notice to the management of Vasantrao Naik Government Institute of Arts and Social Sciences, also known as Morris College, for alleged harassment of girl students during the summer exam. A complaint was lodged with vice-chancellor Dr SP Kane in this regard by a MA student Ankit Raut, who is also a member member of Maharashtra Navnirman Sena (MNS) students’ wing.

He has leveled serious allegations against the college and claimed that students were harassment, inappropriately touched, abused and threatened by the invigilators during the exam.

He alleged that the incident took place because the in-charge appointed a North Indian as invigilator at the centre instead of Maharashtrian. In his complaint, Raut stated that one of the invigilators – Ravi Upadhaya – was harassing examinees. The written complaint also suggests purported ‘sexually harassment’ of girls. Raut stated that scarves of girl students were pulled off by the invigilators.

College authorities have denied the allegation and stated that Raut is making baseless charges. According to the college sources, the controversy broke out after Raut was caught possessing cell phone during exam time.

They said Raut has not stated in his complaint to VC that he was caught in possession of mobile. As per NU norms, electronic devices and gadgets are not allowed inside the exam norms and students are liable for harsh punishment in case they are found possessing them. He was asked to hand over his cell phone and continue his exam in a separate room since he was first time offender.

ALSO READ : दारुड्या पतीकडून पत्नीची हत्या

 

Fire at petrol vending machine quickly doused, tragedy averted

burning petrolpump

Nagpur : Quick response by Fire & Emergency Services Department of Nagpur Municipal Corporation (NMC) averted a major tragedy after a fuel vending machine caughtfire at Jindal Petrol Pump, anoutlet of Indian Oil Corporation (IoC), at Old Bagadganj Layout, on Gangabai Ghat Road, near Telephone Exchange Square, on Tuesday morning. A petrol vending machine and two two-wheelers worth Rs 1.25 lakhweregutted in thefirebefore the firefighters could douse the flames completely.

No casualty has been reported. Someon lookers said that a customer was using a cellphone while refueling his two-wheeler. The sparks from the cellphone battery ignited the fire. However, Fire Brigade personnel maintained that fire broke out at the vending machine due tosomesparkingduringfueltesting in a bucket. Soon after receiving the information about the incident,ateam of fire fighters and four watertenders rushed to the spot.

Petrol pump staff succeeded in dousing the flames to some extent by using fourdry chemical fire extinguishers andone carbondioxide extinguisher. Fire fighters took their positions and used a gentle spray for cooling down the area.

They prevented fire from spreading at the petrol pump and saved property worth Rs 15 lakh. A Honda bike (MH-49/AQ7756)owned by Harsh Bokdeand a moped (MH-31/DS-9765) belonging to Ghanshyam Chandek arwere completely gutted in the fire. The IoC outlet is owned by Swaroop Singh Jindal

ALSO READ : महावितरणचा बुधवारी शटडाऊन

विमानतळावर २५ लाखांचे सोने जप्त

नागपूर : सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २५ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोने जप्त केले. एक प्रवाशी ठाणे तर दुसरा तिरुनेलवेली येथील असल्याची माहिती आहे.

मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. दोघे एअर अरेबियाच्या विमानाने शारजा येथून पहाटे विमानतळावर आले. बाहेर येताच एक जण मुंबईचे तिकीट काढत होता. त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना संशय आला.

जवान त्याच्याजवळ जाताना प्रवासी पळायला लागला. जवानांनी पाठलाग करून त्याला पकडले. चौकशी केली. त्याने साथीदाराच्या मदतीने २५ लाखांचे सोने आणल्याचे सांगितले. जवानांनी त्याला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले.

अधिक वाचा : मुंबईची विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय

आईसीएसई बोर्ड में चमके शहर के श्रीनभ, पाए 99.2 प्रतिशत अंक

श्रीनभ

नागपुर : काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट इक्जामिनेशन्स ने मंगलवार को अपनी 10वीं कक्षा की बोर्ड परीक्षा के रिजल्ट जारी किए। काटोल रोड़ स्थित चंदादेवी सराफ स्कूल के श्रीनभ अग्रवाल ने 99.2 प्रतिशत अंक प्राप्त कर उत्कृष्ट प्रदर्शन किया है। श्रीनभ को मैथ्स, सायंस, सोशल सायंस और फिजिकल एजुकेशन में शत प्रतिशत अंक मिले हैं। चंदा देवी सराफ स्कूल का दावा है कि वे देश में तीसरे क्रमाक पर हैं। बोर्ड द्वारा 22 फरवरी से 25 मार्च के बीच परीक्षा ली गई थी। इस बार आईसीएसई 10वीं बोर्ड का परिणाम 98.54 प्रतिशत रहा। पिछली बार की तुलना मंे इस बार 0.03 प्रतिशत रिजल्ट मंे वृद्धी हुई है। इस परीक्षा मंे शहर के चंदा देवी सराफ स्कूल के अलावा, एमएसबी एजुकेशनल इंस्टीट्यूट, सेवंथ डे एडवेंटिस्ट और मैरी पोसपिन्स स्कूल के करीब 400 विद्यार्थी शामिल हुए थे।

उम्मीद के अनुरुप है रिजल्ट
रिजल्ट उम्मीदों के अनुरुप है। 8 से 10 घंटे पढ़ाई की थी। स्कूल की पढ़ाई के अलावा खुद के भी नोट्स तैयार किए थे। मेरे पसंदीदा विषय मैथ्स और साइंस है। मुझे मैथ्स, सायंस, सोशल सायंस और फिजिकल एजुकेशन में पूरे नंबर मिले है। मेरे पिता डॉ.मौजेश अग्रवाल सेंटल ग्राउंड वॉटर बोर्ड मंे कार्यरत है। मम्मी टीनू अग्रवाल की रिसर्च कंसलटेंसी है। माता-पिता ने पढ़ाई में पूरा सहयोग किया। अब आगे मैं रिसर्च के क्षेत्र में जाना चाहता हूं। लक्ष्य आईआईएससी बैंगलोर में जाने का है। इसके लिए किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना की परीक्षा दूंगा। सफलता के लिए यही कुंजी है कि नियमित पढ़ाई करते रहें।

और पढे : CBSE Class X results : Nagpur’s BKVV’s Arya stands first in Vid

मुंबईची विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय

नागपूर : मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे उशिराने होत असल्याने अनेक प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. रात्री उशिरा हवाईदलाचे एक विमान रनवेवरून घसरल्याने त्याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

बेंगळुरुच्या येलाहानाका एयर फोर्स स्टेशनवर जाण्यासाठी सज्ज असलेले एएन ३२ हे विमान टेकऑफ घेण्यासाठी मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावायला लागले. पण ११.३२ च्या सुमारास ते रनवेवरून घसरले. लगेच विमानचालकाने हे विमान रोखले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळपर्यंत हे विमान रनवेवरून बाहेर काढण्यात आले नव्हते.तांत्रिक बिघाडामुळे हे विमान घसरले असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. लगेच हा रनवे बंद करण्यात आला आहे. सर्व विमानं आता तुलनेने छोट्या असलेल्या कुर्ला-अंधेरी रनवेवर वळवण्यात आली आहेत. यामुळे ५० विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. विमानांच्या उड्डाणालाही बराच वेळ लागतो आहे.

मुंबई विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून प्रवांशाना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज बंद पडल्यामुळे एअर इंडियाची सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना असाच त्रास झाला होता.

अधिक वाचा : 2 students score 100 pc marks in ICSE class 12 exam for first time

10 राज्यों की 20 कला शैलियों की प्रशिक्षण कार्यशाला 20 मई से

प्रशिक्षण कार्यशाला

नागपुर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र द्वारा 20 मई से 26 मई 2019 तक ग्रीष्मकालीन हस्तकला तथा चित्रकला प्रशिक्षण कार्यशाला का आयोजन केंद्र परिसर में किया जा रहा है। कार्यशाला में भारत के कुल 10 राज्यों से 20 विशेषज्ञों को आमंत्रित किया गया है। ये विशेषज्ञ नागपुर के कला प्रेमियों को मधुबनी, वारली, चेरियल स्क्रोल, मांडना, सांझा, गौंड, म्हैसोर, सुरपुर, नाथद्वारा (कुंदनवार्क), फड, पट्ट, पामलिफ, सौरा, मुघल, कटपुतली, पेपरमेशी, तंजौर एवं समकालीन चित्र इत्यादी विविध चित्र शैलीयों का प्रशिक्षण देंगे। प्रशिक्षण कार्यशाला का समय दोपहर 3 से 5 तथा 5.30 से 7.30 रहेगा। प्रशिक्षण कार्यशाला में प्रवेश लेने के लिए आवेदन फॉर्म केंद्र कार्यालय में सुबह 11 से शाम 6 बजे तक (सोमवार से शुक्रवार) उपलब्ध है।

और पढे : CBSE Class X results : Nagpur’s BKVV’s Arya stands first in Vid

2 students score 100 pc marks in ICSE class 12 exam for first time

Nagpur : Girls outshone boys in the Indian Certificate of Secondary Education (ICSE) Class 10 and 12 examination, with two students scoring 100 per cent marks. This is the first time that students have scored 100 per cent marks in the ISCE 12th exam. The results of the ICSE class 10 and ISC class 12 were announced on Tuesday by Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) Chief Executive and Secretary Gerry Arathoon.

While girls achieved a pass percentage of 99.05 per cent in class 10 examination as against 98.12 per cent by boys, the pass percentage achieved by girls in class 12 examination is 97.84 per cent as against 95.40 per cent of boys. Mumbai’s Juhi Rupesh Kajaria and Muktsar’s Manhar Bansal topped the class 10 ISCE examination with 99.60 per cent.

The second rank has been shared by ten students with 99.40 per cent marks and the third rank has been shared by 24 students with 99.20 per cent marks. Shreenabh Agrawal from Nagpur’s CDS School scored 499 out of 500. Kolkata’s Dewang Kumar Agarwal and Bengaluru’s Vibha Swaminathan topped the class 12 ISC examination with 100 per cent marks. The second rank has been shared by 16 students with 99.75 percent and the third rank has been shared by 36 students with 99.50 per cent marks. A total of 9996 candidates from Scheduled Caste (SC) category gave the exams, out of which 97.75 per cent cleared the exam. Out of 6396 Scheduled Tribe candidates, 97.44 per cent passed with flying colours. In the special category, as many as 1021 candidates appeared for the examination, out of which 123 candidates obtained more than 90 per cent. Out of those 123, 36 visually impaired scored above 90, while 3 students wrote the examination from the hospital.

“Marksheets and pass certificates will be dispatched to schools on May 8,” Arathoon said. He further contended that it is the first time in the history of ICSE examination that the candidates will be given the bifurcated paper-wise marks. “Biology, chemistry and physics marks will be told separately. This will happen for the first time,” he said. Also, this is the first time that the unsuccessful students are being allowed to re-write the examination. Schools can register the candidates with a compartment with CISCE from June 24 to 30.

Also Read : CBSE Class X results : Nagpur’s BKVV’s Arya stands first in Vid

CBSE Class X results : Nagpur’s BKVV’s Arya stands first in Vid

Arya

Nagpur : Maintaining the pace that was registered in Class XII results, Central Board of Secondary Education (CBSE) has announced the results of Class X, too on Monday. Class X examination ended on March 29, 2019 and within 37 days CBSE came up with the result which is laudable. The board has uploaded the results on its official website — cbseresults.nic.in or cbse.nic.in.

As CBSE has tied up with Google for declaration of results, this year students found it easier to search their results as they could get it faster. Arya Daoo of BKVV topped in Vidarbha with 99.4 % marks (She is likely 3rd in Chennai region); Raghvi Shukla of Centre Point School, Dabha, secured second spot with 99% marks; Arya Ninawe of Bhavan’s B P Vidya Mandir, Ashti; Chirag Kubde of Bhavan’s B P Vidya Mandir, Sri Krishna Nagar and Aishani Prabhu of Narayana Vidyalayam, Garima Sane of Poddar International School, Besa, with with 98.8% secured joint third spot.

These are probable merit order as ‘The Hitavada’ received. Result of Chennai region of which Nagpur is one part secured second spot at national level with the score of 99 per cent marks. Pass percentage is 99. Like in Class XII, in Class X also girls outshone boys. While girls secured a pass percentage of 99.39%, the boys scored 98.70%. Both girls and boys have improved their own results also. The CBSE had conducted the Class 12 examinations between February 15 and April 4, 2019 and declared result on May 2 means within 28 days of the end of examination.

ALSO READ : Girls outshine boys in CBSE Class XII exams

सुप्रिया सुळे हरणार नाहीत : प्रकाश आंबेडकर

नागपूर : ‘शरद पवारांनी बारामतीत बऱ्यापैकी काम केलं आहे. बारामतीत पराभवाची त्यांची भीती मला खरी वाटत नाही. तिथं सुप्रिया सुळे पराभूत होणार नाहीत,’ असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज व्यक्त केला.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव झाल्यास ईव्हीएममधील फेरफारामुळंच होऊ शकतो, असं वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावरून बारामतीच्या निकालाबद्दल त्यांच्या मनात धाकधूक असल्याची चर्चा होती. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र पवारांची ही भीती अनाठायी असल्याचं सांगितलं. बारामतीत पवारांचं काम चांगलं आहे, असं ते म्हणाले. मात्र, अन्य मुद्द्यांवरून त्यांनी पवारांवर जोरदार टीका केली.

पवारांच्या दुष्काळी दौऱ्यावरही त्यांनी तोफ डागली. ‘दुष्काळी भागाचा दौरा मी देखील केला, पण त्याचं मार्केटिंग केलं नाही. मेलेल्या टाळूवरचे लोणी खायची मला सवय नाही. ५० वर्षे ज्यांनी पाणी चोरले, ते आता दुष्काळावर बोलतात,’ असा टोला आंबेडकरांनी हाणला.

मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय. अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला जनतेनं पुन्हा पंतप्रधान करू नये. त्यांचे खासदार निवडून येणार नाही, याची दक्षता लोकांनी घेतली पाहिजे,’ असं आवाहनही आंबेडकरांनी केलं.

अधिक वाचा : IPL : मुंबईकडून दोन पराभव हा भूतकाळ – हरभजन

IPL : मुंबईकडून दोन पराभव हा भूतकाळ – हरभजन

नागपूर : ‘यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईकडून दोनदा झालेला आमचा पराभव हा भूतकाळ आहे. त्याचा आजच्या सामन्यावर काहीही फरक पडणार नाही,’ असा विश्वास चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यानं व्यक्त केला आहे.

मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज आयपीएलमधील ‘क्वालिफायर १’ सामना होत आहे. आजच्या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळं या सामन्याकडं क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहेत. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी जय्यत तयारी केली आहे. यापूर्वी मुंबई संघाकडून खेळणारा हरभजन आता चेन्नईकडून खेळतो आहे. त्यानं चेन्नईच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

यंदाच्या आयपीएलमधील प्राथमिक फेऱ्यांमध्ये चेन्नईला मुंबईकडून दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळं मुंबईला जास्त संधी असल्याचं बोललं जातं. मात्र, हरभजननं हा तर्क खोडून काढला आहे. त्यासाठी त्यानं २०१३चा दाखला दिला आहे. ‘२०१३ साली झालेल्या स्पर्धेत आजच्या सारखीच परिस्थिती होती. तेव्हा चेन्नईनं प्राथमिक फेऱ्यांमध्ये मुंबईचा दोनदा पराभव केला होता. मात्र, फायनल मुंबई जिंकली. त्यामुळं यंदाच्या मोसमातले मुंबईचे दोन विजय हा आमच्यासाठी भूतकाळ आहे. त्याचा आम्ही विचारही करत नाही,’ असं तो म्हणाला.

अर्थात, गाफील राहून चालणार नसल्याचं तो म्हणाला. ‘चेन्नई घरच्या मैदानावर खेळते आहे. त्यामुळं फायदा होईल. मात्र, केवळ बाह्य गोष्टींच्या पाठिंब्यावर कुठलाही संघ जिंकत नाही. चांगला खेळणारा संघच जिंकतो. आम्ही चिन्नास्वामी स्टेडियमवर सहा सामने जिंकलो असलो तरी मुंबईनं आम्हाला इथंच मात दिली आहे. त्यामुळं परिस्थितीचा लाभ होईलच, असं म्हणता येणार नसल्याचं त्यानं सांगितलं.

अधिक वाचा : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस

उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस

crime

नागपूर : सतत होत असलेल्या खुनांच्या घटना, ३६ तासांत सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांनी भीतीचे वातावरण असतानाच उपराजधानीत चोरट्यांनीही हैदोस घातल्याने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या घरासह सहा ठिकाणी घरफोडी व चोरी करून ११ लाखांच्या रोख रकमेसह सुमारे १९ लाखांचा ऐवज लंपास केला.

रवींद्र वसंतराव थोडगे ( रा. फ्रेंण्ड्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, दिनदयालनगर) हे निवृत्त लेफ्टनंट जनरल व विदर्भ डिफेन्स इण्डस्ट्रियल हबचे अध्यक्ष आहेत. ४ मे रोजी ते कुटुंबासह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे गेले. संधी साधून चोरटा घराच्या मागील भागाने पहिल्या माळ्यावर चढला. गॅलरीच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसला. आलमारीचे कुलूप तोडून लॉकरमधील हिरे ,सोन्याचे दागिने व रोख ५० हजारांची रोख असा एकूण चार लाख ७१ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास थोडगे यांचे वाहनचालक अतुल वसमतकर हे दिनदयालनगर येथे आले. त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी थोडगे यांच्या मोबाइलवर संपर्क साधून चोरीची माहिती दिली. थोडगे यांनी हबचे संचालक दुष्यत देशपांडे यांना कळविले. देशपांडे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

—————–

इंडियासनमधून ११ लाखांची रोख चोरी

पुण्याच्या व्यावसायिकाचे सेंट्रल एव्हेन्यूवरील इंडियासन हॉटेलमधून ११ लाखांची रोख लंपास करण्यात आली. या घटनेने हॉटेल व्यवस्थापनात खळबळ उडाली असून तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. सतीश जुगलचंद सेठिया (वय ५८, रा. बोकोडी, पुणे) हे व्यावसायिक व शासकीय कंत्राटदार आहेत. व्यवसायानिमित्त ते ३ मे रोजी नागपुरात आले. इंडियासनमधील खोली क्रमांक ४०५ मध्ये थांबले. बॅगमध्ये त्यांनी ११ लाख ठेवले. ही बॅग खोलीतील आलमारीत ठेवली. शनिवारी कामानिमित्त ते हिंगणा येथे गेले. रात्री हॉटेलमध्ये परतले. रविवारी पहाटे ते उठले. परत जाण्यासाठी बॅगमध्ये कपडे ठेवताना त्यांना रोख गायब दिसली.

रोख चोरी गेल्याबाबत त्यांनी व्यवस्थापकाला विचारणा केली. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिले. सेठिया यांनी तहसील पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. हिंगणा येथे गेले असता बनावट चावीने खोलीचा दरवाजा उघडून चोरट्याने रोख चोरी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. पोलिस हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करीत आहेत.

————-

विश्वासनगरमध्ये घरफोडी

विश्वासनगर येथील जमनाबाई गंगाराम श्रीवास (वय ८०) यांच्याकडे घरफोडी करून चोरट्यांनी ५० हजार रुपयांच्या रोख रकमेसह पावणे दोन लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. १८ एप्रिलला श्रीवास या मुलीकडे बालाघाट येथे गेल्या. दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसले. आलमारीतीलसोन्याचे दागिने व रोख चोरी केली. श्रीवास यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. हुडकेश्वरमधील गोविंदनगर येथील रितेश भास्कर गुडधे (वय ४२) यांच्याकडे घरफोडी करून चोरांनी रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज चोरी केला.

————-

मोठा ताजबामधून दीड लाखांची रोख चोरी

मोठा ताजबाग परिसरात राहणारे सलीम खान युसूफ खान (वय ५०) यांच्या घरात घुसून चोरट्याने आलमारीतील दीड लाखाची रोख चोरी केली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. सक्करदरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका घटनेत कपिलनगरमधील अन्नपूर्णा किशोर साठवणे (वय४८) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले.

अधिक वाचा : महावितरणचा बुधवारी शटडाऊन

महावितरणचा बुधवारी शटडाऊन

नागपूर : अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी ८ मे, बुधवारी स्नेहनगर, पांडे ले-आऊटसह शहरातील काही इतर नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळी ७ ते ११ या वेळेत पांडे ले आऊट, स्नेहनगर, खामला, मालवीय नगर, सीता नगर, गावंडे ले-आऊट, वाडी, दत्तवाडी, सत्य साई नगर, गजानन नगर, शिवशक्ती नगर, वीणा नगर, आंबेडकर नगर, सकाळी ६ ते १० या वेळेत धरमपेठ पोलिस वसाहत, बोले पेट्रोल पंप परिसर, पत्रकार कॉलनी, टांगा स्टॅन्ड येथील वीज पुरवठा बंद राहील.

त्याचबरोबर सकाळी ८ ते ११ या वेळेत आठ रास्ता चौक परिसर, लक्ष्मी नगर, भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ कॉलनी, राऊत वाडी, मनीष ले आऊट, पन्नासे ले आऊट, प्रज्ञा ले आऊट, प्रताप नगर, अग्ने ले आऊट, हुडकेश्वर, पिपला फाटा, गणेशधाम, नरसाळा, हुडकेश्वर खुर्द आणि बुद्रुक,अभ्यंकर नगर,श्रद्धानंद पेठ, कार्पोरेशन कॉलनी येथील वीज पुरवठा बंद राहील.

दरम्यान सकाळी ७ ते १० या वेळेत अमरावती रोड येथील हिंदुस्थान कॉलनी, गोंड बस्ती, रामनगर येथील वीज पुरवठा बंद राहील. तर ७ ते १०. ३० या वेळेत बेलतरोडी, पद्मावती नगर, रेवती नगर, जग्गनाथ सोसायटी, हरिहर नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. वाढत्या उन्हामुळे महावितरणने आता देखभाल दुरुस्तीची कामे सकाळी ११ पूर्वी आटोपण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा : विरोधकांना धक्का ; व्हीव्हीपॅट संदर्भातील याचिका SC ने फेटाळली

विरोधकांना धक्का ; व्हीव्हीपॅट संदर्भातील याचिका SC ने फेटाळली

नागपूर : ५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील मतनोंदींची पडताळणी करण्याची विरोधकांची मागणी सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीदरम्यान फेटाळून लावली. तब्बल २१ विरोधी पक्षांनी याबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील मतनोंदणीची पडताळणी केल्यास, मतमोजणी प्रक्रियेला मोठा विलंब लागण्याची शक्यता आहे. शिवाय ज्या उद्देशाने मतदानासाठी व्हीव्हीएम पद्धती लागू करण्यात आली त्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल असे मत सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान नोंदवले.

८ एप्रिल या दिवशी या विषयावर झालेल्या सुनावणीदरम्यान मतदान केंद्रावरील ५ व्हीव्हीपॅट यंत्रातील मतनोंदणीची पडताळणी करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली होती. मात्र हे प्रमाण केवळ २ टक्के इतकेच असून ईव्हीएमची विश्वासार्हता तपासण्यासाठी ते पुरेसे नसल्याचे विरोधकांचे म्हणणे होते.

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना विरोधी पक्षांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली होती. आंध्रे प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यानी मुंबईत पत्रकार परिषदेत ईव्हीएम हॅक करता येते असे म्हटले होते. या बरोबरच शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत ही याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी, २१ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेत ही मागणी केली होती. यावर आयोगाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने विरोधकांनी कोर्टात धाव घेतली होती.

अधिक वाचा : IPL : विराटवरचा राग पंचांनी दरवाजावर काढला !

IPL : विराटवरचा राग पंचांनी दरवाजावर काढला !

नागपूर : एम. चिन्नास्वामी स्टेडियवर झालेल्या एका आयपीएलच्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहली आणि पंच नीजल लॉन्ज यांच्यात वाद झाला. या वादानंतर भडकलेल्या पंच लॉन्ज यांनी आपला सगळा राग त्यांच्या खोलीच्या दरवाजावर काढला. लॉन्ज इतके भडकले होते की आपला राग शांत करण्यासाठी त्यांनी दरवाजावर जोराची लाथ मारली. यात दरवाजाचे नुकसान झाले.

पंच नीजल लॉन्ज यांचा ४ मे ( शनिवार) या दिवशी कोहलीशी वाद झाला. त्या वेळी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ या स्पर्धेत लीग फेरीतील आपला शेवटचा सामना खेळत होते. या वेळी पंच नीजल लॉन्ज यांनी बेंगळुरूचा जलदगती गोलंदाज उमेश यादव यांच्या एका चेंडूला नो बॉल दिला. मात्र, टीव्ही रिप्लेमध्ये हा नो बॉल नसल्याचे स्पष्ट झाले. नियमांनुसार हा नो बॉल नव्हता. यावर उमेश आणि संघाचा कर्णधार कोहली नाराज झाले. उमेश आणि कोहलीने पंचाना विरोध दर्शवला. मात्र, पंचांनी हा निर्णय मागे घेतला नाही. या नंतर दोघांमध्ये वाद झाला. झालेल्या वादानंतर लॉन्ज तडक आपल्या खोलीत गेले. मात्र ते आतल्या आत चरफडत होते. त्यांना काय करावे हेच सूचेना. राग अनावर होऊन त्यांनी शेवटी दरवाजावर जोराची लाथ मारली. त्यांनी इतक्या जोराची लाथ मारली की, यात दरवाजाचे नुकसान झाले.

कर्नाटक क्रिकेट असोसिएशन प्रशासकीय समितीकडे (CoA) करणार तक्रार

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सनरायझर्स हैदराबादचा डाव संपल्यानंतर लॉन्ज आपल्या सहकारी पंचांसह तंबूत परतले आणि रागाच्या भरात त्यांनी दरवाजावर लाथ मारली. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने या प्रकरणाची दखल घेत या प्रकाराची सगळी कल्पना सामन्याचे रेफरी नारायम कुट्टी यांना दिली.

मात्र, लॉन्ज यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधत नुकसान भरपाईपोटी ५००० रुपये देखील दिले. हे प्रकरण बीसीसीआयने नियुक्त केलेल्या समितीच्या लक्षात आणून देण्याचा निर्णय कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. ही घटना दुर्दैवी असून आम्ही एका राज्याचा संघ असल्याने याची माहिती CoA ला देणे ही आमची जबाबदारी असल्याचे असोसिएशनचे सचिव सुधाकर राव यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा : चाँद मुबारक, आजपासून ‘रमजान’चे उपवास सुरू

चाँद मुबारक, आजपासून ‘रमजान’चे उपवास सुरू

नागपूर : देशभरात अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे आज मंगळवारपासून ‘रमजान’ हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू होत आहे. आज चाँद दिसल्यामुळे मुस्लीम बांधवांच्या उपवासांना उद्यापासून सुरुवात होत आहे. ५ मे रोजी चंद्रदर्शन झालं नव्हतं. त्यामुळे लखनऊच्या मकरजी चांद कमिटीने ७ मेपासून रमजान सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.

इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव नवव्या महिन्यात २९-३० दिवसाचा रोजा ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फितर म्हणजे ईद साजरी केली जाते. ईदसुद्धा चंद्रदर्शनानेच साजरी केली जाते.

मोदींकडून शुभेच्छा

पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा. या पवित्र महिन्यात आपल्या समाजात सौहार्द, आनंद आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी हीच सदिच्छा,’ अशा शब्दांत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

रमजान म्हणजे काय ?

जगभरातील मुस्लीम बांधवांसाठी रमजान हा सर्वात पवित्र महिना आहे. रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. ही दिनदर्शिका चंद्राच्या कलांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले, तेव्हा पासून म्हणजेच इसवी सन पूर्व ६२२ मध्ये हिजरी दिनदर्शिकेची सुरुवात झाली.

रमजानची वैशिष्ट्ये :

>> रमजान महिन्यात दिवसाला ५ नव्हे तर ६ वेळा नमाज होते

>> जगातील ५७ मुस्लिम देशांत रमजान साजरा केला जातो

>> रमजानमध्ये कमीत कमी २९ दिवस रोजा ठेवतात, परंतु ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस रोजा ठेवत नाहीत

>> वयाच्या १२ व्या वर्षांपासून रोजा ठेवावा लागतो

>> रोजा न ठेवल्यास एक दिवसाचं अन्न दान करावं लागतं

अधिक वाचा : वर्ल्डकप : भारत -पाक सामना अवघ्या दोन दिवसांत ‘हाऊसफुल्ल’

वर्ल्डकप : भारत -पाक सामना अवघ्या दोन दिवसांत ‘हाऊसफुल्ल’

नागपूर : मे अखेर २०१९ विश्वचषकाची सुरुवात होणार असून भारत-पाकिस्तानचे संघ १६ जूनला मॅन्चेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफॉर्ड स्टेडियमवर एकामेकासमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्याची सगळी तिकीटं, विक्री सुरु झाल्यानंर अवघ्या दोन दिवसांत विकली गेली आहेत. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर प्रचंड तणाव असला तरी दोन्ही देशातील चाहत्यांची क्रिकेटची ओढ मात्र काही कमी झालेली नाही.

आतापर्यंत विश्वचषकात एकदाही पाकिस्तान भारताला हरवू शकलेला नाही. २०१५ मध्ये विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींनी त्यांचे टीव्ही फोडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. पुलवामाच्या घटनेनंतर पाकिस्तानशी विश्वचषकात एकही सामना खेळणार नाही अशा घोषणाही भारतात देण्यात आल्या होत्या. पाकिस्तानला विश्वचषक खेळू देऊ नका अशी मागणीही बीसीसीआयने आयसीसीकडे केली होती. पण अखेर यातून बीसीसीआयने माघार घेत पाकिस्तानशी खेळण्यास होकार दिला होता.

दोन्ही देशांमध्ये इतका तणाव असतानाही सामन्याची सगळी तिकीटं विकली गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मॅन्चेस्टरच्या याच मैदानावर भारत आणि वेस्टइंडिजमध्ये २६ जूनला सामना रंगणार आहे. या सामन्याच्या तिकीटांची विक्री मात्र खूपच तुरळक प्रमाणात होते आहे. भारत-पाक सामन्याची तिकीट विकत घेणाऱ्यांमध्ये भारतीयांचीच संख्या अधिक आहे.

तेव्हा यंदा भारत पुन्हा एकदा पाकिस्तानला विश्वचषकात धुळ चारणार की पाकिस्तान भारतावर विजय मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा : CBSE : १०वीचे निकाल जाहीर; नोएडाचा सिद्धांत टॉपर

Nagpur Weather

Nagpur
haze
30 ° C
30 °
30 °
23 %
1.5kmh
0 %
Sat
30 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...