Home Blog Page 180

Evidence of water found on Ultima Thule : NASA

Nagpur : National Aeronautics and Space Administration (NASA) has found evidence for a unique mixture of methanol, water ice, and organic molecules on Ultima Thule’s surface — the farthest world ever explored by mankind. The US space agency has published the first profile of Ultima Thule — an ancient relic from the era of planet formation — revealing details about the complex space object.

Analysing just the first sets of data gathered during the New Horizons spacecraft’s New Year’s 2019 flyby of the Kuiper Belt object 2014 MU69 — nicknamed Ultima Thule — unveil much about the object’s development, geology and composition. Researchers are also investigating a range of surface features on Ultima Thule, such as bright spots and patches, hills and troughs, and craters and pits on Ultima Thule. The largest depression is a 8-kilometer-wide feature the team has nicknamed Maryland crater — which likely formed from an impact. Some smaller pits on the Kuiper Belt object, however, may have been created by material falling into underground spaces, or due to exotic ices going from a solid to a gas and leaving pits in its place. In colour and composition, Ultima Thule resembles many other objects found in its area of the Kuiper Belt.

Its reddish hue is believed to be caused by modification of the organic materials on its surface. According to the research published in the journal Science, the team found evidence for methanol, water ice, and organic molecules on Ultima Thule’s surface — a mixture very different from most icy objects explored previously by spacecraft. “We’re looking into the well-preserved remnants of the ancient past,” said Alan Stern of the South-West Research Institute, Boulder, Colorado. “There is no doubt that the discoveries made about Ultima Thule are going to advance theories of solar system formation,” said Stern, Principal Investigator of the New Horizons mission. Ultima Thule is a contact binary, with two distinctly differently shaped lobes, NASA said.

Also Read : Sensex Jumps Over 1,400 Points After Exit Polls Predict NDA Win

Sensex Jumps Over 1,400 Points After Exit Polls Predict NDA Win

Nagpur : Domestic stock markets soared on Monday with the Sensex gaining more than 1,400 points, a day after exit polls predicted that the Bharatiya Janata Party led National Democratic Alliance (NDA) will win almost as many seats as it did in 2014 and form a government comfortably.

The S&P BSE Sensex surged as much as 1,405.89 points or 3.71 per cent to reclaim the 39,300 mark, and the NSE Nifty climbed 414.85 points from the previous close to hit an intraday high of 11,822.00. Advances in financials, auto, energy and metal stocks supported the strong up move in the equity markets. Analysts said the current rally could be short-lived before election results are declared on Thursday.

Here are 10 things to know :

1) At 2:30 pm, the Sensex traded 3.39 per cent or 1,285.04 points higher at 39,215.81 and the Nifty was up 377.75 points or 3.31 per cent, at 11,784.90.

2) Top gainers on the 50-scrip index at the time were Indiabulls Housing Finance, State Bank of India (SBI), Adani Ports, Grasim Industries, HDFC and IndusInd Bank, trading between 5.06 per cent and 7.35 per cent higher.

3) HDFC, Reliance Industries and HDFC Bank contributed the most to the advances on Sensex.

4) Some analysts expect a rally in the markets till the election results due on Thursday.

5) “Any movement in the markets till election results will depend on the positions investors have taken. If there is a huge short position, a rally may be on the cards but it will be short-lived since valuations are not cheap at present,” AK Prabhakar, IDBI Capital, told us.

6) The poll of polls, an aggregate of exit polls, gives the BJP-led National Democratic Alliance (NDA) 302 of 543 seats. (Read more: NDA to form government comfortably, predicts poll of polls)

7) “A stable government will be best for the markets,” he said.

8) Equities in other Asian markets were steady as investors tried to catch their breath following another week of escalating trade tensions between the US and China. MSCI’s broadest index of Asia-Pacific shares outside Japan tacked on 0.6 per cent in early trade, after a 3 per cent loss the previous week. Japan’s Nikkei index added 0.4 per cent, after data showed growth in the world’s third-biggest economy unexpectedly accelerated in the first quarter.

9) The rupee appreciated to 69.44 against the dollar in intraday trade, marking a gain of 79 paise compared with the previous close.

10) The Nifty had risen 128.25 points – or 1.14 per cent – last week, and the Sensex added 467.78 points (1.25 per cent).

Also Read : नागपूर शहरात मिनी बसेस धावणार

नागपूर शहरात मिनी बसेस धावणार

नागपूर : शहरातील दाटीवाटीच्या रस्त्यावरूनही आता महापालिकेची मिनी आपली बस धावताना दिसणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने यासाठी खास २१ आसनी मिनी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मिनी बसेस पुढील आठवड्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शहरातील १८ अशा अत्यंत अरुंद व गर्दीच्या मार्गावर या बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला ५ मिनी बसेस धावणार आहे. त्याचबरोबर रेल्वेस्थानक आणि सीताबर्डी येथूनही नियमितपणे या बसेसच्या माध्यमातून प्रवासी व नागरिकांना सेवा देण्याचा विचार महापालिका करत असल्याचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले. आपली बस सेवेअंतर्गत महापालिका ४५ मिनी बसेस सुरू करण्याचा विचार करीत आहे. यासंबंधीचा निर्णय परिवहन समितीने मार्च २०१७ मध्ये घेतला होता.

विशेष म्हणजे ही सेवा सुरू करण्याबाबत तिन्ही रेड बस ऑपरेटरर्सनी समर्थता दर्शवली होती. शहरात सध्या बससेवेची जबाबदारी स्मार्ट सिटी ट्रॅव्हल्स, नवी दिल्लीची आर. के. सिटी बस ऑपरेशन आणि पुण्याच्या ट्रॅव्हल टाइम कार रेंटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे आहे. या तिन्ही कंपन्याही मिनी बससेवा सुरू करण्याबाबत इच्छुक आहे. शहरात गर्दी व दाटीवाटीच्या वस्तींमध्ये मिनी बसेस असाव्यात यासाठी परिवहन सभापती बंटी कुकडे सुरूवातीपासूनच आग्रही होते. त्यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सतत यासाठी पाठपुरावा केला होता विशेष. मिनी बसेसला टप्प्याटप्प्याने रस्त्यावर आणण्यात येणार आहे.

आरटीओमध्ये गेल्या आठवड्यात पाच बसेसची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. महिनाअखेरपर्यंत आणखी ४० बसेस येणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व ४५ मिनी बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. या मिनी बससेवेच्या माध्यमातून महापालिकेच्या निधीची बचत होणार आहे. सध्या महापालिकेला मोठ्या बस सेवेच्या एका फेरीकरता प्रति किलोमीटर ४९, तर मिडी बसकरीता प्रति किलोमीटर ४५ रुपये ऑपरेटरला द्यावे लागतात. मात्र, मिनी बससेवेमुळे केवळ ३५ रुपये प्रति किलोमीटर द्यावे लागणार आहेत.

मिनीबसचे मार्ग

– सीताबर्डी ते कामठी व्हाया मोमीनपुरा

– पिपळा फाटा ते गांधीबाग

– सीताबर्डी ते न्यू नरसाळा

– सीताबर्डी ते शांती नगर व्हाया मेडिकल कॉलेज

– सीताबर्डी ते शेषनगर

– सीताबर्डी ते वंजारी ले-आऊट

– रेल्वे स्थानक ते सीताबर्डी

प्रवासी क्षमता

मिनीबस

२१ आसन | ५ उभे प्रवासी

मिडीबस

३१ आसन | ८ उभे प्रवासी

मोठ्या बस

४४ आसन | ११ उभे प्रवासी

भविष्यातील तरतूद

– रेल्वे स्थानक ते सीताबर्डी २४ तास सेवा

– लॉ कॉलेज चौक ते खामला शटल सेवा

– छत्रपती ते एअरपोर्ट साऊथ शटल सेवा

अधिक वाचा : Metro dream defaces the ground below in Ambazari stretch

Metro dream defaces the ground below in Ambazari stretch

Nagpur : It’s a tale with twists and turns, as far as ‘Mazi Metro’ route is concerned, especially from Ambazari to Dharampeth Polytechnic. The elevated metro route flaunts its curves on this stretch, but ignores the chaos on the road below. And, this is not just an isolated example of chaos. All over the city, similar conditions prevail, not just because of the ongoing project work, but primarily because of the defective design hastily picked up by the Metro authorities, with least regard to the element of permanence a design must have as part of its enduring utility to the community at large. As the metro route comes from Hingna direction to Ambazari, it first crosses the road junction where roads from three directions meet — Hingna Road, VNIT Road, and Ambazari Road.

In the middle of this road junction stands a pillar of Mazi Metro. The broad concrete square base of the pillar is rooted in the wide patch of road that is in utterly bad condition. For, once the pillar was constructed, no one bothered to smoothen the patch. Probably, those implementing the project wanted the people to see the metro route above and buy the dream instead of paying attention to bad road below. The vehicles coming from Hingna Road go either left towards Ambazari T-Point or take a right turn towards VNIT. Similarly, vehicles coming from newly constructed cement road in VNIT direction, take either left towards Hingna Road or go straight towards Ambazari T-Point.

And, the vehicles coming from Ambazari T-Point go either straight to VNIT or take right at the junction towards Hingna Road. However, in the wide portion of road junction, especially the two-wheeler riders face a great inconvenience while moving in any direction. For, the vehicles are coming from all directions at once taking turns here or there. The street-divider is in bad condition. (One may sarcastically say, if the entire road stretch is in bad shape who cares about street-divider). There is no traffic signal to regulate the flow of vehicles. Besides, the ramp of newly constructed cement road towards VNIT direction is bad. The metro pillar standing in the middle of the junction is at such a location that traffic coming from VNIT direction splits into two and this adds to existing chaos.

The junction is important as there is mixed traffic — from heavy vehicles to buses to cars and two-wheelers and cyclists. The chaos does not stop there. The elevated metro takes a turn from inside what was once Krazy Castle, and after some distance moves out towards the embankment of Ambazari lake. The pillars along the embankment are rooted into wide cement bases, to provide strength to the structure above. The idea behind this particular stretch was to offer the commuters of Mazi Metro a ‘high view’ of the lake. But, if one looks down. The road is, again, in bad shape. As there is no street-divider, vehicles from both directions use the road width available to them.

The road surface is withered, rough, and the edges created due to erosion or patch-works or cement spilled on to road, pose problems for specially two-wheeler riders. As one moves ahead towards the point from where right turn leads to Dharampeth College. Again, one faces the problem. For, the pillars of elevated metro route congregate haphazardly at the junction. Though the pillars are not exactly in the centre, the road patch is in bad condition and the traffic signal placed slightly away from the middle of the junction is not working.

As a result, traffic is not regulated at this point. The pillars and traffic signal mar the visibility of vehicles coming from the other side. This point is also a junction as traffic from Ambazari garden, from Ambazari spill-over point, and from Dharampeth College direction criss-cross here. Daily, the roadside stall-owners say, there are umpteen occasions when the vehicles coming from these directions block each other’s way and ‘gaali-galauj’ takes place. If one takes the right turn towards Dharampeth College, one finds that the compound wall of the college has been demolished and pushed backwards to pave way for the pillars of the elevated metro route.

Also, one can see that a part of a property located on the corner from where road coming from NIT Swimming Pool leads left towards Krazy Castle, is demolished for metro pillar. There is chaos and destruction of existing properties especially on the short stretch of Mazi Metro route from Ambazari spill-over point to Dharampeth College and slightly beyond. On working days, specially in rush hours, the situation deteriorates into greater chaos on road under the metro route. The people have a reason to dream about travelling in Mazi Metro and enjoying the view of Ambazari lake in this particular stretch. But, they also have a reason to complain when they get down and ride/drive their vehicle on the road below. There are issues relating to traffic management and road repairs that are waiting to be addressed by the authorities concerned. So far, these things have not caught the attention of authorities. Will they take necessary steps now, is the question to which answer is not known yet.

Also Read : पारा चढ़ा, लेकिन रेड जोन का खतरा फिलहाल टला

पारा चढ़ा, लेकिन रेड जोन का खतरा फिलहाल टला

नागपुर : मौसम की आंखमिचौली का सिलसिला जारी है। रविवार काे नागपुर का अधिकतम तापमान 44.1 व न्यूनतम तापमान 28 डिग्री रहा, जो शनिवार की अपेक्षा थोड़ा ज्यादा रहा। 23 मई तक नागपुर से रेड जोन का खतरा फिलहाल टल गया है। सोमवार को गर्म हवा के साथ आसमान में आंशिक रूप से बादल छाए रहने की संभावना है।

मौसम विभाग के अनुसार स्थानीय स्तर पर मौसम में आए बदलाव के कारण नागपुर 23 मई तक रेड जोन में आने की संभावना नहीं है। गर्म हवा चलते रहेगी। आसमान में रुक-रुककर बादल भी दिखाई देंगे। सोमवार को नागपुर का अधिकतम तापमान 45 डिग्री रह सकता है। अगले 48 घंटे तक तापमान इसी के इर्द गिर्द रह सकता है।

नागपुर के अलावा अकोला, अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, वर्धा में गर्म हवा चलने की संभावना है। पिछले एक सप्ताह से चंद्रपुर विदर्भ में सबसे गर्म बना हुआ है। रविवार को चंद्रपुर में अधिकतम तापमान 45.6 डिग्री रहा।

और पढिये  : नागपूर : गिट्टीखदानमध्ये टोळीयुद्ध

एक महीने में सड़कें बनाए अन्यथा ठेकेदार को ब्लैक लिस्टेट करें

नागपुर : पारडी में ओवरब्रिज और सड़कों के अधूरे पड़े कार्य हादसों को खुला िनमंत्रण दे रहे है। हाल में दो सगी बहनों को ट्रक द्वारा कुचलने से माहौल तनावपूर्ण गर्मा गया है। इसे लेकर लगातार प्रदर्शन हो रहे है। ऐसे में स्थानीय प्रतिनिधियों का टेंशन बढ़ गया है। आचारसंहिता के बीच इसे लेकर रविवार को केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ने एनएचएआई और मनपा अधिकारियों के साथ अपने निवास पर बैठक की। बैठक में पारडी क्षेत्र में हो रही दुर्घटना और काम में हो रहे विलंब को लेकर केंद्रीय मंत्री ने अधिकारी और ठेकेदारों की जमकर क्लास ली। उन्हें एक महीने में क्षेत्र के सारे रास्ते बनाने का अल्टीमेटम देते हुए कहा कि समय-सीमा में कार्य पूरे नहीं होते है तो ठेकेदार को ब्लैक लिस्ट किया जाएगा। पारडी ओवरब्रिज को लेकर आ रही अनेक दिक्कतों पर चर्चा करते हुए तत्काल समाधान निकालने की सूचना भी की। केंद्रीय मंत्री के सख्त रुख को देखते हुए ठेकेदार ने 25 जून तक रास्ते का एक हिस्सा पूरा करने का आश्वासन दिया। मनपा आयुक्त अभिजीत बांगर ने भी इस बाबत सोमवार को 12 बजे अधिकारियों के साथ बैठक करने की जानकारी दी। बैठक में विधायक कृष्णा खोपडे, मनपा स्थायी समिति सभापति प्रदीप पोहाणे, दीपक वाडीभस्मे, वैशाली रोहनकर, योगेश रारोकर, मनोज अग्रवाल, एनएचएआई के चंद्रशेखर राव, यावलकर, व अन्य उपस्थित थे।

पिछले काफी समय से पारडी में ओवरब्रिज का काम चल रहा है। निर्माणकार्य की गति इतनी धीमी है कि काम बहुत आगे नहीं बढ़ पाया है। निर्माणकार्य की वजह से सड़कें संकरी हो गई है। उपर से सड़क के किनारे लगने वाले बाजार ने दिक्कतें और बढ़ाती है। ऐसे में वाहनों को रोजाना रेंगते हुए सड़कें पार करनी पड़ती है। जिसकारण हादसे बढ़ गए है। धूल-मिट्टी से भी परेशानी अधिक है। जिसे लेकर लगातार आवाजें उठती रही है। हाल की दुर्घटना के बाद तनाव बढ़ने से अब जनप्रतिनिधि इसे लेकर गंभीरता दिखा रहे है। रविवार को केंद्रीय मंत्री गडकरी के आवास पर एनएचएआई और मनपा अधिकारियों की बैठक में इसे लेकर विस्तार से चर्चा की गई। विधायक खोपडे ने इस दौरान आक्रामक भूमिका अपनाई। उन्होंने कहा कि ओवरब्रिज के लिए नासुप्र, नजूल, मनपा या किसी तरह निजी जमीन का अधिग्रहण नहीं हो रहा है। बावजूद इसके लिए समय बर्बाद करते हुए अपनी जिम्मेदारी से हाथ झटकने का काम किया जा रहा है। चर्चा के दौरान संबंधित ठेकेदार ने रास्ते का काम 25 जून तक पूरा करने के लिए 100 रुपए के स्टैम्प पेपर पर लिखकर देने का आश्वासन दिया।

अधिक वाचा : वाड़ी के नगराध्यक्ष प्रेम झाडे 20 हजार रुपए की रिश्वत लेते गिरफ्तार

नागपूर : गिट्टीखदानमध्ये टोळीयुद्ध

crime

नागपूर : गिट्टीखदानमध्ये टोळीयुद्धातून अपहरण करून एका युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सुयोगनगरमधील पलांदुरकर ले-आऊट येथे घडली. रवी विलास धांडे रा.शिवाजीनगर,असे जखमीचे तर चारुदत्त नरभरिया, सोम वर्मा ,आकाश पवार ऊर्फ बोक्या व कल्याण मिश्रा, अशी हल्लेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी आकाश याला अटक केली आहे. सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.

रवी याचा मित्र विक्की चव्हाण हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला. त्याचा चारुदत्त टोळीसोबत वाद सुरू आहे. शनिवारी विक्की चव्हाण, रवी, सनी मेश्राम, विक्की टुले, इशांत राऊत मनोज भांदे हे सुयोगनगर भागात दारु पित होते. यादरम्यान विक्की तेथून घरी गेला. विक्की हा सुयोगनगरमध्ये दारु पित असल्याची माहिती चारुदत्त व त्याच्या साथीदारांना मिळाली. चारुदत्त व त्याचे साथीदार तेथे पोहोचले. विक्कीबाबत विचारणा केली. यावरून रवी व त्यांचा वाद झाला. चारुदत्तच्या टोळीने रवी याचे अपहरण केले. धारदार शस्त्रांनी वार करून त्याला जखमी केले. रवी याला वेलट्रिट हॉस्पिटलजवळ सोडून हल्लेखोर पसार झाले.

रवी याच्यावर याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रवी याचा मित्र योगेश सुरेश सिरसवार याने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून आकाश याला अटक केली आहे.

अधिक वाचा : घरफोड्यांनी हादरली उपराजधानी

घरफोड्यांनी हादरली उपराजधानी

नागपूर : चोरट्यांनी जरीपटक्यातील तीन ठिकाणी व कोराडीत एका ठिकाणी घरफोडी करून रोख रमकेसह सव्वा पाच लाखांचा ऐवज लंपास केला. या घरफोड्यांनी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.

जरीपटक्यातील नागार्जुन कॉलनी येथील राहुल शालिकराम भगत (वय ४२) हे १४ मे रोजी कुटुंबासह अमरावती येथे गेले. यादरम्यान दाराचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसले. आलमारीतील ४५ हजारांची रोख, दागिने असा एकूण एक लाखाचा ऐवज चोरी केला. १७ मे रोजी भगत नागपुरात परतले असता ही घटना उघडकीस आली. दुसरी घटना जरीपटक्यातील सन्यालनगर येथे घडली. पांडुरंग मणिराम हुमणे (६८) हे १७ मे रोजी सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून इमामवाडा येथे नातेवाइकाकडे गेले. संधी साधून चोरट्यांनी एक लाख २६ हजारांची रोख व दागिने एसा एकूण सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. शनिवारी सकाळी हुमणे घरी परतले असता घरफोडीची घटना उघडकीस आली.

तिसरी घटना विश्रामनगरमधील त्र्यंबक शिवदास कांबळे (वय ६४) यांच्याकडे घडली. कांबळे हे त्यांच्या पत्नीसह मुंबई येथे गेले. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने ९४ हजारांचा ऐवज चोरी केला. कांबळे नागपुरात परतले असता ही घटना उघडकीस आली. चौथी घटना कोराडीतील ओमनगरमधील मुरलीधर हाऊसिंग सोसायटी येथे घडली. बलराम बकाराम सोनवाने (वय ४८) हे बाहेरगावी गेले. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आलमारीतील दीड लाखाची रोख व दागिने असा एकूण सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. चारही प्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा : काळ्या पैशाची माहिती देण्यास सरकारचा नकार

काळ्या पैशाची माहिती देण्यास सरकारचा नकार

नागपूर : स्वित्झर्लंडकडून काळ्या पैशासंबंधी मिळालेली माहिती उघड करण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. गोपनीयतेच्या कारणास्तव ही माहिती देता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

वृत्तसंस्थेच्या एका वार्ताहराने माहिती अधिकार कायद्यांतर्गत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे ही माहिती मागितली होती. स्वित्झर्लंडकडून भारतीयांच्या काळ्या पैशाबाबत देण्यात आलेली माहिती, स्वित्झर्लंडमध्ये काळा पैसा ठेवणाऱ्या व्यक्ती व कंपनींची नावे तसेच, या दोषींवर करण्यात आलेली कारवाई आदी माहिती या अर्जाद्वारे मागण्यात आली होती. काळ्या पैशाविरोधात सुरू असलेल्या तपासाला अनुसरून स्वित्झर्लंडकडून प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र माहिती दिली जाते. ही माहिती गोपनीय तरतुदींच्या अखत्यारित येत असल्याने ती उघड करता येणार नाही, असा खुलासा केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे करण्यात आला.

स्विस बँकेत भारतीयांनी दडवलेल्या काळ्या पैशाची माहिती मिळावी यासाठी पुरेशी कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली असून तेथे २०१८ नंतर ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशाची माहिती चालू वर्षापासून मिळण्यास सुरुवात होईल व ही प्रक्रिया सुरुच राहील, असेही या मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. उभय देशांत २२ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या करारानुसार आपापल्या देशातील काळ्या पैशाची व अन्य आर्थिक व्यवहारांची माहिती परस्परांना देणे बंधनकारक झाले आहे.

१,२९१ कोटींचा दंड

भारत व फ्रान्सदरम्यानही दुहेरी टॅक्सेशनसंबंधी करार झाला असून त्यातून एचएसबीसी बँकेतील ४२७ खात्यांचा तपास करण्यात आला. या तपासाअंती ८,४६५ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न उघड झाले असून संबंधितांना १,२९१ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला, असे अर्थ मंत्रालयाने सांगितले.

अधिक वाचा : नागपूर महानगरपालिका : अवैध नळ कनेक्शनवर तात्काळ कारवाई करा !

नागपूर महानगरपालिका : अवैध नळ कनेक्शनवर तात्काळ कारवाई करा !

नागपूर : पाण्याची टंचाई लक्षात घेता ज्यांच्याकडे वैध नळ कनेक्शन आहेत, त्यांच्यावर अन्याय व्हायला नको. अवैध नळ कनेक्शन अर्थात पाण्याची चोरी आहे. त्यामुळे अवैध नळ कनेक्शन विरोधातील मोहीम तीव्र करा. टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कारवाई करा आणि आवश्यक त्या झोनमध्ये टँकर वाढविण्यात यावे, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.

नागपूर शहरातील झोननिहाय पाण्याचा आढावा घेण्यासाठी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, माजी महापौर प्रवीण दटके, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नगरसेवक भगवान मेंढे, मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय रॉय, एच.आर. व्यवस्थापक के.एम.पी. सिंग, श्री. कालरा, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, गणेश राठोड, राजू भिवगडे, प्रकाश वऱ्हाडे, विजय हुमणे, अशोक पाटील, हरिश राऊत यांच्यासह मनपाच्या जलप्रदाय विभागाचे आणि ओसीडब्ल्यूचे डेलिगेटस्‌ उपस्थित होते.

यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी झोननिहाय पाणी परिस्थितीची आढावा घेतला. झोननिहाय समस्या आणि अडचणी ऐकून घेतल्या. धरमपेठ आणि धंतोली झोनमध्ये दोन-दोन वाढीव टँकरची मागणी लक्षात घेता ते वाढवून देण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर वाडी नगर परिषदेच्या पाईप लाईनला जोडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे दररोज नागपूरचे ३,५०,००० लीटर पाणी वाडी नगर परिषदेला मिळते. हे कनेक्शन कापण्यासाठी गेले असता लोकांचा जमाव येतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर तातडीने पोलिस संरक्षण घेऊन कनेक्शन तोडण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.

पाण्याची कमतरता लक्षात घेता पाणी कपातीच्या दृष्टीने सर्व झोनच्या डेलिगेटस्‌ने तसे नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके आणि जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिले. सतरंजीपुरा झोनमधये अनेक ठिकाणी टिल्लू पंप वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे सांगत ते जप्त करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. सर्व झोनच्या सहायक आयुक्तांनी एक पथक तयार करून टिल्लू पंपवरील कारवाईचा वेग वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी सहायक आयुक्त आणि डेलिगेटस्‌ची जबाबदारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी निश्चित केली.

यावेळी जलप्रदाय विभागाने तातडीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा गोषवारा दिला. बैठकीला जलप्रदाय विभागाचे आणि ओसीडब्ल्यूचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : मेट्रो रिजनपर्यंत वाढवा अकरावीचे प्रवेश

मेट्रो रिजनपर्यंत वाढवा अकरावीचे प्रवेश

नागपूर : शिकवणी वर्ग आणि ज्युनिअर कॉलेजेस टायअप करून अकराव्या वर्गाचे प्रवेश करीत असतात. असे प्रकार टाळण्यासाठी आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून अकरावी प्रवेशप्रक्रिया ही नागपूर मेट्रो रिजन परिसरात राबविली जावी, अशी मागणी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनने केली आहे.

नागपूर शहरातील विविध ज्युनिअर कॉलेजेसमधील प्रवेशांसाठी मागील तीन वर्षांपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते आहे. हायकोर्टाच्या आदेशांनंतर संपूर्ण राज्यभरात ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत झालेल्या गोंधळासंदर्भात विज्युक्टाने विविध मुद्दे उपस्थित केले आहेत.

अकरावी प्रवेशप्रक्रिया ही सध्या नागपूर शहराच्या हद्दीत राबविली जाते. त्यातून पळवाट काढण्यासाठी शिकवणी वर्गाचे चालक आपल्या विद्यार्थ्यांना शहरालगतच्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायला लावतात. कॉलेजेस आणि शिकवणी वर्ग यांच्या टायअपमधून हे प्रकार घडतात. अशा प्रकारची ‘दुकानदारी’ टाळण्यासाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया नागपूर मेट्रो रिजनमध्ये राबविली जावी, असे विज्युक्टाने म्हटले आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या ऑनलाइन मार्गदर्शक पुस्तिकेत ज्युनिअर कॉलेजेसची नावे आणि सांकेतिक क्रमांक द्यावा. सर्व कॉलेजेसमधील मागील वर्षाच्या कट ऑफ पॉइंटसुद्धा दिला जावा. यामुळे, विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी कॉलेज निवडताना अडचणी होणार नाही. मागील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शक पुस्तिकेतून कॉलेजेसची नावे आणि सांकेतिक क्रमांक काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा कॉलेजेसची नावे आणि सांकेतिक क्रमांक मार्गदर्शक पुस्तिकेत देण्यात यावे, असे विज्युक्टाने म्हटले आहे.

विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना या संदर्भात निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. विलास केरडे, कोषाध्यक्ष प्रा. अभिजित पोटले, शहराध्यक्ष प्रा. मनीष तंबाखे, शहर उपाध्यक्ष डॉ. गोविंदा चौधरी तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

विज्युक्टाच्या अन्य मागण्या

– २०१९-२० मधील प्रवेशप्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. मागील वर्षी ती ऑक्टोबरपर्यंत लांबली होती.

– प्रवेशप्रक्रिया बंद करून शाळास्तरावर प्रवेश करू द्या.

– मागील सत्राच्या खर्चाचे हिशेब यंदाच्या मार्गदर्शक पुस्तिकेत द्या.

– पूर्वीची केंद्र समिती रद्द करून नवीन समिती निवडा.

– ज्युनिअर कॉलेजेसमध्ये काम करणारे व्यक्तीच समितीत घ्यावे.

– विनाअनुदानित स्वयंअर्थसहायित कॉलेजेसमध्ये होणारा घोळ थांबवावा.

अधिक वाचा : २२०० लिटर स्पिरीट जप्त

२२०० लिटर स्पिरीट जप्त

नागपूर : ‘साल्वेंट केमिकल’च्या नावाचे लेबल लावून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यनिर्मितीसाठी घेऊन जात असलेले स्पिरीट राज्य उत्पादनशुल्क विभागाने जप्त केले. २२०० लिटर स्पिरीटचा हा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. इचलकरंजी येथून नागपूरमार्गे गोंदिया येथे हे स्पिरीट जात होते. राज्य उत्पादनशुल्काच्या विभागाने ही कारवाई केली असून, नागपूर, गोंदिया आणि इचलकरंजी येथे छापे टाकण्यात आले. तपासात एकाहून एक धक्कादायक माहिती उघड झाल्याने यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे उत्पादनशुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाला अवैध स्पिरीटची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. विभागीय भरारी पथकाने पाळत ठेवली. वाडी येथील नागपूर-गोंदिया ट्रान्सपोर्ट येथून हा साठा गोंदियाला जाणार होता. गोंदियातील आरएम ट्रेडर्सकडे हा साठा जात होता. वाडीतील रोड ट्रान्सपोर्ट येथे प्रत्येकी २०० लिटर्सचे ३ बॅरल आढळून आले. या बॅरलवर ‘साल्वेंट केमिकल’ असे लेबल लावण्यात आले होते. पथकाने तपासणी केली असता यात स्पिरीट असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून ६०० लिटरचे स्पिरीट जप्त करण्यात आले.

विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दत्तात्रय जानराव, उपनिरीक्षक विशाल कोल्हे, एम. के. मते यांच्यासह जवान प्रकाश मानकस, राहुल सपकाळ, विनोद डोंगरे, गजानन वाकोडे, प्रशांत घावडे यांनी ही कारवाई केली.

त्रिमूर्तीनगरचा पत्ता बोगस

जगदंबा ट्रेडर्स त्रिमूर्तीनगर येथून हा साठा आल्याचे सांगण्यात आले. या स्पिरीटची वाहतूक कशी झाली, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यानुसार ज्या टेम्पोमधून या बॅरलची वाहतूक करण्यात आली त्याच्या वाहनचालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पथकाने याबाबत माहिती घेतली असता जगदंबा ट्रेडर्स त्रिमूर्तीनगर हा पत्ता बोगस असल्याचे आढळून आले. गोंदियातील आर. एम. ट्रेडर्स येथूनही स्पिरीटचे बॅरल जप्त करण्यात आले.

व्यवस्थापकाला अटक

याप्रकरणी घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट सोनबानगर, वाडी येथील विनायक रंगारी या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. येथून ८ बॅरल्स जप्त करण्यात आले. हे स्पिरीट नेमके आले कुठून, याची चौकशी केली असता या रॅकेटमध्ये गुंतलेले एक एक धागे उलगडत गेले. यापूर्वी अनेकदा अशी बेकायदेशीर वाहतूक करण्यात आल्याचे पुढे आले. वेगवेगळ्या नावांनी या स्पिरीटची वाहतूक करण्यात येत होती. वाहनचालकाला इंडस्ट्रिअल ऑइल असल्याचे सांगितले जात होते.

इचलकरंजीतही छापे

मद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरीटची तस्करी इचलकरंजी येथून करण्यात आली असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर इचलकरंजी येथील पथकाला याची माहिती देण्यात आली. आकाश पवार या नावाचा व्यक्ती हे साहित्य नागपूर-गोंदिया येथे पाठवित असल्याचे पुढे आले. पथकाने आकाश पवार यालाही अटक केली आहे. इचलकरंजी येथील ट्रान्सपोर्टवरही छापे टाकण्यात आले आहे. या अवैध व्यवसायात आणखी कोण कोण गुंतले आहे, याचा तपास सुरू आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

अवैध स्पिरीटचा हा बेकायदेशीर वापर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. गोंदिया येथील अवैध कारखान्यात या स्पिरीटचा वापर होत होता. यापूर्वी उत्पादनशुल्क विभागाने दोन कारखान्यांवर कारवाई केली. अवैध मद्यविक्रीचे रॅकेट मोठे असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे सुरू आहे. स्पिरीटचे प्रमाण थोडे जरी चुकले तर मद्याच्या पेल्यातील एक घोट विषाचा घोट बनू शकतो, असा धोका तज्ज्ञांनी वर्तविला.

मद्य बनविण्यासाठी स्पिरीटचा वापर केला जातो. अधिकृतरित्या याचा वापर करण्यासाठी साखर कारखान्यांना एम १ चा परवाना दिला जातो. तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या तपासणीत हा वापर होतो. मात्र अवैध व्यवसायात यावर कुणाचेही नियंत्रण नसते. यामुळे शासनाचा मोठा महसूलही बुडतो.

अधिक वाचा : कावासाकी निन्जाच्या धडकेत एक ठार

कावासाकी निन्जाच्या धडकेत एक ठार

नागपूर : कोराडी भागात भरधाव कावासाकी निन्जा या मोटरसायकलच्या (एमएच-४०-बीयू-६१११) धडकेत मंगेश एकनाथराव सिंगने (३९, रा. म्हाळगीनगर) हे ठार तर मोटरसायकलवरील दोघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

आकाश नरेश पारधी (वय १८, रा. तिवडा, गोंदिया) व त्याचा मित्र सौरभ नरेश अंबादे (१९) अशी जखमींची नावे आहेत. मंगेश हे एमएच-४९-डी-६५६८ या क्रमांकाच्या वाहनावर डीजे घेऊन जात होते. कोराडी भागात पोलिसांची नाकेबंदी सुरू होती. मंगेश यांनी वाहन थांबविले. पोलिसांजवळ गेले. याचदरम्यान सावनेरकडून भरधाव येणाऱ्या मोटरसायकने मंगेश यांना धडक दिली. जखमी होऊन मंगेश यांचा मृत्यू झाला तर मोटरसायकल स्लिप झाल्याने सौरभ व आकाश जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी मोटरसायकलचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : मंगळ यानानंतर इस्रो करणार बुध ग्रहाची वारी

मंगळ यानानंतर इस्रो करणार बुध ग्रहाची वारी

नागपूर : मंगळ ग्रहावर अंतराळ यान पाठवल्यानंतर आता इस्रोने बुध ग्रहावर अंतराळ यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रोचे संशोधन यशस्वी झाल्यास २०२३ मध्ये भारताचे अंतराळयान पहिल्यांदा बुध ग्रहावर उतरेल.

बुध ग्रहाला पृथ्वीचा जुळा भाऊ मानलं जातं. त्यामुळे बुध ग्रहाची अभ्यास मोहिम आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुध आणि पृथ्वीमध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. बुध ग्रहाची अभ्यास मोहीम या ग्रहाच्या विविध थरांचा, वातावरणाचा आणि सूर्याशी येणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणार आहे. भारताच्या या मोहिमेबद्दल ऐकताच जगभरातील अनेक देशांची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे जगभरातील २० देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा दर्शवल्याची माहिती इस्रोचे संचालक के. सिवान यांनी दिली आहे.

येत्या काही वर्षांमध्ये इस्रोने अनेक अंतराळ मोहिमा फत्ते करण्याचा बेत आखला आहे. चांद्रयान-१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर काही महिन्यांतच चांद्रयान-२चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याशिवाय सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल१’ हे अंतराळयान २०२१ मध्ये सूर्याजवळ पाठवण्यात येईल. २०२२ मध्ये मंगळयान-२ पाठवण्यात येईल. तर चांद्रयान-३चे प्रक्षेपण २०२४ मध्ये करण्यात येईल. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघासमोर भारताच्या आगामी योजनांबद्दलची माहिती मांडणारे एक सादरीकरणही करण्यात आले आहे.

अधिक वाचा : Buddha Pournima : A global festival spreading message of peace, harmony

वाड़ी के नगराध्यक्ष प्रेम झाडे 20 हजार रुपए की रिश्वत लेते गिरफ्तार

नागपूर : वाड़ी नगर परिषद के अध्यक्ष प्रेमनाथ उर्फ प्रेम आत्माराम झाड़े को एसीबी ने शुक्रवार को 20 हजार रुपए की रिश्वत लेते हुए धरदबोचा। आरोप है िक आरोपी ने 24 हजार रुपए की मांग की थी। आरोपी को उसके घर पर ही एसीबी ने रिश्वत लेते ही दबोच लिया। सूत्रों के अनुसार उसके घर की तलाशी में कुछ दस्तावेज एसीबी के हाथ लगने की चर्चा है, जिसको लेकर एसीबी काफी गंभीर होकर जांच कार्रवाई शुरू की है। इधर आरोपी प्रेमनाथ झाडे के परिजनों का कहना है िक उनके पति को राजनीतिक षडयंत्र के तहत फंसाया गया है। बता दें िक प्रेमनाथ झाडे भाजपा के सक्रिय पदाधिकारी रहे हैं। एसीबी सूत्रों के अनुसार शिकायतकर्ता खाड़े नामक ठेकेदार का आरोप है िक उससे वाडी नगर परिषद के अध्यक्ष प्रेमनाथ झाडे ने उसकी संस्था द्वारा वाडी नगर परिषद में तीन स्थापत्य अभियंताओं ने कार्य किया था। उनका करीब चार माह से वेतन नहीं मिला था। इस वेतन को प्रेमनाथ झाडे ने निकालवाकर दिया था। अभियंताओं का वेतन निकालवाकर देने के बदले में प्रेमनाथ झाडे ने शिकायतकर्ता से 24 हजार रुपए की रिश्वत मांगी। शिकायतकर्ता ने कहा िक यह रकम काफी बडी है तो प्रेमनाथ झाडे ने 20 हजार रुपए देने में बातचीत तय की। शिकायतकर्ता यह रकम देना नहीं चाहता था। उसने सिविल लाइंस स्थित एसीबी अधीक्षक कार्यालय में आरोपी प्रेमनाथ झाडे के खिलाफ 16 मई को शिकायत कर दी। एसीबी ने इस मामले की छानबीन की। आरोपी प्रेमनाथ झाडे के घर पर शु

क्रवार की सुबह एसीबी दस्ते ने शिकायतकर्ता के साथ पहुंचकर घेराबंदी डाली। बताया जाता है िक योजना के अनुसार शिकायतकर्ता ने जैसे ही एक लिफाफा प्रेमनाथ झाडे को दिया। ठीक उसी समय वहां जाल बिछाकर बैठे एसीबी दस्ते ने प्रेमनाथ झाडे को रंगेहाथों दबोच लिया। सूत्रों के अनुसार एसीबी के 15 से अधिक अधिकारी- कर्मचारी इस कार्रवाई में शामिल हुए थे। आरोपी की िगरफ़्तारी के बाद उसे नागपुर के एसीबी कार्यालय में लाया गया। टीम के दूसरे दस्ते ने उसके घर की तलाशी ली, जहां से कुछ महत्वपूर्ण दस्तावेज बरामद किए जाने की जानकारी है। यह कार्रवाई शुक्रवार की सुबह करीब 10 बजे के दरमियान प्रेमनाथ झाडे के घर पर की गई। एसीबी की महिला पुलिस निरीक्षक शुभांगी देशमुख ने सहयोगियों के साथ कार्रवाई की। एसीबी के अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पुलिस अधीक्षक राजेश दुद्लवार, उपअधीक्षक विजय माहुलकर, महेश चाटे ,भंडारा एसीबी के पुलिस निरीक्षक योगेश्वर पारधी नायब पुलिस सिपाही सचिन हलमारे , अश्विन गोस्वामी, पराग राउत, शेखर देशकर , सुनिल हुकरे, चालक सिपाही दिनेश धार्मिक ने कार्रवाई में सहयोग िकया.

और पढे : अवैध दारूविक्रेत्याने केली युवकाची हत्या

Buddha Pournima : A global festival spreading message of peace, harmony

Nagpur : Buddha Pournima or Vaishakhi Pournima or simply Vesak in Pali language is the full moon day in the month of Vaishakh. This is the day on which Tathagat Bhagwan Gautam Buddha gave his first universal peace message to mankind. Millions of Buddhists across the world are celebrating Vesak on May 18.

This day is the birthday, enlightenment day and Nirvana day of Gautam Buddha. It was on the day of Vesak two and a half millennia ago, in the year 623 BC that Buddha was born. It was on this day Buddha attained enlightenment, and it was on this day Buddha, in his eightieth year, passed away.

“It is recommended by UN council to celebrate International Buddha Day on Vesak to acknowledge the contribution that Buddhism continues to make to the spirituality of humanity,” said Shuddhadhamma, who travelled many Buddhist countries to study the dhamma.

UN Secretary General, Antonio Guterres in his message said, “In a time of growing intolerance and inequality, the Buddha’s message of non-violence and service to others is more relevant than ever.” This year’s Vesak day theme is “Buddhist Approach to Global Leadership and Shared Responsibilities for Sustainable Societies.” The Vesak 2019 celebration aims to contribute to realising the UN’s Sustainable development Goals.

On this day Lord Buddha had delivered his first address; “By day shines the sun; by night shines the moon; in regalia shines the king; in meditation shines the arahat; but the Buddha in his glory shines at all times, by day and by night.”

Many countries are celebrating this day on the theme of ‘Light’. Venerable Mahinda says, “The teaching of the Buddha is open to all to see and judge for themselves. The universality of the teachings of the Buddha has led one of the world’s greatest scientists, Albert Einstein to declare that ‘if there is any religion that could cope with modern scientific needs, it would be Buddhism.’ Realising the transient nature of life and all worldly phenomena, the Buddha has advised us to work out our deliverance with heedfulness, as ‘heedfulness is the path to the deathless’. His clear and profound teachings on the cultivation of heedfulness otherwise known as Satipatthana or the Four Foundations of Mindfulness is the path for the purification of beings for the overcoming of sorrows and lamentation, for the destruction of all mental and physical sufferings, for the attainment of insight and knowledge and for the realisation of Nibbana. This has been verified by his disciples. It is therefore a path, a technique which may be verified by all irrespective of caste, colour or creed.”

“In the yogic culture, Buddha Pournima is a very significant day in any spiritual aspirant’s life because this is the third Pournima after the earth shifts to the northern run of the sun. Today, in commemoration of Gautama the Buddha, we have named it after him. The energies of this night are considered to be very conducive for one’s inner evolution.”

Also Read : 20 से दमक्षेसां केंद्र में 11 राज्यों की कला शैलियों पर कार्यशाला

अवैध दारूविक्रेत्याने केली युवकाची हत्या

नागपूर : क्षुल्लक वादातून अवैध दारूविक्रेता व त्याच्या मुलाने २१ वर्षीय युवकाची हत्या केली. ही घटना नंदनवनमधील जीजामातानगरमध्ये घडली. करण राजकुमार मेहरा,असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी मारेकरी शामा ऊर्फ श्यामराम सखराम गडेरिया वय ४८ याला अटक केली आहे.

करण हा शिक्षण घेत होता. तो एका मॉलमध्ये काम करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, जीजामातानगरमध्ये मेहरा कुटुंबाचे घर आहे. बाजूलाच अवैध दारूविक्रेता श्यामराव गडेरिया राहतो. घराभोवती मेहरा कुटुंब संरक्षक भिंत बांधत होते. त्याला गडेरियाचा विरोध होता. ११ मे रोजी करणची आई नीलम या भिंतीजवळ उभ्या होत्या. याचवेळी श्यामराव व त्याच्या कुटुंबीयांनी नीलम यांना मारहाण करायला सुरुवात केली. एकाने नीलम यांच्यावर दगडाने वार केला. करण याचा भाऊ अर्जुन हा मदतीसाठी धावला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर गडेरिया कुटुंबीयांनी दोघांवर दगडफेक केली. नीलम व अर्जुन यांनी घरात धाव घेतली. दरवाजा बंद केला. अर्जुनने मोबाइलवर संपर्क साधून करणला घटनेची माहिती दिली. करणने पोलिसांना घटनेबाबत कळिवले. एक तासानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. नीलम यांना पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदविण्यास सांगितले. नीलम व अर्जुन पोलिस स्टेशनमध्ये गेले, तर करण हा मॉलमधून थेट नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये आला. गडेरियाविरोधात तक्रार दिली. गडेरिया याच्याविरुद्ध दुखापतीचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक मात्र केली नाही.

पोलिसांत तक्रार दिल्याने श्यामराव गडेरिया संतापला. रात्री करण हा घरी आला. घरासमोर मोटरसायकल पार्क करताना गडेरिया कुटुंबीयांनी त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. करणने मदतीसाठी आरडाओरड केली. अर्जुन हा करणच्या मदतीसाठी धावला. तोपर्यंत जखमी करण बेशुद्ध झाला होता. शामा गडेरियाने अर्जुनवरही दगडफेक केली. जीव वाचविण्यासाठी अर्जुन तेथून पळाला. त्याने पोलिस नियंत्रण कक्ष व मित्राला मोबाइलवरुन घटनेची माहिती दिली. त्याचे मित्र त्याला भेटले. अर्जुन हा मित्रासह नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये गेला. पोलिसांनी अर्जुन याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविले. तर काही पोलिस जीजामातानगर येथे पोहोचले. करणला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून श्यामराव गडेरिया याला अटक केली.

नंदनवन पोलिसांचा हलगर्जीपणा

श्यामराव गडेरिया हा अवैधपणे दारू विकतो. त्याचे नंदनवन पोलिसांशी संबंध आहेत. पोलिस त्याच्याकडून वसुलीही करतात. ११ तारखेला तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी श्यामराव याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली नाही. पोलिसांनी वेळीच त्याच्याविरुद्ध कारवाई करत अटक केली असती, तर माझ्या भावाचा जीव वाचला असता. मात्र पोलिसांनी हलगर्जीपणा केला,असा आरोप करणचा भाऊ अर्जुन याने केला.

अधिक वाचा : माओवाद्यांचे १९ ला ‘गडचिरोली बंद’!

माओवाद्यांचे १९ ला ‘गडचिरोली बंद’!

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी गुरुवारी अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात लाल रंगाचे बॅनर लावून येत्या रविवार, १९ मे रोजी ‘गडचिरोली जिल्हा बंद’चे आवाहन केले आहे. जिल्ह्यात १ मे पासून माओवाद्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून या आवाहनाच्या माध्यमातून माओवाद्यांनी एटापल्ली तालुक्यात आपली उपस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.

माओवाद्यांनी गुरुवारी एटापल्ली तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर लाल रंगाचे कापडी बॅनर लावून आपल्या संघटनांची आक्रमकता दर्शविण्याचा प्रयत्न करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. एटापल्लीदरम्यान गुरुपल्लीजवळ बॅनर लावले असून सोबतच सर्वाधिक बॅनर हे सूरजागड ते जांबियापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. यात जांबिया येथील शासकीय औद्योगिक संस्थेसमोर तसेच समाज मंदिरासमोर हे बॅनर लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या विरोधात आरोप केले आहेत.

गेल्या २७ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत रामको आणि शिल्पा या दोन महिला माओवादी ठार झाल्या होत्या. त्या चकमकीला खोटे ठरवत ‘सी-सिक्स्टी’ कमांडर पथकावरही माओवाद्यानी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान माओवाद्यांच्या पश्चिम सबझोनल समितीने मराठी भाषेत पत्रक काढले असून त्यात राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. सूरजागड येथील उत्खननावरही माओवाद्यांनी टीका केली असून अवैध पद्धतीने उत्खनन करून सुरक्षा व्यवस्थेत नेले जात असल्याचा आरोपही माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल समितीने पत्रकातून केला आहे. माओवाद्यांनी या पत्रकातून कसनासूर, बोरीया आणि २७ एप्रिलच्या चकमकीवरूनही आरोप केले आहेत. माओवाद्यांनी त्या चकमकीचा निषेध करण्यासाठी १९ मे रोजी ‘गडचिरोली जिल्हा बंद’चे आवाहन केले आहे.

रामको या माओवादी महिलेने अनेक निर्दोष आदिवासींची हत्या केली आहे. आदिवासींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या माओवाद्यांच्या मृत्युंचे भांडवल करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न आहे. जनता आता त्यांच्या अशा प्रयत्नांवर विश्वास ठेवणार नाही. कुठलेही जनसमर्थन नसल्याने माओवाद्यांनी पुकारलेला बंद असफल होईल-अंकुश शिंदे, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परीक्षेत्र

अधिक वाचा : १७ जूनपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार ?

१७ जूनपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार ?

Devendra Fadnavis

नागपूर : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सक्रिय प्रचार करणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली उच्च पातळीवर जोरदारपणे सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. १७ जूनपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू होत आहे. त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने लोकसभेचे तिकीट दिले होते. विखे यांनी भाजप व शिवसेनेचा उघड प्रचार लोकसभा निवडणुकी दरम्यान केला होता. त्याचबरोबर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी ही उघडपणे भाजपचा प्रचार केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल व त्यात विखे आणि क्षीरसागर यांचा समावेश केला जाईल, असे बोलले जाते.

बंडखोरांचीही वर्णी, सेनेला आणखी पदे ?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बंडखोर आमदारांची वर्णी विस्तारात लावली जाईल. भाजपचे नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी खात्याचा भार गेले अनेक महिने चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट जिंकले तर हे खाते ही रिक्त होईल. त्याचप्रमाणे काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे. शिवसेनेलाही आणखी मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. शिवसेना आपल्या वरिष्ठ मंत्र्यांची उचलबांगडी करते किंवा कसे हेदेखील पुढच्या रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा : 20 से दमक्षेसां केंद्र में 11 राज्यों की कला शैलियों पर कार्यशाला

20 से दमक्षेसां केंद्र में 11 राज्यों की कला शैलियों पर कार्यशाला

नागपुर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपुर में 20 से 26 मई तक ग्रीष्मकालीन हस्तकला तथा चित्रकला प्रशिक्षण कार्यशाला का आयोजन किया गया है।

केंद्र के परिसर में आयोजित कार्यशाला में 11 राज्यों के 22 विशेषज्ञ प्रशिक्षण प्रदान करेंगे। इनमें बिहार, तेलंगाना, मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ़, ओडिशा , पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र, तमिलनाडु और हिमाचल प्रदेश के विशेषज्ञ शामिल हैं।

विशेषज्ञों में कृष्ण वर्मा मांडना, हीरामनी वर्मा सांझा शैली, उषा देवी मधुबनी, शीला देवी पेपरमैशी, चंद्रकांत शर्मा नाथद्वार शैली, पसूला मल्लेशम मुखौटा, मनीष बोबड़े समकानीन चित्र शैली, एन. गणेश चेरियल शैली, किशोर ढोली कठपुतली शैली समेत कई शैलियों का प्रशिक्षण प्रदान किया जाएगा।प्रशिक्षण का समय 3 से 5 तथा 5.30 से 7.30 बजे तक होगा।

और पढिये : सीबीएसई बदलेगा कक्षा 10वीं के प्रश्नपत्रों का पैटर्न

सीबीएसई बदलेगा कक्षा 10वीं के प्रश्नपत्रों का पैटर्न

नागपुर : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन बोर्ड (सीबीएसई) ने 10वीं कक्षा के प्रश्नपत्रों में बदलाव करने की तैयारी की है। विद्यार्थियों में लेखन क्षमता और रचनात्मकता बढ़ाने के उद्देश्य से सीबीएसई ने दीर्घ उत्तरीय प्रश्नों को अधिक जगह देने का निर्णय लिया है। दूसरी तरफ लघु उत्तरीय प्रश्नों को कम किया जाएगा। इसी तरह ऑब्जेक्टिव प्रश्नों को अधिक विविध बनाया जाएगा। साथ ही प्रत्येक प्रश्न के अंक भी बढ़ाए जाएंगे। इस बदलाव के बाद प्रश्नपत्र में पूछे जाने वाले प्रश्नों की संख्या में कमी आ सकती है। बता दें कि  राज्य शिक्षा मंडल ने भी इस साल हुई बोर्ड परीक्षा के प्रश्नपत्र में बड़े बदलाव किए थे, जिसके बाद सीबीएसई भी इसी राह पर चल निकला है। प्रश्नपत्र में बदलाव के बाद सीबीएसई सैंपल पेपर जारी करेगा। सीबीएसई इसे विद्यार्थियों के लिए हितकारी और बेहद छोटा बदलाव बता रहा है। जुलाई माह में सैंपल पेपर जारी किए जा सकते हैं।

सीबीएसई ने बताया कि प्रश्नपत्र के थ्योरी वाले भाग में व्यापक वदलाव करने का विचार किया जा रहा है। मौजूदा वक्त में 10वीं के पेपर में पूछे जाने वाले लघु उत्तरीय प्रश्नों के जवाब अधिकतम 50 से 100 शब्दों में देना पड़ता है। इस पर 60 अंक निर्धारित होते हैं। उनको दीर्घ उत्तरीय प्रश्नों में बदल कर जवाब की शब्द सीमा 100 शब्दों के करीब रखी जाएगी। सीबीएसई को यकीन है कि इससे विद्यार्थियों के रचनात्मक प्रतिभा को पहचानने में मदद मिलेगी। रचनात्मक जवाब के आधार पर भी विद्यार्थियों को अंक दिए जाएंगे। अभी जो 20 अंकों के ऑब्जेक्टिव सवाल पूछे जाते हैं, इनमें बदलाव करके विविधता लाई जाएगी। कुछ सवालों को मल्टीपल च्वाइस, तो कुछ फिल इन द ब्लैंक्स रहेंगे।

और पढिये : पारडीत भीषण अपघात; दोन बहिणी ठार

कन्हानच्या पात्रात बनविला रस्ता

नागपूर : कन्हान नदीचे पात्र आटले असल्याची ओरड सुरू असताना एक धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. वेकोलित काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने चक्क या नदीच्या पात्रातच रस्ता बनवून पाणी प्रवाह अडविला होता. त्यामुळे सिंचन विभागातर्फे पाणी सोडल्यावरही कन्हान नदीच्या पात्रात पाणी जात नव्हते. हा प्रकार उघडकीस आल्यावर याप्रकरणी खापा पोलिसात कंत्राटदाराविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.

नवेगाव खैरी धरण व कन्हान नदीवरील जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सिल्लेवाडा वेकोलि परिसरात हा रस्त्या बनविण्यात आला होता. वाळू वाहून नेण्यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला होता. या प्रकारामुळे कन्हान नदीवरून शहराच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिणच्या काही भागाला पाणीपुरवठा होतो. परंतु, या प्रकारामुळे या भागातही पाणी टंचाईचे चित्र निर्माण झाले. पाणी असूनही व सोडूनही कन्हान नदीच्या पात्रात येत नसल्याबद्दल मनपात ओरड करण्यात येत होती.

मनपातर्फे ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा रस्ता सिंचन विभागाचे कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तामसवाडी येथील कक्ष अभियंता कार्यालयाजवळ बनविण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलीही परवानगी नसताना अवैधपणे कंत्राटदार वाळू उपसा करीत होता. ही बाब कुणाच्याच कशी लक्षात आली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रापासून ३७ किलोमीटर अंतरावर कोच्छी बॅरेजचे काम सुरू असल्याने कन्हान नदीचे पाणी पूर्णत: अडले आहे.

मनपाने जिल्हाधिकाऱ्यांना पाणी वितरणाचा आग्रह केल्यानंतर विदर्भ सिंचन विकास महामंडळालने कोच्छी बॅरेजमधून पाणी सोडले. परंतु, नदीच्या पात्रात पाणीच जात नव्हते. पात्रात रस्ता बनविल्याने पाणी अडून होते. खापा भागातील काही ​शेतकऱ्यांनी यामुळे अडलेल्या पाण्यावर कॉफर डॅम बनविले. तर, काही शेतकरी डिझेल पंपाच्या माध्यमातून पाण्याची उचल करीत होते. परिणामी, शहराला पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे मनपाने सिंचन महामंडळास नवेगाव धरणातून पाणी सोडण्यात सांगण्यात आले होते. या धरणाच्या १९ किलोमीटर अंतरावरील उजव्या कालव्यातून पेंचमून ७५ क्युसेस पाणी सोडण्यात आले. सोडलेले हे पाणी ३२ किलोमीटरपर्यंत नदीच्या पात्रात वाहात कन्हान इंटेक वेलपर्यंत येणार होते.

परंतु, पाणी न आल्याने ओसीडब्ल्यू आणि जलप्रदाय विभागाने नदीच्या पात्रात पाहणी केली. दरम्यान, वेकोलिचे सहायक महाव्यवस्थापक डी. एम. गोखले यांनी वाळू उपशाची कंत्राटदारास परवानगी असल्याचा दावा केला. परंतु, रस्ता बनविण्यास परवानी दिली का व कारवाई का केली नाही, याबाबत बोलण्यास नकार दिला.

अधिक वाचा : काश्मीर : चकमकीत ३ दहशतवादी ठार, जवान शहीद

काश्मीर : चकमकीत ३ दहशतवादी ठार, जवान शहीद

नागपूर : पुलवामा येथील दलीपोरा येथे सुरू असलेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवाम्यातील दलीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त टीमला मिळाली. यानंतर आज पहाटे जवानांनी या भागाला घेरले. जवानांनी शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अजूनही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या रविवारी काश्मीरमधील शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक झाली होती. त्या वेळी दोन दहशतवादी ठार झाले होते. हे दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.

या पूर्वी १० मे या दिवशी दहशतवादी संघटना आयएसजेकेचा कमांडर इशफाक अहमद याला सोपोर येथील चकमकीत ठार झाला होता. मे महिन्यातच इमाम साहब गावात चकमकीत बुरहान वानी गटाचा शेवटचा कमांडर लतीफ टायगर याला ठार मारण्यात आले होते. हिजबुल कमांडर लतीफ आपल्या अन्य दोन साथीदारांसह एका इमारतीत लपून बसला होता. या वेळी झालेल्या चकमकीत लतीफसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले होते. या चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला होता.

अधिक वाचा : टुल्लु पंप वापरणाऱ्यांवर १६ मे पासून कारवाई : मनपा आयुक्तांनी घेतला पाणीसमस्येचा आढावा

टुल्लु पंप वापरणाऱ्यांवर १६ मे पासून कारवाई : मनपा आयुक्तांनी घेतला पाणीसमस्येचा आढावा

नागपूर : नागपूर शहरावर ओढावणारे जलसंकट लक्षात घेता पदाधिकारी आणि प्रशासनाने युद्धपातळीवर पाणी बचतीचे प्रयत्न सुरू केले आहे. केवळ १० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने ३० जूनपर्यंत नागपूरकरांना पाणी देता येईल असे नियोजन प्रशासन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता. १५) मनपाच्या आयुक्त कार्यालय सभागृहात आयुक्तांनी बैठक घेतली. लोकप्रतिनिधी म्हणून चार आमदारही बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीत पाणी चोरीविरोधात कडक पावले उचलण्यात येणार असून टुल्लु पंप वापरणाऱ्यांविरोधात गुरुवारपासून (ता. १६) कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी बोलाविलेल्या बैठकीला मनपाच्या स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मनपातील सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनपाचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चोपडे, उपविभागीय अभियंता प्रणय नागदिवे, ओसीडब्ल्यूचे एच.आर. व्यवस्थापक के.एम.पी. सिंग, व्यवस्थापक (देखभाल व दुरुस्ती) कालरा यांच्यासह जलप्रदाय विभागाचे सर्व झोनचे डेलिगेटस्‌ उपस्थित होते.

सदर बैठकीत नागपूर शहराला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यांमध्ये असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती दिली. पाटबंधारे विभागातर्फे नागपूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा केंद्राला देण्यात येणारे पाणी जेवढे देण्यात येते तेवढे पोहचत नाही. त्याची कारणे शोधण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले. नागपूर शहरात अनेकांकडून पाण्याचा अपव्यय होतो. नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन अपव्यय टाळण्याचे आणि पाण्याच्या बाबतीत काटकसर करण्याचे आवाहन केले. कार वॉशिंग सेंटर आणि हॉस्पीटलमध्ये पाण्याचा भरमसाठ वापर होत असल्याचे आढळून येत आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत जोडण्याही असल्याचे उपस्थित आमदारांनी निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात तातडीने अधिकाऱ्यांनी पाहणी करून अशा अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जनावरे धुणे, अंगणात पाणी टाकणे, गाड्या धुणे यावर पाण्याची उधळपट्टी करू नये, असेही आवाहन आयुक्तांनी केले. २० मे पासून असे नळजोडण्या नियमित करण्याची मोहीम सुरू होत आहे. नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन नळजोडण्या नियमित कराव्यात असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. मोहिमेदरम्यान पुढाकार न घेणाऱ्या नागरिकांच्या घरात जर अनधिकृत जोडणी आढळून आली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास पोलिसांची मदतही घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

उपस्थित आमदारांनीही यावेळी पाण्याच्या समस्येवर चर्चा केली. प्रशासन पाण्याच्या नियोजनासंदर्भात घेत असलेले निर्णय नागरिकांनी पाळावेत. पाणी बचतीत नागरिकांनी स्वत: सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सर्व आमदारांनी केले.

भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता पुरेसे टँकर उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. काही वस्त्यांमध्ये मोठे टँकर जात नसतील तर लहान टँकरची व्यवस्था ठेवावी, असेही निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. टँकरसंदर्भातील सर्व माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना वेळोवेळी देण्यात यावी, असेही निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. १० जूनपर्यंत पाणी साठा उपलब्ध असला तरी तो वाढविण्यासंदर्भात प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चौराई धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात मध्यप्रदेश शासनाशी बोलावे, अशी विनंतीही राज्य शासनाला करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने अतिरिक्त २० क्यूसेक्स पाणी द्यावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकता भासल्यास प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्यासाठी प्रशासनाने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने त्यालाही मंजुरी दिल्याची माहिती यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपस्थितांना दिली. पाण्याचा अपव्यय टाळणे आणि काटकसर करणे हाच उपाय असून यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहनही यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

अधिक वाचा : ई-टिकट कालाबाजारियों का भंडाफोड़, नागपुर के साथ छिंदवाड़ा, नागभीड़ और गोंदिया से भी पकड़े रैकेट

ई-टिकट कालाबाजारियों का भंडाफोड़, नागपुर के साथ छिंदवाड़ा, नागभीड़ और गोंदिया से भी पकड़े रैकेट

नागपूर

नागपुर : दपूम रेलवे नागपुर मंडल की आरपीएफ टीम ने विशेष मुहिम चलाकर टिकटों की कालाबाजारी करने वालों का भंडाफोड किया है।  धंतोली इलाके में प्रभात टूर्स एंड ट्रैव्हल्स पर कार्रवाई कर 57 हजार की टिकटें व संसाधन जब्त कर आरोपी को हिरासत में लिया है। यह जानकारी बुधवार को मंडल सुरक्षा अधिकारी आशुतोष पांडे ने दी।

मंडल रेल प्रबंधक कार्यालय में प्रेस कॉन्फ्रेन्स में वह बोल रहे थें। बताया कि टीम द्वारा गोंदिया, छिंदवाड़ा, नैनपुर, नागभीड़ क्षेत्र में भी कार्रवाई की है। कुल 3 लाख 55 हजार से ज्यादा की टिकटें व संसाधन जब्त किये हैं। साथ ही आरोपी को भी हिरासत में लिया है। इस वक्त असीस्टंट कमांडेंड ए.के. स्वामी, उपनिरीक्षक मुग्गीसुद्दीन उपस्थित थें। कार्रवाई में उपनिरीक्षक मो. मुगीसुद्दीन, प्रधान आरक्षक एस.एम. इंगले, प्रकाश रायसेडाम, आरक्षक आर.एस. बागडेरिया, इशांत दीक्षित, सुभाष आदवारे आदि शामिल रहे।

और पढिये : जहां नियमित शिक्षक नहीं ऐसे पाठ्यक्रम बंद होंगे : निर्णय पर कायम है विश्वविद्यालय

जहां नियमित शिक्षक नहीं ऐसे पाठ्यक्रम बंद होंगे : निर्णय पर कायम है विश्वविद्यालय

नागपुर : राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के शैक्षणिक सत्र 2019-20 में 93 कॉलेजों के विविध पाठ्यक्रमों में प्रवेश प्रतिबंधित करने के फैसले पर घमासान जारी है। इस मुद्दे पर विवि अधिकारी और कॉलेज प्राचार्य आमने सामने है। बीते एक पांच दिनों से यह मुद्दा विवि में चर्चा में बना हुआ है। शुक्रवार को एक बार कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे से इस विषय पर मुलाकात के बाद बुधवार को एक बार फिर फोरम ने कुलगुरु से मुलाकात करके निर्णय रद्द करने की मांग की । कहा कि कॉलेजों में शिक्षक नियुक्तियों पर कई वर्षों से प्रतिबंध है। इस वजह से उनके यहां नियमित शिक्षकों की कमी है। उनके बदले में विवि ने कई शिक्षकों को वन-टाइम अप्रूवल दिया है। इन्हीं शिक्षकों के सहारे उन्हें पाठ्यक्रम संचालित करने की अनुमति दी जाए। लेकिन कुलगुरु ने प्राचार्यों की इस मांग पर असहमति जताते हुए बैन हटाने से साफ इंकार कर दिया।

फोरम के डॉ. बबनराव तायवाडे ने बताया कि अब इसके आगे फोरम की क्या भूमिका होगी, इस पर प्राचार्यों से चर्चा के बाद निर्णय लिया जाएगा। दरअसल विवि बीते दिनों कॉलेजों में पढ़ाए जाने वाले पाठ्यक्रमों काे संलग्नता देने 300 से अधिक कॉलेजों में लोकल इंक्वायरी कमेटी (एलईसी) भेज कर निरीक्षण कराया था। समिति के निरीक्षण में 148 कॉलेजों में सभी जरूरी सुविधाएं पाई गई थीं, जिससे विवि ने उन्हें आगामी शैक्षणिक सत्र में एडमिशन लेने के लिए संलग्नता प्रदान करने का निर्णय लिया था। इसी निरीक्षण में 150 कॉलेजों में विविध त्रुटियां पाई गई थीं, जिन्हें दूर करने के लिए विवि ने उन्हें कुछ दिनों का समय दिया था। अंतत: 93 पाठ्यक्रमों को पढ़ाने के लिए पर्याप्त सुविधाएं उपलब्ध नहीं कराने से विवि ने यहां प्रवेश प्रतिबंधित करने का निर्णय लिया है।

फीस भरने आरटीजीएस की सुविधा फोरम ने विवि द्वारा शुरु किए गए ऑनलाइन फीस पेमेंट सिस्टम पर सवाल उठाए थे। दलील दी थी कि विद्यार्थियों की परीक्षा फीस ऑनलाइन मोड में विवि को नहीं भेज सकते क्योंकि कई कॉलेजों के पास सेविंग्स अकाउंट नहीं है। जबकि कॉलेजों के पास करंट अकाउंट है। इसके लिए कोई भी क्रेडिट या डेबिट कार्ड नहीं मिलता। ऐसे में विवि ने उन्हें आरटीजीएस एनईएफटी से फीस जमा कराने की छूट दी है।

और पढिये : पारडीत भीषण अपघात; दोन बहिणी ठार

पारडीत भीषण अपघात; दोन बहिणी ठार

नागपूर : पारडीतील हनुमान मंदिर परिसरात भरधाव टिप्परने दोन बहिणींना चिरडून ठार केले. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन बहिणींना टिप्परने सुमारे २० फुटांपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तुकडे झाले. ही थरारक व अंगावर शहारे आणणारी घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. लक्ष्मी रमाशंकर शाहू (वय २१) व आचल रमाशंकर शाहू (वय १९, दोन्ही रा. बिडगाव रोड), अशी मृतांची नावे आहेत. आंचल ही प्रथम वर्षाला शिकत होती.

रमाशंकर शाहू यांचे घरीच किराणा दुकान आहे. बुधवारी सकाळी दोघी एमएच-४९-एझेड-९३३१ या क्रमांकाच्या मोपेडने दूध आणण्यासाठी गेल्या. दूध खरेदी करून दोघी घरी परत जात होत्या. मोपेड आचल चालवित होती. याच भागात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आचलने यूटर्न घेतला. याचवेळी भंडाऱ्याकडून आलेल्या एमएच-४०-एके-१००८ या क्रमांकाच्या टिप्परने मोपेडला धडक दिली. आचल ही समोरच्या चाकात तर लक्ष्मी ही मागील चाकात फसली. वेग अधिक असल्याने दोघींना टिप्परने सुमारे २० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यात दोघींच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला. या घटनेने नागरिक संतापले. त्यांनी पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दोघींच्या शरीराचे तुकडे चादरीत जमा केला. ते मेयो हॉस्पिटलकडे रवाना केले. या घटनेने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. एक तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. कळमना पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून टिप्परचालकाचा शोध सुरू केला आहे.

शाहू कुटुंबावर दु:खाचा डोंगर

रमाशंकर शाहू यांना तीन मुली. दोन महिन्यांपूर्वीच मोठ्या मुलीचे लग्न झाले. रमाशंकर हे लक्ष्मीच्या लग्नाची तयारी करीत होते. ते मुलाच्या शोधात होते. एकाच वेळी दोन मुलींचा मृत्यू झाल्याने शाहू कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रमाशंकर यांच्या पत्नी नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेल्या आहेत. ‘मै ही हमेशा दूध लाने जाता था, पर आज दोनो गई और..’असे म्हणत रमाशंकर हे धायमोकलून रडत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

अधिक वाचा : नवोदय बँकेत ३८ कोटींचा घोटाळा

नवोदय बँकेत ३८ कोटींचा घोटाळा

नागपूर : धंतोलीतील सिल्व्हर पॅलेस येथील नवोदय अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत ३८ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसचे नेते माजी आ. अशोक धवड या कालावधीत बँकेचे अध्यक्ष होते. सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष परीक्षक (भंडारा) श्रीकांत सुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० ते २०१५ या कालावधीत बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या ठराविक कर्जदारांना विनाकारण कर्ज दिले तसेच काही कर्जदारांकडे थकबाकी असतानाही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊन, तारण ठेवलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज त्यांना परत करण्यात आले. काही वादग्रस्त मालमत्ता तारण ठेऊन संचालक मंडळाने कर्जदरांना कर्ज दिले. संचालक व पदाधिकाऱ्यांनी बँकेतून नियमबाह्यपणे पैशांची उचल केली तसेच रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतरही पदाधिकाऱ्यांनी बँकेचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले. नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार काढले.

अशा प्रकारे संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांनी या कालावधीत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा केला. सुपे यांनी केलेल्या ऑडिटमध्ये हा घोटाळा समोर आला. सुपे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. कट रचून फसवणूक करणे, एमपीआयडी,माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

अधिक वाचा : मान्सून केरळात ६ जूनला धडकणार, महाराष्ट्रात लांबणार

Reservations.com Named to the Orlando Business Journal’s 2019 Central Florida Fast 50

https://www.bizjournals.com/orlando/news/2019/05/06/meet-central-floridas-fast-50-part-2.html?iana=hpmvp_orl_news_headline

Reservations.com was recently recognized as one of the 50 fastest growing businesses in Central Florida by the Orlando Business Journal.  The 50 firms included in the list were chosen based on the rate of revenue growth from 2016 to 2018.

“We are honored to be included in the Fast 50 alongside other companies driving economic growth in the Central Florida region we call home,” said Mahesh Chaddah, Co-Founder of Reservations.com. “We are proud of what we have accomplished and always appreciate recognition from trusted publications like the Orlando Business Journal. We look forward to being named to the list for many years to come as we continue to execute on our vision.”

In addition to the 2019 Central Florida Fast 50 award, Reservations.com has also received a Great Place to Work® certification, a 2018 Best in Biz award, and a 2017 Bronze Stevie Award for best hospitality and leisure website.

The full rankings will be revealed at a June 6th event in Orlando, Florida.

About Reservations.com

Reservations.com is an award-winning online travel company on a mission to bring the human touch back to online travel. Founded in 2014 with a focus on helping consumers create memorable travel experiences, Reservations.com has experienced rapid growth. Reservations.com’s user-friendly website offers unparalleled visibility into hotels, including: descriptions, pricing information, and reviews of nearly 500,000 properties globally. The company is on a journey to enable customers to not only reserve hotels, but to create memories. For more information, please visit www.reservations.com.

About the Orlando Business Journal 

The Orlando Business Journal (“OBJ”) delivers the latest breaking business news from Central Florida. OBJ is owned by American City Business Journals (“ACBJ”), the largest publisher of metropolitan business newsweeklies in the United States. ACBJ consists of 43 business publications across the country reaching more than 3.6 million readers each week. For more information about the OBJ, please visit https://www.bizjournals.com/orlando/ and for ACBJ, please visit https://acbj.com

कमी मनुष्यबळाने जीएसटी अंमलाचे आव्हान

GST rate cut: Eating out likely to turn cheaper; tax on AC restaurants may be reduced to 12%

नागपूर : नागपूर दीड वर्षांहून अधिकचा काळ लोटूनही व्यापाऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा जात असलेल्या वस्तू व सेवा करप्रणालीची (जीएसटी) प्रत्यक्षात अंमलबजावणी करणेदेखील आव्हानदायी ठरत आहे. नागपूर झोनसह संपूर्ण देशभरात रिक्त असलेल्या पदांमुळे कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. राज्यात जीएसटीअंतर्गत केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी), राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) आणि आंतरराज्यीय व्यवहारासंबंधी वस्तू व सेवा कर (आयजीएसटी) अशा तीन प्रस्तावित कायद्याखाली राज्याच्या विक्रीकर विभागाला जीएसटी अंमलबजावणीचे प्रशासकीय अधिकार देण्यात येणार आहेत. मात्र, राज्यातील केंद्रीय अबकारी कर विभागाची यंत्रणा पाहता, त्या तुलनेत राज्याची प्रशासकीय यंत्रणा अगदीच दुबळी आहे.

केंद्रीय अबकारी कर विभागाची राज्यात वीस आयुक्तालये आहेत, तर तीन लाख नोंदीत व्यापाऱ्यांकडील करवसुली, अपील व अन्य संबंधित कामकाजासाठी तीन हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. राज्याच्या विक्रीकर विभागाची यंत्रणा मात्र कमकुवत आहे. राज्याच्या विक्रीकर विभागात सुमारे तीन हजारांहून अधिक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. अशा अवस्थेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे आगामी काळात जीएसटीची अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारपुढे मोठे आव्हान राहणार आहे.

सामान्य मनुष्यबळ विकास संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांसाठी एकूण ९१ हजार ७२९ पदे मंजूर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात ५३ हजार १४८ कर्मचारी कार्यरत आहेत. तर ३८ हजार ५८१ पदे रिक्त आहेत. जवळपास ४२ टक्के जागा रिक्त असून याचा ताण कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे सरकारने विशेष भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यांसदर्भात कर्मचारी संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

अधिक वाचा : मान्सून केरळात ६ जूनला धडकणार, महाराष्ट्रात लांबणार

Nagpur Weather

Nagpur
haze
30 ° C
30 °
30 °
23 %
1.5kmh
0 %
Sat
30 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...