Home Blog Page 179

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारंभ मंगळवारी

आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने मंगळवारी (ता.२८) मनपा मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

महापुरूषांच्या संयुक्त जयंती समारंभानिमित्त मंगळवारी (ता.२८) सायंकाळी ५ वाजता मनपा मुख्यालयातील हिरवळीवर सुप्रसिद्ध विचारवंत सेव्ह द चिल्ड्रन इंडियाचे विभागीय समन्वय अनिरूद्ध पाटील यांचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी ६ वाजता सा रे ग म फेम विजेता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महागायक अभिजीत कोसंबी यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, माजी महापौर व मार्गदर्शन प्रवीण दटके, कर समिती सभापती संदीप जाधव, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती नागेश सहारे, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, दुर्बल घटक समिती सभापती हरीश दिकोंडवार, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, अग्निशमन व विद्युत समिती सभापती लहुकुमार बेहते, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती अभय गोटेकर, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त अझीझ शेख, अपर आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राजेश मोहिते, उपायुक्त डॉ. रंजना लाडे उपस्थित राहतील. याप्रसंगी सर्व झोनचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, सर्व विभागप्रमुख व सर्व सहायक आयुक्त यांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती नागेश सहारे, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, कार्यकारी अभियंता राजू राहाटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, कर्मचारी नेते राजेश हाथीबेड, विनोद धनविजय, जयंत बन्सोड, विशाल शेवारे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक, दिलीप तांदळे यांनी केले आहे.

अधिक वाचा : राहुल गांधींनी अजून राजीनामा दिला नाही? : गुहा

राहुल गांधींनी अजून राजीनामा दिला नाही? : गुहा

नागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभव आणि काँग्रस अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या पारंपरिक अमेठी या मतदारसंघात झालेली हार पाहता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा, असे मत प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केली आहे. ‘अजूनही राहुल गांधी यांनी राजीनामा कसा दिला नाही?’, अशा शब्दात गुहा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ट्विटद्वारे गुहा यांनी हे विधान केले आहे.

राहुल गांधी यांनी आपला आत्मसन्मान. राजकीय उंची दोन्ही गमावले आहे. काँग्रेसला आता एका नव्या नेतृत्त्वाची गरज आहे आणि त्याची मी मागणी करतो, मात्र काँग्रेसकडे असे नेतृत्व नाही, असेही गुहा म्हणाले.

राहुल गांधींचा राजीनामा ?

काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी स्वत: राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. राहुल गांधी यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधींच्या राजीनाम्याबाबत २५ मे या दिवशी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.

गेल्या ५ वर्षांच्या काळात मोदी सरकारवर टीका करणाऱ्या प्रमुख टीकाकारांमध्ये रामचंद्र गुहा यांची गणना होते.

अधिक वाचा : नागपूरात अवैध दारूविक्रेते, गुन्हेगारांची धरपकड

नागपूरात अवैध दारूविक्रेते, गुन्हेगारांची धरपकड

नागपूर : कडेकोट पोलिस बंदोबस्तात गुरुवारी मतमोजणी शांततेत पार पडली. कळमन्यातील चिखली लेआउट येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथे मतमोजणीला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. पहाटेपासूनच संपूर्ण कळमना भागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

पारडी चौकापासून मतमोजणी केंद्राकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. प्रवेशपत्र असणाऱ्यांनाच मतमोजणी केंद्राकडे सोडण्यात येत होते. मतमोजणीदरम्यान मतमोजणी केंद्र व शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या नेतृत्वात बंदोबस्ताची चोख आखणी करण्यात आली होती.ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती. पोलिसांनी बुधवारपासून अवैध दारूविक्रेते व गुन्हेगारांची धरपकड सुरू केली. अवैध दारूविक्रेत्यांना थेट पोलिस कोठडीत डांबण्यात आले.

मतमोजणी केंद्राशिवाय शहरातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. काही ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंटही लावण्यात आले. मतदान केंद्र परिसरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी परिसरात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात आठ पोलिस निरीक्षक, दहा सहायक पोलिस निरीक्षक, १४१ वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

अधिक वाचा : पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र

पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र

नागपूर : लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी घेत अभिनेते राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बब्बर यांच्यापाठोपाठ ओडिशाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला दणदणीत यश मिळाल्यानं काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे. स्वत: राज बब्बर हे सुद्धा फतेहपूर सिक्रीतून पराभूत झाले आहेत. भाजप उमेदवार राजकुमार चाहर यांनी बब्बर यांचा तीन लाखाच्या मताधिक्याने पराभव केला आहे.

राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अमेठीचे जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे त्यांचा राजीनामा सादर केला आहे.

अधिक वाचा : केंद्रात जलशक्ती मंत्रालय स्थापन करणार

केंद्रात जलशक्ती मंत्रालय स्थापन करणार

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारवर देशातील जनतेने पुन्हा एका विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षांत स्थिर आणि सक्षम सरकार देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आगामी पाच वर्षांत देशापुढील जलसंकट दूर करण्याचे कार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रात जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नागपूर लोकसभा मतदार संघातून विजयी मताधिक्य प्राप्त केल्यानंतर गडकरी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, २०१४ पूर्वी देशात यूपीए सरकारच्या विरोधात असंतोष खदखद होता. त्यावेळी कॉमनवेल्थ, टुजी आणि कोळसा घोटाळ्याने देश पोखरला होता. तेव्हा मतदारांनी भाजपावर विश्वास व्यक्त करीत तब्बल ३० वर्षांनंतर पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. गेल्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रात विकासाची कामे करण्यात आलीत. उर्जा आणि महामार्गाच्या क्षेत्रात देश सक्षम झाला. रस्त्यांचे जाळे देशभर विणल्या गेले.

त्याचप्रमाणे आता ‘वॉटर ग्रीड’ तयार करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यासाठी एका नदीच्या खोऱ्यातील पाणी दुष्काळग्रस्त भागात नेण्याची योजना आखण्यात आली आहे. गोदावरीचे पाणी कावेरीत नेण्याचीही योजना आहे. महाराष्ट्रदेखील सध्या दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. तेव्हा बंद पडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ४० हजार कोटींचा निधी राज्य सरकारला उपलब्ध करून दिले. त्यातून शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागातील १०८ प्रकल्प त्यसोबतच पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून २६ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आगामी वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण होणार असून महाराष्ट्रात ४८ टक्क्यांपर्यंत सिंचन वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता, परंतु त्यांनी आता पराभव मान्य केला आहे, याकडे गडकरी यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राज्यातील जनतेने भाजपा व शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याच ईव्हीएमने ते विजयी झाले तेव्हा त्यावर संशय व्यक्त होत नाही. परंतु, पराभूत झाले तर ईव्हीएमवर दोष देणे अयोग्य आहे. तेव्हा जनतेने दिलेला कौल मान्य करून पवार यांनी प्रगल्भता दाखवली आहे, असे गडकरी यांनी नमूद केले.

महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या स्वाध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर आता कारवाई होणार काय, असे विचारले असता गडकरी यांनी प्रज्ञा सिंग आता विजयी झाल्या आहेत, इतकीच प्रतिक्रिया व्यक्त केली. गडकरी यांना केंद्रात पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळणार हे निश्चित आहे. रस्ते विकासात विक्रमी कामगिरी करणारे गडकरी यांच्याकडे आता कोणती नवीन जबाबदारी येणार त्याकडे नागपुरकरांचे लक्ष लागले आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोपवतील ती जबाबदारी पार पाडणार आहे. परंतु, देशातील जलसंकट दूर व्हावे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, असे त्यांनी नमूद केले.

राहुल यांचे आरोप जनतेने नाकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल घोटाळ्यावरून चौकीदार चोर है असे नारे देणाऱ्या राहुल गांधी यांच्याबाबत विचारले असता गडकरी म्हणाले, पंतप्रधानांबाबत अवमानकारक भाषेचा वापर करणे योग्य नाही. मतदार सत्ताधारी आणि विरोधक कसा प्रचार करतात ते बघतात. त्यामुळे पंतप्रधनांना चोर म्हणून संबोधित करणे हे जनतेला पटलेले नाही. त्यामुळेच मतदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर विश्वास व्यक्त केला.

अधिक वाचा : जनता का निर्णय सिर आंखों पर, चुनावी कड़वाहट भुला देश के विकास के लिए काम करने का वक्त : गडकरी

जनता का निर्णय सिर आंखों पर, चुनावी कड़वाहट भुला देश के विकास के लिए काम करने का वक्त : गडकरी

नागपुर : चुनावी नतीजों के रुझान को देख जीत के प्रति आश्वस्त नितीन गडकरी ने पत्रकार परिषद में कई विषयों पर खुल कर अपने विचार साझा किए। कहा-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भाजपा और एनडीए को मिली अभूतपूर्व सफलता को लोगों का विश्वास मान कर मैं आभार व्यक्त करता हूं। लोगों ने हमारे बीते पांच वर्षों के विकासकार्यों को देख एक और मौका दिया है। हम देश को आर्थिक ताकत बनाने और देश के किसानों और गरीबों के उत्थान के लिए कार्य करेंगे।

गडकरी ने बातों-बातों में जलसंवर्धन और जलमार्ग के क्षेत्र में काम करने की इच्छा जताई। राफेल मुद्दे पर पूछे गए प्रश्न पर गडकरी ने कहा कि चुनाव में कई प्रकार के मुद्दे आते हैं, लोकतंत्र में जनता का मत सर्वोच्च होता है। जनता जो निर्णय देती है, उसे खुले दिल से स्वीकारना ही लोकतंत्र का तकाजा है। कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी वाड्रा का जादू फीका पड़ा है या नहीं, गडकरी ने कहा- लोकतंत्र में जनता कभी किसी पार्टी को बहुमत, तो किसी को विपक्ष में बैठने का आदेश देती है।पार्टियों को अपनी अपनी भूमिका निभानी चाहिए।

चुनाव प्रचार में प्रधानमंत्री काे चोर कहा गया, यह उचित नहीं था, लेकिन अब जनता निर्णय दे चुकी है। चुनावी कड़वाहट भुला कर और साथ मिल कर देश के विकास के लिए काम करने का वक्त है। मतगणना के दौरान कांग्रेस उम्मीदवार नाना पटोले की जिलाधिकारी से हुई गहमा-गहमी पर गडकरी ने कोई भी टिप्पणी करने से इनकार कर दिया।

और पढिये : गडकरी के घर के सामने दिनभर चला जल्लोष

गडकरी के घर के सामने दिनभर चला जल्लोष

नागपुर : गुरुवार को नागपुर शहर का तापमान 46.2 डिग्री सेलसियस रहा। लेकिन यह हीट वेव भाजपा समर्थकों के आगे फीकी नजर आई। मतगणना की शुरुआत से ही नितीन गडकरी और एनडीए ने अपनी बढ़त बनाए रखी थी। यही भाजपा-शिवसेना समर्थकों के उत्साह और कांग्रेस समर्थकों की निराशा का कारण रहा। कलमना एपीएमसी के बाहर जहां मतगणना चल रही थी, वहां तो किसी दल के समर्थकों का ज्यादा हुजूम नहीं था, लेकिन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी के रामनगर स्थित निवास स्थान पर मेला लगा था।

सुबह से ही समर्थक ढोल, झंड़े और गुलाल लेकर गडकरी के घर के बाहर जुटे थे। गडकरी से मिलकर उन्हंे शुभकामनाएं देने वालों की भीड़ लगी थी। राउंड दर राउंड गडकरी कांग्रेस उम्मीदवार नाना पटोले पर बढ़त बनाए जा रहे थे। लिहाजा दोपहर तक गडकरी का निवास स्थान जश्न के मैदान मंे तब्दील हो चुका था। समर्थक ढोल की ताल पर थिरकते रहे, तो हर बढ़त पर पटाखों की लड़ियां फूटने लगीं। हांलाकि इस दौरान गडकरी ने अधिकांश समय अपने घर के अंदर ही बिताया। दो बार वे अपने समर्थकों के मिलने बाहर निकले। हां दोपहर 2 बजे के करीब जीत से आश्वस्त गडकरी ने 3.30 बजे पत्रकार परिषद लेने की घोषणा की।

कांग्रेस कार्यालय में पसरा रहा सन्नाटा

रुझानों में पिछड़ी कांग्रेस के लिए गुरुवार का दिन निराशा भरा रहा। हांलाकि मतगणना की शुरुआत के बाद कुछ देर के लिए चिटणीस पार्क स्थित कांग्रेस कार्यालय-देवाड़िया भवन के बाहर कुछ समर्थक जरूर जुटे, लेकिन भाजपा की ओर झुकते रुझान के कारण उनके यह उत्साह जल्दी ही फीका पड़ गया। दोपहर तक तो कांग्रेस कार्यालय में सन्नाटा पसर गया। कांग्रेस नेता विलास मुत्तेमवार, नितीन राऊत या अन्य कोई भी बड़ा चेहरा दिनभर अधिक सक्रिय नहीं दिखा।

और पढिये : पटोले को हाईकोर्ट से भी झटका, तथ्य नहीं होने के कारण याचिका खारिज

पटोले को हाईकोर्ट से भी झटका, तथ्य नहीं होने के कारण याचिका खारिज

नागपुर : कलमना में मतगणना के दौरान उम्मीदवारों के प्रतिनिधियों को सहायक चुनाव निर्णय अधिकारी तक पहुंचने देने की अपील के साथ दायर कांग्रेस उम्मीदवार नाना पटोले की याचिका गुरुवार को हाईकोर्टने खारिज कर दी। हाईकोर्ट ने पाया कि मतगणना सहायक चुनाव अधिकारियों के लिए मतगणना केंद्र पर कोई स्वतंत्र बेंच नहीं है, बल्कि उन्हें केवल पर्यवेक्षण का काम करना है। कोर्ट ने माना की पटोले की याचिका में कोई तथ्य नहीं है।

ऐसे में कोर्ट ने याचिका को खारिज कर दी। चुनावी मतगणना के दौरान उम्मीदवारों के प्रतिनिधि मतगणना केंद्र पर उपस्थित होते हैं। उन्हें चुनाव निर्णय अधिकारी के टेबल तक जाना पड़ता है, लेकिन चुनाव निर्णय अधिकारी की ओर से सहायक चुनाव निर्णय अधिकारी ही अधिकांश कामकाज संभालते हैं। ऐसे में उनकी टेबल तक भी उम्मीदवारों के प्रतिनिधियों को पहुंचने दिया जाए, इस संबंध में जिलाधिकारी को पत्र लिखा गया था। उनकी ओर से जवाब नहीं मिलने पर चुनाव आयोग को पत्र लिखा गया।

वहां से भी उत्तर नहीं आने के बाद पटोले ने हाईकोर्ट में याचिका दायर की। जिलाधिकारी ने मतगणना में कांग्रेस के 124 प्रतिनिधियों को प्रवेश दिया था, लेकिन उन्हें सहायक चुनाव निर्णय अधिकारियों के टेबल तक जाने की अनुमति नहीं थी। मामले में याचिकाकर्ता की ओर से एड. रफीक अकबानी और राज्य सरकार की ओर से एड. निवेदिता मेहता ने पक्ष रखा।

और पढिये : Election Results : Narendra Modi Again. NDA Wins Big; Congress Stunned

Election Results : Narendra Modi Again. NDA Wins Big; Congress Stunned

Nagpur : Prime Minister Narendra Modi’s BJP is headed for a victory bigger than in 2014 – being set to cross the 300 mark on its own – as leads showed a NDA sweep in the national elections. The BJP will manage to keep its core states – the Hindi heartland, Gujarat and Maharashtra – while posting fresh victories in Bengal, Odisha and the northeast. It has also scored a huge win in Karnataka – a state the Congress rules jointly with HD Kumaraswamy. “Together we grow. Together we prosper. Together we will build a strong and inclusive India. India wins yet again! #VijayiBharat,” PM Modi tweeted. Elections were held on 542 of the 543 Lok Sabha seats and a party or alliance needs 272 seats to form government.

Here’s your 10-points sheet to Lok Sabha election 2019 results:

The NDA is ahead in 342 of the 542 seats, while the BJP lead has crossed 300. In 2014, the party won 282 seats, the NDA had won 336. It was the first time in more than three decades that a single party won majority on its own. This time, after the sixth phase of polls, BJP chief Amit Shah said the party has crossed the 300 mark.

Today, he tweeted: “This victory is India’s victory. This is the victory of the hopes of youths, the poor, and farmers. This massive win is the victory of Prime Minister Narendra Modi’s development and the people’s trust in him. On the behalf of crores of BJP workers, I congratulate Narendra Modi.”

Among the states, the BJP is ahead in Gujarat, Delhi, Bihar and Maharashtra. It is also ahead in the three heartland states won by the Congress less than six months ago – Rajasthan, Madhya Pradesh and Chhattisgarh.

Among the southern states, the BJP is ahead in Karnataka – ruled by the alliance government of the Congress and HD Kumaraswamy’s Janata Dal Secular. The alliance government completes one year today and a dismal showing in the general elections will not help better the strained ties between the local leaders of the two parties.

In Andhra Pradesh, the YSR Congress is set to come to power, decimating the ruling Telugu Desam Party of Chandrababu Naidu. It is ahead in 144 of the state’s 175 assembly seats and in all 25 of its Lok Sabha seats.

The Congress is ahead in Punjab, where exit polls predicted good showing by the party. It is also ahead in Tamil Nadu, where it is partnering the DMK led by MK Stalin.

In Uttar Pradesh, which sends the largest number of lawmakers to the Lok Sabha, the BJP has established a huge lead over the Mayawati-Akhilesh Yadav alliance. A good performance in the state is considered absolutely essential for any party or alliance hoping to rule at the Centre.

In West Bengal, Chief Minister Mamata Banerjee who fought a pitched battle with the BJP, is ahead. But leads show the BJP has made huge inroads – so much so that a senior leader of Trinamool Congress has called it the “government-in-waiting”. It is expected that the BJP’s gains in Bengal and Odisha will help offset whatever losses it might suffer elsewhere.

In Tamil Nadu, the DMK-Congress alliance is way ahead of the AIADMK and the BJP, which tied up weeks ahead of the elections. A similar showing in the by-elections for 18 assembly seats could topple the AIADMK government led by E Palaniswami.

Over the last five years, Prime Minister Narendra Modi has been credited with trying to tighten the administration, a strong foreign policy and high-profile campaigns like Swachh Bharat and make-in-India. But he has been attacked by the opposition over a slowing economy, failure to create jobs, a farm sector crisis and rising hate crimes by right-wing fringe groups. Earlier this week, the BJP has prepped a blueprint for its next term, built around the three themes of nationalism, national security and development.

Also Read : नागपुरात नितीन गडकरी आघाडीवर

नागपुरात नितीन गडकरी आघाडीवर

नागपूर : नागपुरात भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५७ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. गडकरींना आव्हान देऊन नागपुरात जोरदार हवा निर्माण करणारे काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर गेले आहेत.

मागील निवडणुकीत भंडारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांना मात देऊन ‘जायंट किलर’ ठरलेल्या पटोले यांना काँग्रेसनं यावेळी नागपूरमधून उमेदवारी दिली होती. पटोले यांनी जातीय गणित मांडून गडकरींपुढं मोठं आव्हान निर्माण केलं होतं. त्यामुळं नागपूरच्या निकालाकडं देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र, आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत गडकरी आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

तिसऱ्या फेरीअंती जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गडकरी यांना १,५६,०६२ मते, नाना पटोले यांना ९८,७८३ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदारांनी सपशेल नाकारले आहे.

सतराव्या लोकसभेसाठी देशातील ५४३ मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यापैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी ‘विजेता कोण?’ हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

अधिक वाचा : गँगस्टरचा भाचा न्यायालयात शरण

गँगस्टरचा भाचा न्यायालयात शरण

crime

नागपूर : इलेक्ट्रिक व बांधकाम कंत्राटदार श्रीकांत हरिभाऊ वंजारी (वय ३१ रा. दुर्गेश नंदिनीनगर, नरसाळा) याची हत्या करून पसार झालेला शैलेश केदार हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. सय्यद यांच्या न्यायालयासमोर बुधवारी शरण आला.

न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. गुरुवारी हुडकेश्वर पोलिस त्याला प्रॉडक्श्न वॉरंटवर ताब्यात घेतील. त्यानंतर त्याची पोलिस कोठडी घेण्यात येईल. शैलेश हा गँगस्टर संतोष आंबेकर याचा भाचा आहे. वंजारी हत्याकांडात पोलिसांनी शैलेश याचा नातेवाइक आकाश ऊर्फ विक्की भोसले (रा. सर्वश्रीनगर) व अन्य तिघांना अटक केली आहे. चौघांची २४ मेपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

श्रीकांतने आकाश व शैलेश याच्याकडून एक लाख ७० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या वादातून ही घटना घडली होती. बुधवारी सायंकाळी शैलेश हा न्यायालयासमोर शरण आला. अ‍ॅड. आर. के. तिवारी यांनी शैलेशच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली.

अधिक वाचा : वडाच्या झाडाला वाचविण्यासाठी मनपा आयुक्तांची अशीही धडपड

वडाच्या झाडाला वाचविण्यासाठी मनपा आयुक्तांची अशीही धडपड

नागपूर : शहरातील झाडांनी मोकळा श्वास घ्यावा यासाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले. दरम्यान, रस्ता रुंदीकरणामुळे अस्तित्व धोक्यात आलेल्या एका वडाच्या झाडाला वाचविण्यासाठी आयुक्तांची सुरू असलेली धडपड लक्षात घेता पर्यावरणप्रेमींनीही ते झाड वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अंबाझरी बगिच्याच्या समोरील भागात सुमारे १५० वर्षे जुने वडाचे झाड आहे. चार वर्षांपूर्वी बगिच्यासमोरील रस्त्याचे रुंदीकरण झाले. रस्ता रुंदीकरणात झाडाखालील माती निघाली आणि झाडाची मुळं बाहेर निघू लागली. दरवर्षी पावसाळ्यात झाडाच्या बुंध्याभोवतालची माती वाहून जाऊ लागली आणि या झाडाचे अस्तित्वच धोक्यात आले. मुळं बाहेर आल्यामुळे झाड जगण्याची शक्यता मावळू लागली. शिवाय झाड कोसळण्याचा धोकाही निर्माण झाला.

ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने ही बाब आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून दिली. आयुक्तांनी स्वत: ह्या झाडाची पाहणी केली. वडाचे ‘ते’ झाड वाचविण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात त्यांनी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्याशी चर्चा केली. झाडाच्या भोवताल लहान भिंत बनवून त्यामध्ये माती आणि खत टाकले तर झाड जगू शकेल, असा उपाय श्री. चॅटर्जी यांनी सुचविला. आयुक्त अभिजीत बांगर यांनी या सूचनेवर लगेच अंमल करीत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यानुसार निर्देश दिले. या निर्देशानुसार मनपाच्या उद्यान विभागाने झाडाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांचे वृक्षप्रेम यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले असून त्यांच्या पर्यावरणवादी दृष्टिकोनामुळे दीडशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला जीवदान मिळणार आहे.

अधिक वाचा : नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरच

नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरच

नागपूर : नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक आता बदलणार आहे. त्याचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने याबाबतीचे सादरीकरण महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यापुढे सादर केले.

यावेळी महापालिकेचे नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गांवडे, आयआरएसडीसीचे तज्ज्ञ वास्तूविशारद पी.एस.उत्तरवार, आयआरएसडीसीचे कार्य.महाव्यवस्थापक अश्विनी कुमार, उपमहाव्यवस्थापक (अर्बन डिझायनर) परोमिता रॉय, वास्तू विशारद आलिशा अकबर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी अश्वीनी कुमार व पी.एस.उत्तरवार यांनी प्रकल्पाची माहीती दिली. परोमिता रॉय आणि आलिशा अकबर यांनी स्थानकाचा विकास कसा करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा राहणार आहे, यासंदर्भात पीपीटीद्वारे सादरीकरण केले. नागपूर रेल्वे स्थानकाचे पुर्नविकास हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून आधुनिक सुविधाने परिपूर्ण असे भारतातील क्लास १ चे स्थानक तयार होणार आहे.

वर्ल्ड क्लासच्या धर्तीवर नागपूर मध्यवर्ती स्थानकाचा विकासाच्या योजनेला गती देण्याचे काम सुरू आहे. आयआरएसडीसीने देशभरातील निवडलेल्या ए१ क्षेणीतील रेल्वे स्थानकामध्ये नागपूरचा समावेश केला आहे. बेल्जीयमच्या टीमने नागपूर स्थानकाची पाहणीदेखील केली आहे. स्थानकांच्या विकासांसाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने आयआरएसडीसीची यंत्रणा स्थानकांचा विकास करणार असल्याची माहिती आयआरडीसीचे तज्त्र वास्तूविशारद पी.एस.उत्तरवार यांनी दिली.

नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करताना जागेचा अभावाची समस्या जाणवत होती. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या बाजूची जागा, सेना भवन, मध्यप्रदेश परिवहन महामंडळ, मॉडेल स्कूलची जागा अधिग्रहित केली आहे. ही जागा अधिग्रहित करून नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे मॉडेल तयार केले आहे. या पुनर्विकासाच्या कामात नागपुरातील स्टेक होल्डरांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्य. महाव्यवस्थापक अश्विनी कुमार यांनी केले.

यावेळी आयुक्त अभिजीत बांगर बोलताना म्हणाले, नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा महत्वकांक्षी प्रकल्प असून महानगरपालिका सदैव आयआरएसडीसीच्या सोबत आहे. कुठल्याही प्रकारच्या कामांची आवश्यकता भासल्यास महापालिका रेल्वे प्रशासनासोबत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी बैठकीला तेजींदरसिंग रेणू, हेमंत गांधी, अतूल पांडे, कैलाश जोगानी, कॅप्टन चंद्रमोहन रणधीर, हेमंत नानोटी यांच्यासह मनपाच्या नगररचना विभागाचे अधिकारी व नागपुरातील स्टेकहोल्डर प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिक वाचा : यहां तेज गति से मिलेगे चुनाव नतीजे

यहां तेज गति से मिलेगे चुनाव नतीजे

नागपुर : लोकसभा चुनाव की मतगणना की संपूर्ण तैयारी का दावा किया गया है। राज्य चुनाव आयोग ने जनता को नतीजे तेजगति से उपलब्ध कराने के लिए वेबसाइट, मोबाइल ऐप, मतदाता मदद क्रमांक, टोल फ्री क्रमांक आदि विविध विकल्प उपलब्ध कराए है।

जनता को नतीजे जल्द उपलब्ध कराने के लिए मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय की https://ceo.maharashtra.gov.in वेबसाइट पर चुनाव के नतीजे देख सकते है। वोटर हेल्पलाइन भी चुनाव आयोग ने उपलब्ध कराया है। मोबाइल ऐप पर भी नतीजे देखने की सुविधा दी गई है। 1950 टोल फ्री क्रमांक और मुख्य चुनाव अधिकारी के कार्यालय में बनाए गए और 24 घंटे कार्यरत नियंत्रण कक्ष के 022-22040451, 54 क्रमांक पर भी चुनाव नतीजों की जानकारी मिलेगी।

ईवीएम शिकायत के लिए आयोग का नियंत्रण कक्ष

ईवीएम को लेकर आने वाली शिकायतों के लिए भारत निर्वाचन आयोग ने नई दिल्ली में नियंत्रण कक्ष गठित किया है। स्ट्रांग रुम में ईवीएम, स्ट्रांग रुम की सुरक्षा व्यवस्था, सीसीटीवी संनियंत्रण आदि मतगणना के दौरान ईवीएम से संबंधित कोई भी शिकायत होने पर आयोग के 011-23052123 क्रमांक पर जानकारी दे सकते है।

और पढिये :  लोकसभा निवडणूक २०१९ – महाराष्ट्रातील ४८ जागांचे सुरुवातीचे कल हाती, भाजप आघाडीवर

लोकसभा निवडणूक २०१९ – महाराष्ट्रातील ४८ जागांचे सुरुवातीचे कल हाती, भाजप आघाडीवर

नागपूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मतमोजणीच्या फेऱ्यांगणित उत्कंठा वाढणार आहे. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आहे, कोण पीछाडीवर आहे, याबाबत क्षणोक्षणीचे अपडेट्स येथे जाणून घ्या.

Live Updates :

> ठाणे: बेलापूर मतमोजणी कक्षातील संगणक जळाल्याने मतमोजणीच्या कामास काहीसा विलंब

> लोकसभा निकाल: राज्यात युतीचे ४१ उमेदवार आघाडीवर, काँग्रेसचे ५, तर वंचित बहुजन आघाडीचा १ उमेदवार आघाडीवर

> अहमदनगर: डॉ. सुजय विखे यांची आघाडी कायम. चार फेऱ्यांनंतर ४५ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर

> भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील १ हजार ७६६ मतांनी आघाडीवर. कपिल पाटील यांना ३ हजार ६६० मते. तर महाआघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांना १ हजार ८९४ मते. वंचित आघाडीचे उमेदवार प्रो. अरुण सावंत यांना ३२८ मते.

> हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी पिछाडीवर.  शिवसेनेच्या धैर्यधील माने यांना ८४४२ मतांची आघाडी

> कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे १५,१६५ मतांनी आघाडीवर. बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडे चौथ्या फेरीअखेर २८००० मतांनी आघाडीवर

> महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. काही ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांवर समर्थक आतापासूनच गर्दी करू लागले आहेत.

> मावळ मतदारसंघात शिवसेनेचे बारणे आघाडीवर. राष्ट्रवादीचे पार्थ पवार पिछाडीवर

> बारामतीमधून कांचन कुल आघाडीवर. सुप्रिया सुळे पिछाडीवर. अहमदनगर मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे ११ हजार ८६५ मतांनी आघाडीवर

> रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आघाडीवर. औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आघाडीवर.

> पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित आघाडीवर. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे आघाडीवर. भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील आघाडीवर.

> सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आघाडीवर. नागपुरातून नितीन गडकरी पुढे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत डॉ. सुजय विखे आघाडीवर

> माढामधून राष्ट्रवादीचे संजय शिंदे, साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले आघाडीवर. नागपूरमध्ये पहिल्या फेरीत नितीन गडकरी पुढे.

> मुंबईतील सर्व सहा जागांवर भाजप-शिवसेना युतीची आघाडी, नगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील आघाडीवर

> लोकसभा निकाल : हातकणंगलेमधून राजू शेट्टी पिछाडीवर. शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर

> नागपूरमध्ये ईव्हीएमवर आक्षेप. काँग्रेसकडून मतमोजणी थांबवण्याची मागणी.

> लोकसभा निकाल : राज्यातील पहिला कल हाती; भाजप ७ जागांवर आघाडीवर, शिवसेना २ जागांवर, काँग्रेस २ जागांवर आघाडीवर. लोकसभा निकाल: कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक आघाडीवर

> लोकसभा निवडणूक निकालांचे कल येण्यास सुरुवात. नांदेडमधून काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर. महाराष्ट्रात भाजपची आघाडी.

> महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह देशभरातील ५४३ जागांवरील मतमोजणीस सुरुवात. थोड्याच वेळात निकालाचा पहिला कल येणार. पहिला कल कुणाच्या बाजूने लागणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता.

> कोल्हापूर : थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात. निवडणूक अधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणा सज्ज. उमेदवारांसह पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक यांच्यात निकालाबाबत उत्सुकता

> अहमदनगर : मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच भाजपकडून जल्लोषाची तयारी सुरू. नगर शहरातील पक्षाचे कार्यालय सजवले.

> लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील निकालांकडे सर्वांचे लक्ष. महाराष्ट्रातील जनता कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल देणार याबाबत सर्वांना उत्सुकता. मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार.

अधिक वाचा : Election 2019 – “Don’t Be Afraid” : Rahul Gandhi’s Message To Party On “Fake Exit Polls”

ATS ने पकडलेल्या दोघांची निर्दोष मुक्तता

नागपूर खंडपीठ

नागपूर : पुसद येथून २०१५ साली दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोन तरुणांना येथील एटीएसच्या विशेष न्यायालायने निर्दोष मुक्तता केली. अकोला येथील एटीएसच्या विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शोएब अहमद खान व मौलाना सलीम मलिक यांची निर्दोष मुक्तता केली.

२५ सप्टेंबर २०१५ रोजी बकरी ईदच्या दिवशी पुसद शहरातील मोहम्मदीया मशिदीबाहेर बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांवर अब्दुल मलिक या तरुणाने चाकू हल्ला केला होता. त्यात तीन पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी अब्दुल मलिकला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्याचे दोन साथीदार अहमद खान व मौलाना सलीम मलिक यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

त्यानंतर हा खटला अकोला येथील दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. अकोला येथील दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास केला. मात्र अकोल्याच्या एटीएसच्या विशेष न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करताना शोएब अहमद खान व मौलाना सलीम मलिक यांची निर्दोष मुक्तता केली. सर्व साक्षीदार न्यायालयात फितूर झाले. त्यामुळे या दोन आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले, असं अकोला येथील एटीएसचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी सांगितलं.

या खटल्यात वकील दिलदार खान व वकील अली रजा खान या दोन वकिलांनी आरोपी तरुणांची बाजू मांडली होती. पोलिसांनी १८ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात ६० पेक्षा जास्त साक्षीदार तयार केले होते. मात्र यातील एकाही आरोपीचा थेट दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचं एटीएस सिद्ध करू शकले नाही, असं वकील अली रजा खान म्हणाले.

पोलिसांनी उगाचच या प्रकरणाला दहशतवादाचे स्वरूप दिले. परिणामी निर्दोष असलेले शोएब अहमद खान आणि मौलाना सलीम मलिक यांच्यावर दोन वर्ष खटला चालवला. मात्र कोर्टाने त्यांचा कुठल्याही दहशतवादी कारवाईशी संबंध नसल्याचं सांगत या दोघांची निर्दोष मुक्तता केली, असं अली रजा खान यांनी सांगितलं.

अधिक वाचा : Election 2019 – “Don’t Be Afraid” : Rahul Gandhi’s Message To Party On “Fake Exit Polls”

Election 2019 – “Don’t Be Afraid” : Rahul Gandhi’s Message To Party On “Fake Exit Polls”

Nagpur : A day before the counting of votes, Congress president Rahul Gandhi has urged party men to be “alert in the next 24 hours” and be fearless in a tweet similar to his sister Priyanka Gandhi’s audio message on Sunday, when exit polls predicted a dismal scenario for the party. He also called the exit polls fake.

“The next 24 hours are important. Be alert and vigilant. Don’t be afraid. You are fighting for the truth. Don’t be disheartened by what the fake exit polls are propagating. Have faith in yourselves and the Congress. Your hard work will not be in vain, Jai Hindi,” Rahul Gandhi tweeted in Hindi.

Exit polls after the last day of voting for the national election on Sunday predicted 300-plus for the BJP-led National Democratic Alliance and 122 for the Congress and its allies. “Non-aligned” parties were given 114.

The same night, Priyanka Gandhi said in a message to party workers that they should not fall for “rumours” intended to make them drop their guard ahead of the counting of votes.

“My dear Congress workers, sisters and brothers.. Don’t let rumours and exit polls discourage you. This is being done just to break your determination. It is very important that you remain alert amid all this. Please continue to keep vigil outside strongrooms and counting centres. We are confident that our combined efforts will bear fruit,” she said in the audio message.

Rahul Gandhi’s “dare nahin (don’t be afraid)” advice for party men comes as the Congress and other opposition parties allege attempts to “steal the mandate” by manipulating EVMs (Electronic Voting Machines). Since yesterday, leaders of the Congress, Samajwadi Party, BSP and others have kept a close watch on strongrooms where the vote machines are being stored ahead of Thursday’s count.

In Uttar Pradesh, Congress workers sat overnight outside the EVM store rooms in Meerut and in Raebareli, the stronghold of the Gandhis from where Sonia Gandhi is seeking re-election.

Also Read :काश्मीर : कुलगाममध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

काश्मीर : कुलगाममध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

नागपूर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या ठिकाणी अजूनही अतिरेकी लपलेले असण्याची शक्यता असल्याने या परिसरात चकमक सुरूच आहे.

कुलगाम येथील गोपालपोरामध्ये रात्री उशिरापासून चकमक सुरू असून दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असून सुरक्षा दलाने आतापर्यंत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे. या परिसरात आणखीही काही अतिरेकी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाने या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दला दरम्यान जोरदार चकमक झाली होती. त्यात तीन अतिरेकी मारले गेले होते. त्यात शौकत अहमद डाल या अतिरेक्याचाही खात्मा करण्यात आला होता.

अधिक वाचा : नागपुरात जावयाचा मृत्यू, मेहुण्याविरुद्ध गुन्हा

नागपुरात जावयाचा मृत्यू, मेहुण्याविरुद्ध गुन्हा

crime

नागपूर : मेहुण्याने मारहाण केल्याने जखमी झालेल्या जावयाचा मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन मेहुण्याला अटक केली. अंकुश अरुण बन्सोड (वय २७, रा. कबिरनगर),असे अटकेतील मेहुण्याचे तर सूरज खोब्रागडे,असे मृत जावायाचे नाव आहे.

रविवारी सूरज याच्या नातेवाइकाचा लग्नसमारंभ होता. यासाठी सूरज हा पत्नी अश्विनीला घेऊन जाणार होता. मात्र यादरम्यान दोघांचा वाद झाला. सूरज याने अश्विनीला शिविगाळ करून मारहाण केली. यात सूरजही जखमी झाला. अश्विनीने अंकुश याला घटनेची माहिती दिली.

अंकुश तेथे आला.त्याने सूरज याला समजविण्याचा प्रयत्न केला. अंकुश हा सूरजला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. याचदरम्यान सूरज याने अंकुश यालाही शिविगाळ केली. त्यामुळे अंकुश संतापला. त्याने दगडाने सूरज याचे डोक्यावर वार केले. सूरज बेशुद्ध झाला. अंकुश याने सूरज याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याने अश्विनीला याबाबत सांगितले.

अश्विनीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आधी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. अंकुश याला अटक केली.उपचारादरम्यान सूरज याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी अंकुश याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

अधिक वाचा : रिश्वत प्रकरण में घिरे वाड़ी नगराध्यक्ष झाड़े को कोर्ट से मिली जमानत

रिश्वत प्रकरण में घिरे वाड़ी नगराध्यक्ष झाड़े को कोर्ट से मिली जमानत

नागपुर : वाड़ी नगर परिषद के अध्यक्ष प्रेमनाथ झाड़े को मंगलवार को नागपुर सत्र न्यायालय ने सशर्त जमानत प्रदान की है। झाड़े को एसीबी ने 17 मई को अपने ही घर पर रिश्वत लेते हुए रंगे हाथों पकड़ा था। इस मामले में झाड़े को गिरफ्तार करके उन पर आपराधिक मामला दर्ज किया गया है। उन्हें दो दिन की पीसीआर पर भेजा गया था। जिसके बाद उन्होंने जमानत के लिए कोर्ट की शरण ली थी।

कोर्ट ने उन्हें 30 हजार के निजी मुचलके और सबूतों के साथ छेड़छाड़ न करने की ताकीद पर जमानत दी है। मामले में आरोपी की ओर से एड. एम.बी.नायडू, एड. शेख सबाहतउल्लाह और एड. आदिल मिर्जा ने पक्ष रखा। झाड़े पर आरोप है कि उन्होंने बकाया वेतन दिलाने के लिए इंजीनियरों से 24 हजार की रिश्वत मांगी थी। दरअसल शिकायतकर्ता खाड़े एक को-ऑपरेटिव सोसायटी के अध्यक्ष है, जो सरकारी, अर्ध सरकारी संस्थाओं मंे मनुष्यबल प्रदान करती थी।

इसी सोसायटी ने वाड़ी नगर परिषद में तीन इंजीनियरों को काम पर लगाया था। उन्हें करीब चार महीने से वेतन नहीं मिला था। झाड़े ने यह वेतन निकलवा कर दिया , आरोप है कि बदले में उन्होंने 24 हजार रुपए की रिश्वत मांगी, 20 हजार में मामला तय हुआ। शिकायतकर्ता ने इधर एसीबी में मामले की शिकायत कर दी। 16 मई को शिकायत दर्ज होने के बाद 17 मई को एसीबी ने ट्रैप लगाया।

योजना के अनुसार शिकायतकर्ता ने जैसे ही प्रेमनाथ झाड़े के हाथ में लिफाफा दिया, एसीबी ने झाड़े को रंगे हाथों धर दबोचा। इसके बाद उन्हें गिरफ्तार किया गया, इधर एसीबी की दूसरी टीम ने झाड़े के घर की तलाशी ली।

और पढिये : ‘ईव्हीएम’वरून पुन्हा वादळ

‘ईव्हीएम’वरून पुन्हा वादळ

नागपूर : रात्रीच्या अंधारात ‘ईव्हीएम’ची वाहतूक होत असल्याच्या व्हिडीओवरून उत्तरेकडील राज्यांतील राजकीय वर्तुळात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, ‘ईव्हीएम’मधील मते व व्हीव्हीपॅटमधील स्लिपमधील मतांच्या पडताळणीवरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

मतमोजणीत सर्वप्रथम प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील ‘व्हीव्हीपॅट’ची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी करीत काँग्रेससह तब्बल २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. विरोधकांच्या मागणीवर निवडणूक आयोग आज, बुधवारी निर्णय घेणार आहे.

मतमोजणीच्या वेळी ‘ईव्हीएम’मधील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दीड महिन्यांपूर्वी दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक आयोगाने त्याविषयी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केलेली नाहीत. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळांनी सातत्याने या मुद्द्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही निवडणूक आयोगाने त्यावर प्रतिसाद न दिल्याने मतमोजणीला ४८ तासांपेक्षा कमी वेळ उरला असताना मंगळवारी काँग्रेस आणि सर्व बड्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.

मतमोजणीच्या सुरुवातीला ‘ईव्हीएम’ची मते मोजायची आणि त्यानंतर स्वैरपणे मोजायच्या ‘व्हीव्हीपॅट’ची मोजणी करायची, असे निवडणूक आयोगाने ठरविले आहे; पण सर्वात आधी ‘व्हीव्हीपॅट’ची मोजणी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. नमुन्यादाखल पाच मतदानकेंद्रांवरील पडताळण्या सदोष आढळल्यास संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील शंभर टक्के व्हीव्हीपॅट मोजल्या पाहिजे, अशीही मागणी या नेत्यांनी केली. आधी ‘ईव्हीएम’ची मते मोजण्याचा नियम नसल्यामुळे मार्गदर्शक तत्त्वे बदलून व्हीव्हीपॅट सर्वप्रथम मोजल्यास काय फरक पडणार आहे, असा सवाल आयोगाला विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला. व्हीव्हीपॅट यंत्रांवर नऊ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ती यंत्रे शोभेच्या वस्तू म्हणून का ठेवण्यात आल्या आहेत, असाही प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी केला. यावर खुलेपणाने विचार करून आज, बुधवारी बैठक बोलावून त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे.

२२ पक्षांची हजेरी

सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एकत्र येऊन २३ मे रोजी मतमोजणीदरम्यान होणारे ईव्हीएमचे संभाव्य घोटाळे रोखण्यासाठी मोर्चेबांधणी केली. या बैठकीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद, मुख्यमंत्री अशोक गहलोत, अहमद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा. प्रफुल्ल पटेल, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, द्रमुकच्या कानीमोळी, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांच्यासह २२ पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी तीन वाजता निवडणूक आयोग गाठून निवेदन दिले.

‘विरोधी पक्षांचे वर्तन बेजबाबदार’

‘निवडणूक आयोगाला भेटायला २१ पक्ष गेले काय आणि ५१ पक्ष गेले काय, त्यांच्यापैकी अनेकांना एकही जागा जिंकता येणार नाही. विरोधी पक्ष निवडणूक जिंकतात, तेव्हा ईव्हीएमच्या गैरप्रकारांचे स्मरण होत नाही. विरोधी पक्षांचे बेजबाबदार वर्तन आहे. ईव्हीएमवर मतदारांना विश्वास आहे. मात्र, निवडणूक लढणाऱ्या विरोधी पक्षांना स्वतःवर विश्वास नाही,’ अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसैन यांनी केली.

‘जनादेश संशयातीत हवा’

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमच्या सुरक्षितेविषयी चिंता व्यक्त करून, ‘ईव्हीएमची सुरक्षा ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. लोकशाहीवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या मुद्द्यांना कोणतेही स्थान मिळू नये. जनादेश पवित्र असून तो संशयातीत असावा,’ असे मत प्रणव मुखर्जी यांनी एका निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे.

याचिका फेटाळली

गुरुवारच्या मतमोजणीदरम्यान सर्व व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ‘या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने लोकशाहीचे नुकसान होईल,’ असे मत चेन्नईच्या टेक फॉर ऑल या संस्थेने दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.

अधिक वाचा : सीमेवरील घुसखोरी रोखणारं RISAT-2B सॅटेलाइट लॉन्च

सीमेवरील घुसखोरी रोखणारं RISAT-2B सॅटेलाइट लॉन्च

नागपूर : इस्रोने आज पीएसएलव्ही-सी४६ सोबत RISAT-2B हा अत्यंत महत्त्वाचा उपग्रह अंतराळात लॉन्च केला. पृथ्वीची निगराणी करणाऱ्या या उपग्रहाद्वारे भारत-पाकिस्तान सीमेवर वॉच ठेवण्यात येणार असून सीमेपलिकडून भारतात होणारी घुसखोरीही रोखता येणं शक्य होणार आहे. याशिवाय शेती, वन आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

आज पहाटे ५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLVC46चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. त्यानंतर PSLVC46ने पृथ्वीची निगरानी करणाऱ्या RISAT-2B या उपग्रहाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीपणे सोडलं. रीसॅट-२बीमुळे हवामानाचा अंदाज घेता येणार आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटाचा सामना करणं सोपं जाणार आहे. रीसॅट-२बी सोबतच सिंथेटिक अपर्चर रडारही अंतराळात लॉन्च करण्यात आलं आहे. त्याचा दूरसंचार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, हा उपग्रह अंतराळात सोडण्यापूर्वी इस्रोचे चेअरमन के. सीवन यांनी तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात जाऊन पूजा केली होती. कोणत्याही उपग्रहाला अवकाशात सोडण्यापूर्वी तिरुपतीच्या वेंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्याची इस्रोची परंपरा असल्याने ही पूजा करण्यात आली.

> या उपग्रहाद्वारे अंतराळातून जमिनीवरील ३ फुटापर्यंतचे फोटो घेता येणार आहेत.

> मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर या सीरिजचे सॅटेलाइट विकसित करण्यात आले होते.

> या उपग्रहाचं वजन ६१५ किलोग्रॅम आहे, प्रक्षेपणानंतर हा उपग्रह १५ मिनिटाने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडण्यात आला.

अधिक वाचा : DTE takes initiative to reduce vacancies in Polytechnics

DTE takes initiative to reduce vacancies in Polytechnics

Nagpur : Showing deep concern over the dwindling number of admissions to the diploma courses run at Government Polytechnics in Maharashtra, the Director of Technical Education Dr Abhay Wagh has initiated a workshop to be held at Mumbai. Principals, Heads of the Departments of Government Polytechnic will have to attend the workshop wherein Dr Wagh would address and guide all on what could be done to increase admissions in Government Polytechnics.

Right now, there are 42 Government Polytechnics having a total intake of 18,030 and 13,233 students are admitted while 4,797 seats remained vacant. There are 16 Government-aided institutes with total intake of 3,570. Number of students admitted are 2,712 and 858 seats remained vacant. Department of Technical Education (DTE) is conducting admissions to first year and direct second year Diploma courses of Engineering, Pharmacy, Hotel Management and Catering Technology, Surface Coating Technology through Centralised Admission Process. Before four years Polytechnics saw a quite rush of students taking admissions. But in last four years the number has gone down, the reason of which unknown to everybody. Last year such was the picture that private polytechnic institutes invited students for the admissions and negotiated fees also. “I did study the aspect of decreasing number of admissions when I was Director of Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) and brought some changes in the courses. Students when take admissions to any professional course they have jobs in their mind.

They ask one question to themselves whether the course would fetch a good job to them. There is a lot of talk about the employability factor for which we are contemplating to involve industrialists in our initiative to increase admissions,” explained Dr Abhay Wagh. According to Dr Wagh, counseling of parents and students can play an important role. “Many times students and parents both are confused about opting Diploma courses.

There’s need to tell them that there was ample job opportunities for Diploma students. These days, industrialists are more inclined to employ Diploma holders but the awareness about it is lacking. In the meeting we will be discussing on whether moulding courses as per the industry needs would help in attracting students. This workshop would surely need to get more admissions this year, I am confident,” said Dr Wagh.

Also Read : नागपूरात युवा अभियंत्याचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

Go left ? Go right ? Take your own safe pick in Sitabuldi, Nagpur

Nagpur : When completed, the Sitabuldi Interchange Station of ‘Mazi Metro’ at Munje Square, will turn into an imposing structure. It has already changed the look of the square, difficult to recognise even for the residents of the area. Under the giant structure stand all indicators of a messy traffic future for Nagpurians. Pillars in the middle, station building close to existing structures, and potential bottlenecks, all await citizens at the Sitabuldi stretch. One wonders if ‘Mazi Metro’ is ‘Mazi’ only for authorities and not people. Unlike Dhantoli intersection, vehicles do have space to move at Munje square but it will require stringent management to ensure a mishap-less traffic under the Station.

This station premises is at the intersection of four roads — from Yashwant Stadium, from Rani Jhansi square, from Janki theater and from Variety square. Unorganised placing of Metro pillars have robbed the place of the distinction of being a square. As a result, vehicles move according to users’ whims and fancies forcing traffic to go haywire.

A pillar stands in front of the Bank of Maharashtra. It will act as a natural divider but the narrow road width halts traffic coming from Yashwant Stadium. It is a daily chaos at the spot as the footpath adjoining the bank’s entrance leaves very little space for vehicles to move. Add to that the vehicles parked by bank customers and it becomes almost a single lane. Two pillars erected at the spot are so close that traffic going towards Yashwant Stadium from Metro station will have to go at snail’s pace if it becomes too crowded. Given the traffic culture in Nagpur, vehicles coming from Yashwant Stadium and willing to go towards Janki theatre will definitely occupy road on the other side of the pillar. On the right is the entry/exit of the interchange station. It can be a future snarl spot as Metro commuters descend directly on the road which already has autorickshaws waiting for customers. The road coming from Jhansi Rani square has also been occupied by the autorickshaws and two wheelers. On the same road, a peculiar problem may arise due to a huge gap between two pillars.

It creates a bizarre large space where vehicles moving towards station and those coming from the interchange suddenly converge. Metro has yet not started its full run. When it does, the interchange will be the most crowded place as commuters travelling on both Metro stretches will embark or deboard. In future the crowd is sure to rise. That will be the most challenging part for traffic management at Munje square. It is bound to witness congestion due to crowd of commuters, autorickshaws/taxis parked near the station, and ongoing traffic. Construction is still on for the station but the Government decided to start the Sitabuldi-Khapri stretch due to its political compulsions. The Stations building juxtaposes the upcoming Glocal Mall, giving a look of a giant concrete structure. It has, in fact, blocked one side of the Mall permanently. Parking will also be a major headache in the future. Metro authorities have borrowed parking place of Glocal mall on temporary basis.

They will have to find an alternative arrangement before Metro begins its full operations. One good thing about the giant station, that has given the road below a look of a tunnel, is the shade it provides. However, it also can be double-edged sword during rainy season when two-wheeler users take shelter under such structures. It also can affect traffic. Moving ahead on the Abhyankar Road towards Variety Square, a bigger test awaits vehicle users. A pillar of Metro bridge stands in front of Sitabuldi Police Station, almost touching the Shahid Gowari flyover. It is dividing traffic into two. People coming from any road have to pass this pillar and it depends upon the prudence of the driver to choose the way around. Especially for traffic coming from Abhyankar Road moving towards Morris College t-point, the pillar makes a sudden appearance living drivers in a dilemma.

Those who played 8-bit or 16-bit video gaming consoles in the 90s can relate to the problem. The bike games had such tricky situations where an obstacle would come suddenly on the road, and the players had to take a pick on which side to move. The dilemma is played in real life in front of Sitabuldi police station. The problem does not end there. One group of vehicles moves from near the Police Station while the other from near the pillars of Gowari fly-over.

Their meeting point, just a few steps ahead, has become an accident-prone spot. The wall of fly-over approach road towards the t-point projects on the road below reducing the road width. Vehicles moving adjacent to the fly-over have to change their track with one eye on the wall and another on the vehicles coming from left side. It is a scary experience for the commuters. Parked autorickshaws next to the Police Station contribute in the confusion and chaos. Everyday the passers-by are witness to vehicles nudging close to each other, avoiding contact. It will be a traffic routine for the future in Variety square, for, the strangely-designed pillar will force a change in thinking of vehicle users too. After all, their safety is in their hands only.

Also Read : व्हीव्हीपॅट, ईव्हीएमवरून विरोधकांना डबल झटका

व्हीव्हीपॅट, ईव्हीएमवरून विरोधकांना डबल झटका

10% Quota For Poor (EWS) Cleared By Supreme Court
10% Quota For Poor (EWS) Cleared By Supreme Court

नागपूर : एक्झिट पोल आल्यानंतर ईव्हीएम मशीनवरून आदळआपट करणाऱ्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने जोरदार झटका दिला आहे. सर्व ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे, तर उत्तर प्रदेशातील ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवून मोठा झटका दिला आहे.

टेक्नोक्रॅट्सच्या एका ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सादर केली होती. व्हेरिफिकेशनसाठी सर्व ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. ही मागणी मेरिटवर आधारित नाही, असं सांगून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

आयोगाचाही झटका

सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ निवडणूक आयोगानेही विरोधकांना झटका दिला आहे. उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यातील ईव्हीएमच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आकांडतांडव केलं होतं. मात्र निवडणूक आयोगाने विरोधकांचे हे सर्व मुद्दे फेटाळून लावले आहेत. सर्व पक्षाच्या उमेदवारांसमोरच ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या होत्या. त्याची व्हिडिओ शुटींगही करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी लावलेले आरोप निराधार आहेत, असं आयोगानं म्हटलं आहे.

अधिक वाचा : पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात

पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात

Petrol पेट्रोल

नागपूर : लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा संपल्यानंतर पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातील चार महानगरे तसेच, अन्य शहरांत पेट्रोल व डिझेलच्या दरांत सोमवारी प्रतिलिटर अनुक्रमे ९ व १६ पैशांची वाढ झाली. यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर ७६.७३ रुपयांवर पोहोचला. तर, डिझेलच्या दराने ६९.२७ रुपये प्रतिलिटरचा स्तर गाठला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी इंधन कंपन्यांनी इंधन दरवाढ टाळली होती. उलटपक्षी, गेल्या १० दिवसांत पेट्रोलचे दर १.८० रुपयांनी तर, डिझेलचे दर ६३ पैशांनी कमी झाले होते. मात्र या दरांनी आता विरूद्ध दिशेने प्रवास सुरू केल्याचे दिसत आहे. इंधन निर्यातदार देशांनी (ओपेक) इंधन पुरवठ्यात आखडता हात घेतल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरांत काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. अशातच अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादून सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने भारतासह काही देशांना इराणकडून होणारी इंधनआयात शून्यावर आणावी लागली आहे. यामुळे कच्च्या इंधनाच्या दरावर मोठा दबाव असून त्याचे दर सतत चढेच राहिले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर सोमवारी प्रतिबॅरल ७२ अमेरिकी डॉलरवर पोहोचले. हे दर काही दिवसांपूर्वी ६९ अमेरिकी डॉलर होते. मात्र अमेरिका व इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे नसल्याने तसेच, ओपेक देशांकडून पुरेसा इंधनपुरवठा होत नसल्याने येत्या काही दिवसांत कच्च्या इंधनाचे दर प्रतिबॅरल ९० अमेरिकी डॉलरपर्यंत उसळी घेतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतासारख्या देशांवर याचा थेट परिणाम होणार असून देशांतर्गत पेट्रोल व डिझेल दरात आणखी भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.

अधिक वाचा : नागपूरात युवा अभियंत्याचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

नागपूरात युवा अभियंत्याचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

नागपूर : युवा अभियंता नवीन छगन श्रीराव (रा. रेणुकामातानगर) याच्या मृत्युप्रकरणी अजनी पोलिसांनी कंत्राटदार, प्रशिक्षकासह सात जणांविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कंत्राटदार दिलीप पुरुषोत्तम हेलचेल (रा. हनुमाननगर), प्रशिक्षक दिगांबर मारबते, मनीष बावणे, उदाराम पेंदाम, निखिल बांते, अजिंक्य घायवट व विधिसंघर्षग्रस्त बालक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

२१ एप्रिलला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून नवीनचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. एका तुकडीत ३० जणांना स्विमिंग पूलमध्ये सरावाची व्यवस्था असतानाही पूलमध्ये तब्बल ५६ जणांना उतरविण्यात आले होते. नवीन हा प्रशिक्षणार्थी होता. तो बुडत असताना कंत्राटदार व प्रशिक्षकाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नवीन याचा मृत्यू झाल्याचे तपासादरम्यान समोर आले.

निष्काळजीपणा, बेजाबदारपणामुळे नवीनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नवीन याचे वडील छगन श्रीराव यांनी अनेकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती.

अधिक वाचा : कुख्यात पवन मोरयानीला सिनेस्टाइल अटक

कुख्यात पवन मोरयानीला सिनेस्टाइल अटक

नागपूर : तडिपारीची कारवाई होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुन्हेगार पवन परमानंद मोरयानी याला पाचपावली पोलिसांनी सापळा रचून सिनेस्टाइल अटक केली. तडिपारीचा आदेश बजावून त्याला भंडारा येथे सोडण्यात आले.

पवन हा कुख्यात नौशाद-इप्पा टोळीचा सदस्य आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या बॉबी माकन हत्याकांडात पवनचे नाव चर्चेत आले होते. माकन हत्याकांडात गुन्हेशाखा पोलिसांनी कुख्यात लिटिल सरदारसह चार जणांना अटक केली होती. या हत्याकांडाचा अन्य एक सूत्रधार मनजितसिंग वाडे हा अद्यापही पोलिसांना गवसलेला नाही. या हत्याकांडात नाव चर्चेत आल्यानंतर पवन हा फरार झाला होता. याचदरम्यान पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई केली. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. पाचपावली पोलिस पवन याचा शोध घेत होते. याचदरम्यान सोमवारी पहाटे पवन हा नागपुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश सुरोशे, उपनिरीक्षक गोडबोले, चिंतामण डाखोळे, रविशंकर मिश्रा, सारीपूत्र फुलझेले, विजय जाने व सुनील वानखेडे यांनी कमाल चौकात सापळा रचला. पवन कारने तेथे आला. पोलिसांना बघाताच बघताच त्याने कारचा वेग वाढविला.

पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. कार घरासमोर उभी करून पवन घरात घुसला. पोलिसांनी त्याला बाहेर येण्यास सांगितले. मात्र तो बाहेर आला नाही. तब्बल दोन तास पोलिस त्याची वाट बघत होते. अखेर पोलिसांनी घरात जाऊन त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. त्याला बाहेर येण्याची शेवटी संधी दिली. त्यानंतर त्याच्या काकाने पवन याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला तडीपारीचा आदेश बजावला. त्याला भंडारा येथे सोडले. पवन याच्याविरुद्ध विनयभंगासह दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

अधिक वाचा : नागपुर के प्रणय बांडबुचे ने की एवरेस्ट फतह

गडकरी और विवेक ओबेरॉयने किया ने पीएम की बायोपिक का पोस्टर लांच

नागपुर : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की बायोपिक फिल्म का पोस्टर केन्द्रीय मंत्री नरेन्द्र मोदी तथा विवेक ओबेरॉय ने केन्द्रीय मंत्री के निवास स्थान पर लांच किया। पोस्टर पर लिखा आ रहे दोबारा पीएम नरेन्द्र मोदी, अब कोई नहीं रोक सकता। इस अवसर पर पीएम नरेन्द्र मोदी के निर्देशक उमंग कुमार भी उपस्थित थे। पीएम मोदी के जीवन पर आधारित यह बायोपिक 11 अप्रैल को रिलीज होने वाली थी लेकिन चुनावी माहौल को देखते हुए चुनाव आयोग ने हस्तक्षेप करते हुए चुनाव प्रक्रिया संपन्न होने तक इसकी रिलीज पर रोक लगा दी थी। अब यह फिल्म मतगणना के दूसरे दिन 24 मई को रिलीज होने जा रही है। फिल्म पीएम नरेन्द्र मोदी में नरेन्द्र मोदी के जीवन की कहानी बताई गई है। जिसमें बचपन से लेकर पीएम बनने का सफर दिखाया गया है। अभिनेता विवेक ओबेरॉय का कहना था कि यह रोल बहुत ही चैलेजिंग था। पीएम का किरदार निभाते समय बहुत प्रेशर था। लेकिन चैलेंज एक्सेप्ट कर सक्सेस होने का मजा ही कुछ ओर है। पीएम नरेन्द्र मोदी फैमिली फिल्म है।

अधिक वाचा : नागपुर के प्रणय बांडबुचे ने की एवरेस्ट फतह

नागपुर के प्रणय बांडबुचे ने की एवरेस्ट फतह

नागपुर : नागपुर के प्रणय बांडबुचे हिमालय की सबसे ऊंची चोटी एवरेस्ट पर विजय पाने में सफल रहे हैं। प्रणय 14 लोगों की टीम में शामिल है, जिन्होंने सोमवार सुबह एवरेस्ट पर चढ़ाई की है। इसके पहले वे युरोप की सबसे ऊंची चोटी माउंट अलब्रुश पर भी फतह पा चुके हैं।

एवरेस्ट पर चढ़ाई का यह उनका दूसरा प्रयास था। पिछले प्रयास में गाइंड शेरपा के बीमार हो जाने के कारण प्रणय सफल नहीं हुए थे। पर्वतारोहण में रुचि के कारण उन्होंने दस वर्ष पूर्व हिमालय कैंप में भाग लिया था और तब से पर्वतों पर चढ़ाई का सिलसिला जारी है।

नागपुर के श्रीकृष्णा नगर में रहने वाले प्रणय मूल रूप से उमरेड की कुही के किसान परिवार के हैं। उनके परिवार में मां और छोटे भाई बहन हैं। साहसिक गतिविधियों से संबंधित संस्था सीएससी ऑलराऊंडर के सदस्य प्रणय इससे पहले माउंट देव तिब्बा, माउंट शितीधर पर भी सफल चढ़ाई कर चुके हैं। उन्हें साइक्लिंग में भी दिलचस्पी है।

और पढिये : नागपूर शहरात मिनी बसेस धावणार

Nagpur Weather

Nagpur
haze
30 ° C
30 °
30 °
23 %
1.5kmh
0 %
Sat
30 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...