Home Blog Page 176

10th Result 2019 : दहावीचा आज ऑनलाइन निकाल

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शनिवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होईल. हा निकाल mahresult.nic.in यासह इतर वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या दहावी निकालाच्या तारखांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पूर्णविराम देत याबाबत शुक्रवारी अधिकृत घोषणा केली.

मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मंडळाने सन २०१५मध्ये ८ जून, २०१६मध्ये ९ जून, २०१७ मध्ये १३ जून, २०१८ मध्ये ८ जूनला निकाल जाहीर केला होता. बीएसएनएल ग्राहकांना ‘MHSSC (स्पेस) सीट नंबर’ टाकून ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस करून निकाल मिळवता येईल.

या वेबसाइटवर पाहा निकाल :

maharashtraeducation.com

mahresult.nic.in

mahahsscboard.maharashtra.gov.in

अधिक वाचा : पतीच्या ३० टक्के पगारावर पत्नीचा हक्क : कोर्ट

पतीच्या ३० टक्के पगारावर पत्नीचा हक्क : कोर्ट

नागपूर : पतीच्या एकूण पगाराचा एक तृतियांश भाग पत्नीला पोटगीच्या रुपात दिला जावा असा निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. मिळकतीच्या वाटपाचे सूत्र ठरलेले असून या अंतर्गत पतीवर कुटुंबातील आणखी कुणी अवलंबून नसल्यास पतीच्या पगारातील दोन हिस्से पतीकडे राहतील, तर एक हिस्सा पत्नीला पोटगीच्या रुपात द्यावा लागेल, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने याचिकाकर्त्या महिलेच्या अर्जावर निर्णय देताना पगारातील ३० टक्के भाग पत्नीला देण्याचे आदेश दिले आहेत.

७ मे २००६ या दिवशी या महिलेचा विवाह झाला होता. तिचे पती सीआयएसएफमध्ये निरीक्षक आहेत. १५ ऑक्टोबर २००६ मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर महिलेने पोटगीसाठी अर्ज केला. २१ फेब्रुवारी २००८ ला महिलेला पोटगीची रक्कम ठरवली गेली. पतीने आपल्या एकूण पगारातील ३० टक्के भाग पत्नीला द्यावा असे निर्देश कोर्टाने पतीला दिले. या निर्णयाला महिलेच्या पतीने आव्हान दिले. या नंतर कोर्टाने पोटगीच्या ३० टक्क्यांच्या रकमेत घट करत ती १५ टक्के केली. त्यानंतर महिलेने या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले.

कोर्टाने पोटगीची रक्कम ३० टक्क्यांहून १५ टक्क्यांवर आणताना कोणतेही कारण दिलेले नसल्याचे महिलेने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, पत्नीने आपल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा आणि तिला कोणकोणत्या स्रोतातून पैसे येतात हे दाखवावे, अशी मागणी पतीने केली. हा तपशील देताना महिलेने आपल्याला आपल्या वडिलांकडून खर्चासाठी काही रक्कम दिल्याची माहिती दिली. त्या नंतर २१ फेब्रुवारी २००८ मध्ये पतीच्या पगारातील ३० टक्के पोटगीची रक्कम निश्चित करण्यात आली होती, तेवढी रक्कम पतीने महिलेला देणे बंधनकारक असल्याचे हायकोर्टाचे न्यायमूर्ती संजीव सचदेव यांनी निर्णय देताना म्हटले.

खरे तर पोटगीची रक्कम देण्याचे सूत्र निश्चित असून त्याच आधारे कोर्टाने महिलेला ३० टक्के पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. या प्रकरणी पतीच्या पगारातील रक्कम कापून ती थेट महिलेच्या बँक खात्यात जमा करावी असे निर्देशही कोरटाने सीआयएसएफला दिले आहेत.

अधिक वाचा : नागपूर : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील जुन्या इमारतीच्या दालनात गुरूवारी (ता.६) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त राजेश मोहिते, निगम सचिव हरीश दुबे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, सहायक दिलीप तांदळे, अतुल महतो आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : Nagpur : Dak Adalat on 25 June

Nagpur : Dak Adalat on 25 June

Nagpur : Complaints/grievances regarding Postal Services pertaining to Vidarbha Region which have not been settled within 6 weeks will be entertained in the Dak Adalat. Dak Adalat will be held on 25 June 2019 at 11 AM in the office of the Postmaster General, Nagpur Region, Nagpur-10.

Complaints and grievances not replied within six weeks will only be tendered in the Dak Adalat. Complaints in duplicate must be addressed to – Sh. B. Nanda, Assistant Director, Postal Services-II and Secretary, Dak Adalat, Postmaster General, Nagpur Region, Shankar Nagar Post Office Building, Nagpur-10 & should reach to above address on or before 15 June 2019.

The name/ designation of the officer to whom the original complaint was addressed and the date on which it was tendered is to be mentioned. This information is given by Postmaster General, Nagpur Region, Nagpur.

Also Read : NEW LAND ROVER DEFENDER COMPLETES TUSK TESTING TO SUPPORT LION CONSERVATION IN KENYA

स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांचे निर्देश : शेवटच्या टप्प्यात अधिक जोमाने कार्य करा ,नदी, नाले स्वच्छता अभियानाचा घेतला आढावा

नागपूर : शहरात सर्वत्र सुरू असलेले नदी, नाले स्वच्छता अभियान शेवटच्या टप्प्यात आले आहे. मात्र अद्यापही अनेक भागात काम शिल्लक असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रशासनाकडून प्रत्येक स्तरावर योग्य तयारी करण्यात येत असली तरी अनेक भागात येत असलेले अडथळे प्राधान्याने दूर करा व शेवटच्या टप्प्यात अधिक जोमाने काम करून अभियान शंभर टक्के यशस्वी व्हावे यासाठी पूर्ण योगदान द्या, असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

पाच मे पासून शहरातील नदी व नाले स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली असून शहरातील विविध भागात सुरू असलेल्या कामाची दररोज स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. संपूर्ण कार्याच्या पाहणीदरम्यान गुरुवारी (ता.६) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी अभियानासंदर्भात आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक गोपीचंद कुमरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नदी स्वच्छता अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, एम.जी.कुकरेजा, आसाराम बोदेले, राजेश भूतकर, अनिरुद्ध चौगंजकर, राजेंद्र रहाटे, अविनाश बारहाते, अनिल नागदिवे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे आदी उपस्थित होते.

यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी नदी व नाले स्वच्छता अभियानाच्या कार्याचा झोननिहाय आढावा घेतला. नदी व नाले स्वच्छतेसाठी निर्धारित कालावधी जवळ येत असूनही अनेक भागात काम पूर्ण न झाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. नदी स्वच्छतेबाबत बहुतांशी काम पूर्ण झाले असून शहरातील छोट्या नाल्यांच्या सफाईकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक भागात नाल्याच्या शेजारी झोपडपट्ट्या वसलेल्या असल्याने पावसाळ्यामध्ये या वस्त्यांसाठी मोठी समस्या उभी राहू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी तातडीने पाहणी करून स्वच्छता कार्य सुरू करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

नदी व नाले स्वच्छता अभियानासाठी ३१ पोकलेन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र यापैकी केवळ २२ सुरू असल्याचे दिसून येते त्यामुळे उर्वरित पोकलेनची तपासणी करून त्यांना तातडीने कामात लावणे आवश्यक आहे. अनेक मशीनमध्ये बिघाड येत असल्याचे कारण दाखवून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मशीन मालकांवर कारवाई करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. अशोक चौकातील नाग नदीच्या पात्रातील गाळ उपसण्यात आला असून या ठिकाणची सुमारे २५० टिप्पर माती हटविण्यासाठी आवश्यक ते मशीन उपलब्ध करून देऊन त्वरित काम पूर्ण करणे. तसेच संतोषी नगर भागामधील नाल्यामध्ये हिरव्या वनस्पतीचे साम्राज्य आहे. याभागातील वनस्पती काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचेही निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

संबंधित भागामधील समस्या लक्षात घेता शुक्रवारी (ता.७) स्थायी समिती सभापती संबंधित प्रभागाचे नगरसेवक व अधिकाऱ्यांसोबत दौरा करून पाहणी करणार आहे. नदी व नाले स्वच्छतेचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. या अभियानाला प्राधान्य देऊन अधिक जोमाने काम करा व १० जूनला होणाऱ्या शेवटच्या आढावा बैठकीत कोणतीही तक्रार राहु नये यासाठी गांभीर्याने दखल घेऊन काम करा, असेही निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

अधिक वाचा : नागपुर पुलिस ने मध्यप्रदेश से शातिर चोर को धरदबोचा

NEW LAND ROVER DEFENDER COMPLETES TUSK TESTING TO SUPPORT LION CONSERVATION IN KENYA

Whitley, UK : The new Land Rover Defender has moved a step closer to production after successfully completing a demanding testing program with Tusk in Kenya, in support of their lion conservation initiatives in Africa.

A prototype Defender fitted with an integrated raised air intake and wearing a unique camouflage, which was specially devised for the surroundings, supported operations at the 14,000-hectare Borana Conservancy, tracking radio collared lions and transporting supplies.

The unique test programme gave Tusk operatives a chance to put the new Defender through a series of real-world tests as wildlife managers forded rivers, pulled heavily loaded trailers and negotiated challenging terrain. The prototype model was even used to help replace the inoperative tracking collar fitted to a male lion, which was sedated at close range from the security of the new Defender.

The Borana Conservancy is home to flat plains, deeply rutted tracks, steep rocky inclines, muddy river banks and thick forests, giving the new Defender a chance to showcase its unrivalled breadth of capability.

Nick Collins, Vehicle Line Director, Jaguar Land Rover, said: “We are now in the advanced stages of the new Defender’s testing and development phase. Working with our partners at Tusk in Kenya enabled us to gather valuable performance data. The Borana reserve features a wide range of challenging environments, making it a perfect place to test to the extreme the all-terrain attributes of the new Defender.”

Land Rover has been an official partner of Tusk for 15 years and the Defender was put to work at the Borana Conservancy to support its lion conservation program, to highlight the critical situation faced by lions across Africa. Three-quarters of lion populations on the continent are in decline and black and white rhinos now outnumber the big cat in Africa. Fewer than 20,000 lions survive in the wild globally – a figure that has declined from 200,000 over the last century.

Charles Mayhew MBE, Chief Executive, Tusk said: “This year marks Tusk’s Year of the Lion. Our aim is to raise awareness of the alarming decline in lion populations across Africa. Fortunately, within the Borana Conservancy, there are a number of prides of lion and tracking and monitoring their movements across this vast and tough environment is vital in order to protect them and reduce any conflict with neighbouring communities.The new Defender took everything in its stride, from deep river wading to climbing rocky trails.”

The overall initiative was supported by Jaguar Land Rover’s worldwide logistical partner and supporter of Tusk, DHL to help celebrate 2019 as Tusk’s Year of the Lion.

Also Read : Super 30 Trailer : Hrithik Roshan As Anand Kumar Is A Superhero Without A Cape

नागपुर पुलिस ने मध्यप्रदेश से शातिर चोर को धरदबोचा

नागपुर : सीताबर्डी पुलिस ने एक शातिर चोर को मध्यप्रदेश से गिरफ्तार किया। इस आरोपी का नाम अनिल श्रीराम बंदेवार (30) वार्ड नंबर 19 बाजार चौक समसवाड़ा चौरई मध्यप्रदेश निवासी है। आरोपी को धरदबोचने में सीताबर्डी पुलिस को काफी मशक्कत करनी पड़ी।

पुलिस ने आराेपी अनिल बंदेवार से 18 मोबाइल फोन, सोने के गहने सहित करीब 2 लाख 2 हजार रुपए का माल जब्त किया है। आरोपी पर नागपुर के गणेशपेठ और प्रतापनगर थाने में भी चोरी के मामले दर्ज हैं। आरोपी ने कई मोबाइल फोन इटारसी से भी चुराया है।

आरोपी ने पुलिस रिमांड पर इन मोबाइल फोन को अलग-अलग स्थानों से चोरी करने की बात कबूल की। उसने पुलिस को बताया कि अपने शौक को पूरा करने के लिए वह मोबाइल चोरी व सेंधमारी करता था।

उसने पुलिस को बताया कि उसके खिलाफ मध्यप्रदेश में भी चोरी के मामले दर्ज हैं। पुलिस सूत्रों के अनुसार उदयनगर रिंग रोड मानेवाड़ा निवासी प्रेम नेवारे गत दिनों पत्नी के साथ परिवार से मिलने वाड़ी गए थे। परिवार से मिलने के बाद वह दोपहिया से पत्नी के साथ सीताबर्डी गए। वहां पर उनकी पत्नी खरीदारी कर रही थीं।

प्रेम नेवारे वहां पर खड़े होकर खरीदारी में पत्नी का सहयोग कर रहे थे। इस दौरान उनकी दोपहिया वाहन के हैंडल में लटकी बैग अज्ञात चोर चुरा ले गया। बैग में मोबाइल फोन व कुछ गहने थे। प्रेम की शिकायत पर सीताबर्डी पुलिस ने चोरी का मामला दर्ज किया। पुलिस ने प्रेम के मोबाइल फोन का लोकेशन गत 1 जून को ट्रेस किया तो उसका लोकेशन मध्यप्रदेश पता चला।

पुलिस ने इस मोबाइल का उपयोग कर रहे वीरेंद्र बर्मा को हिरासत में लिया। उसने पुलिस को बताया कि अनिल बंदेवार ने उससे कुछ पैसे उधार लिया था। वह उधार पैसे के बदले में यह मोबाइल और कुछ गहने उसे दिया था। पुलिस ने अनिल की तलाश की ताे वह अपने चौरई वाले निवास पर नहीं मिला। दो तीन दिन की निगरानी के बाद वह पुलिस के हाथ लग गया।

नागपुर पुलिस उसे मध्यप्रदेश से नागपुर लेकर आई। नागपुर आने के बाद आरोपी अनिल बंदेवार से 18 मोबाइल फोन व सोने के गहने जब्त किया गया। इसमें प्रेम नेवारे का भी मोबाइल मिल गया है। सीताबर्डी पुलिस ने आरोपी अनिल बंदेवार के खिलाफ मामला दर्ज कर लिया है।

क्षेत्र के पुलिस उपायुक्त चिन्मय पंडित, एसीपी आर बोरावके, सीताबर्डी थाने के वरिष्ठ थानेदार जग्वेंद्रसिंह राजपूत के मार्गदर्शन में उपनिरीक्षक एस बी काले, हवलदार अजय काले, नायब सिपाही ओमप्रकाश भरतिया, विशाल अंकलवार, सिपाही प्रीतम यादव, सिपाही संदीप भोकरे, विक्रमसिंह ठाकुर व अन्य ने कार्रवाई की।

और पढिये : बौछारों ने भी नहीं दी राहत, 10 तक लू, रेड अलर्ट जारी

बौछारों ने भी नहीं दी राहत, 10 तक लू, रेड अलर्ट जारी

नागपुर : गुरुवार को भी शहर को धूप के तीखेपन से राहत नहीं मिली। सुबह से ही सूय्र की तीखी किरणें लोगों को परेशान किए रहीं। दोपहर बाद जरुर करीब 3 बजे तेज हवाओं के साथ बौछारें पड़ी, लेकिन इससे राहत मिलने की जगह उल्टे गर्मी के साथ उमस में इजाफा ही हुआ। धरती इतनी गर्म है, कि वर्षा की बूंदें जमीन पर पड़ते ही भाप बन कर उड़ गईं।

गुरुवार को भी पारा 47 डिग्री के आस-पास ही बना रहा। मौसम विभाग के अनुसार अधिकतम तापमान 46.8 डिग्री सेल्सियस रहा, जो सामान्य से 5 डिग्री ऊपर है। न्यूनतम तापमान भी सामान्य से 2 डिग्री ऊपर 30.7 डिग्री सेल्सियस रिकाउर् किया गया। आर्द्रता अधिकतम 40 तथा न्यूनतम 32 प्रतिशत रिकार्ड हुई। सुबह से ही तीखी धूप और गर्म हवाएं चलती रहीं। यहां तक कि बौछारों के पहले और बाद में भी हवा में गरमाह साफ दिखा।

मौसम विभाग के अनुसार फिलहाल विदर्भ को लू से राहत की संभावना नहीं है। 10 जून तक रेड अलर्ट पर रखा गया है। गुरुवार को दोपहर बाद आई तेज धूल भरी आंधी और हवा के झोंके के साथ बादलों ने गरजना शुरू किया। बिजली की कड़कडाहट भी रह रह कर उठती रही। लगा तेज बौछारें शहर को पूरी तरह भिगो देंगी। बौछारें आई भी, लेकिन कुछ मिनट बरसने के बाद शांत हो गई। वर्षा इतनी भर थी कि सड़कें भी भीग नहीं पाईं।

और पढिये : पारा फिर 47 डिग्री सेल्सियस के पार

MS Dhoni creates history, registers 2 massive world records in South Africa match

Rohit Sharma received the Man of the Match award for his unbeaten 122, Jasprit Bumrah and Kagiso Rabada got the best fast bowlers going around tag but it was MS Dhoni who walked away with the world records during India’s ICC World Cup 2019 opening match against South Africa on Wednesday at Southampton.

Rohit scored an unbeaten 122* to lead India to a six wicket win after Jasprit Bumrah (2/35) and Yuzvendra Chahal’s (4/51) brilliance with the ball restricted South Africa to 227 for 8.

The day without a doubt belonged to Rohit and India’s bowlers but former India captain MS Dhoni too left his mark on the match. Dhoni became the first wicket-keeper ever to keep wickets in 600 international innings on Wednesday.

Here’s the list of keepers with most innings behind the stumps

MS Dhoni – 600*

M Boucher – 596

K Sangakkara – 499

A Gilchrist – 485

The 37-year-old Dhoni also inflicted a stumping during South Africa’s innings to send back Andile Phehlukwayo off Yuzvendra Chahal’s delivery to register another world record. Dhoni, now has 139 list A stumpings to his name equalling the record of Pakistan’s Moin Khan.

The stumping also helped Dhoni go past New Zealand’s Brendon McCullum in most dismissals inflicted in World Cups. Dhoni, now has 33 World Cup dismissals to his name.

Most dismissals in World Cup:

54 – K Sangakkara

52 – A Gilchrist

33 – MS Dhoni*

32 – B McCullum

31 – M Boucher

Dhoni also scored a valuable 34, coming in to bat at No. 5 and stitched a 74-run stand with Man of the Match Rohit Sharma before getting out Chris Morris in the dying stages of the match.

ALSO READ : Cricket World Cup : टीम इंडियाची वर्ल्डकप मोहीम आजपासून

 

SCZCC plants saplings on Environmental Day

Nagpur : South Central Zone Cultural Centre, Nagpur on Environment day held a session of plantation in their premises.

The event started at 9 in the morning to mark the World Environment Day, where people from various field and nature lovers, gathered to support a common idea of saving the world and give the mother earth a gift in return.

Mohan Gaikwad of Gaikwad Group of Institutions, Rajesh Mohite, Deputy Commissioner, Nagpur Municipal Corporation, Dr. Rama Golwalkar, Advisor, Film Sensor Board along with Dr. Tanuja Nafde, Music Teacher, R.S Mundle and Gopal Thosar, a bird lover, came up for a great cause of planting the saplings on the auspicious occasion of Environment Day.

ALSO READ : पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे : महापौर

नागपुरात उष्माघातामुळे आणखी 11 जणांचा बळी

नागपूर : उपराजधानीत उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून विविध ठिकाणी ११ जणांचे मृतदेह आढळून आले. सर्वांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ६४ वर गेली आहे.

नंदनवन भागातील मैदानात सोमवारी दुपारी २६ वर्षीय रावन कबीराम कुडू रा. वाठोडा याचा मृतदेह आढळला. छोटा ताजबाग परिसरात ६० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. तहसीलमधील पिवळी मारबत चौक येथे ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. मृताची ओळख पटलेली नाही.

गोळीबार चौकातील योगेश ज्वेलर्ससमोर ६० वर्षीय श्रावण जगन्नाथ निमजे रा. तांडापेठ यांचा मृतदेह आढळला. तहसीलमधील गांधीबाग येथील कालामाता मंदिरासमोर ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. बजाजनगर चौकात ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. मेडिकल कॉलेज हॉस्पिटल परिसरात ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळला. प्रतापनगरमधील राजूनगर भागात ५० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. जरीपटक्यातील प्रभात कॉलनी भागातील मोकळ्या भूखंडावर ७० वर्षीय सुरेंद्र भिकाजी शंभरकर रा. मानवनगर यांचा मृतदेह आढळला. पाचपावलीतील लालबहादूर शास्त्री उद्यानात ६० वर्षीय अनोळखी ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आला. गणेशपेठेतील क्रीडा संकुलसमोर ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : पारा फिर 47 डिग्री सेल्सियस के पार

पारा फिर 47 डिग्री सेल्सियस के पार Nagpur News

नागपुर : बुधवार को फिर एक बार सूर्य की प्रचंड किरणों ने शहर को झुलसा कर रख दिया। पारा इस सत्र में तीसरी बार 47 डिग्री के पार पहुंच गया। उपराजधानी मध्य प्रदेश महाराष्ट्र व छत्तीसगढ़ में तीसरा तथा विदर्भ का दूसरा सबसे गर्म शहर रहा। सबसे अधिक अधिकतम तापमान मध्य प्रदेश के नवेगांव में 47.9 डिग्री सेल्सियस रिकार्ड किया गया। ब्रह्मपुरी में पारा 47.5 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया, जबकि उपराजधानी में इससे कुछ कम लेकिन सामान्य से 6 डिग्री ऊपर 47.2 डिग्री सेल्सियस रिकार्ड किया गया। विदर्भ तथा मध्य प्रदेश में अधिकांश क्षेत्रों में बुधवार को तापमान 5 डिग्री से ऊपर बना रहा। पूरा दिन शहर लू की चपेट में रहा। छुट्टी होने से लोगों ने भी घर के भीतर रहने में ही बहतरी समझी। सुबह से ही रास्ते खाली नजर आए। हालांकि शाम करीब 4 बजे मौसम का रंग बदला। आसमान पर बादलों की टोली ने कब्जा जमा लिया। इससे धूप के तीखेपन में कुछ कमी आई, लेकिन उमस ने परेशान करना शुरू कर दिया। कुछ इलाकों में तेज धूल भरी आंधी के साथ हल्की बूंदाबांदी नजर आई। इससे उमस में ही इजाफा हुआ। मौसम विभाग के अनुसार विदर्भ में अभी भी तीव्र लू की चपेट में बना हुआ है। इससे फिलहाल निजात के आसार नहीं हैं। हालांकि दोपहर बाद मानसून पूर्व की हलचलों के लक्ष्ण नजर आएंगे। बुधवार को न्यूनतम तापमान सामान्य से 2 डिग्री ऊपर 29.7 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। अधिकतम तापमान 47.2 डिग्री सेल्सियस रहा, जो सामान्य से 6 डिग्री ऊपर रहा। आर्द्रता अधिकतम 36 तथा न्यूनतम 28 प्रतिशत रही।

और पढे : फिर चढ़ा पारा, 47 पर पहुंचा, नागपुर विदर्भ में टॉप पर

 

पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे : महापौर

नागपूर : वाढते प्रदूषण, वाढते तापमान यामुळे सारेच जग चिंतेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर पावले उचलली जात आहेत. नागपूरची ओळख ‘ग्रीन सिटी’ म्हणून असली तरी नागपुरातही पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजे रघुजी भोसले नगर भवन येथे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर प्रवीण दटके, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, टीम लीडर सुरभी जैस्वाल उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर महानगरपालिका ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने पर्यावरण रक्षणात जनजागृतीचे मोठे कार्य करीत आहे. नागपूर शहरातील एक-एक झाड वाचविण्याची भूमिका महानगरपालिकेने घेतली आहे. हे कार्य केवळ जनजागृतीपुरते मर्यादित न राहता पर्यावरण रक्षण लोकचळवळ बनायला हवी. यासाठी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत जनजागृतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

सन १९७२ मध्ये स्टॉकहोम कॉन्फरन्सदरम्यान ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले. १९७४ साली पहिल्यांदा पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्षी एका थीम आधारीत पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘बीट एअर पोल्युशन’ ही थीम असून त्यावर आधारीत मार्गदर्शन चर्चासत्रात करण्यात आले. नदी-तलावातील प्रदूषणाचे वाढते प्रमाण, स्वच्छ भारत अभियान, ऊर्जा बचत, हरित संकल्प, नैसर्गिक संपदेचे संरक्षण आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांना लहान-लहान नाटकांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलच्या विचारांचे आदानप्रदान केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी प्रदूषण थांबविण्याची आणि नैसर्गिक संपदेचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.

मनपाच्या लालबहादुर शास्त्री माध्यमिक शाळा व डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा आणि संजय पुंड यांच्या मार्गदर्शनात शाळा परिसरात कचऱ्यापासून खतनिर्मिती केली. या खताच्या पिशव्या महापौर नंदा जिचकार आणि अन्य मान्यवरांना भेट दिल्या.

उद्‌घाटन कार्यक्रमाचे संचालन शुभांगी पोहरे यांनी केले. प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी आयोजनामागील भूमिका विषद केली. चर्चासत्राचे संचालन ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनपा शिक्षण विभागाच्या सहायक शिक्षणाधिकारी श्रीमती कुसूम चाफलेकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, दिगांबर नागपुरे, कार्तिकी कावळे, नम्रता झवेरी, रजत जैस्वाल, रुचि सोनी, दादाराव मोहोड, इंद्रायणी ठाकरे, चिन्मय धिमान, अभिषेक वैद्य, कुणाल बोरकर, ईशा सगदेव, गौतमी ठाकरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मनपा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा : Neet Result : नीट परीक्षेचा निकाल जाहीर ; सार्थक भट राज्यात पहिला

Neet Result : नीट परीक्षेचा निकाल जाहीर ; सार्थक भट राज्यात पहिला

नागपूर : एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (एनटीए) वतीने गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या नीट (नॅशनल इलिजीबिलिटी कम एन्टरन्स टेस्ट) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, राजस्थानचा नलिन खंडेलवाल देशात प्रथम आला आहे. तर मुलींमध्ये तेलंगणची माधुरी रेड्डी पहिली आली आहे. नलिन खंडेलवाल याला ७२० पैकी ७०१ गुण मिळाले आहेत. तर महाराष्ट्राच्या सार्थक भटने ७२० पैकी ६९५ गुण मिळवत राज्यात पहिला, तर देशात सहावा येण्याचा मान मिळवला आहे.

नीट परीक्षेत दिल्लीचा भाविक बंसल दुसरा, उत्तर प्रदेशचा अक्षत कौशिक तिसरा आला आहे. मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिने पहिला क्रमांक पटकावला असून, देशात तिचा सातवा क्रमांक आहे. माधुरी रेड्डी हिला ७२० पैकी ६९५ गुण मिळाले. पहिल्या १०० जणांमध्ये २० मुलींचा समावेश आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशची सभ्यता सिंग कुशवा हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तिला ६१० गुण मिळाले आहेत.

महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आलेला सार्थक भट हा नाशिकचा रहिवासी असून, दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान सांगलीच्या साईराज मानेला मिळाला आहे. साईराज देशात ३४ व्या क्रमांकावर आहे. तर देशात ५० व्या क्रमांकावर असलेला जुन्नरचा सिद्धांत दाते राज्यात तिसरा आला आहे.

नीट-२०१९ परीक्षेसाठी १५,१९,३७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७,९७,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५ मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आपले निकाल ntaneet.nic.in किंवा nta.ac.in वर पाहता येणार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुणांच्या आधारावर कौन्सिलिंग आणि अंडरग्रेजुएट मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन होणार आहे.

अधिक वाचा : Super 30 Trailer : Hrithik Roshan As Anand Kumar Is A Superhero Without A Cape

Super 30 Trailer : Hrithik Roshan As Anand Kumar Is A Superhero Without A Cape

Nagpur : The much-awaited trailer of Super 30, starring Hrithik Roshan, is out and “it’s unstoppable now.” The two-and-a-half minute trailer gives a glimpse of mathematician Anand Kumar’s journey from tutor to wealthy privileged students to guru of those from economically weaker background aspiring to the Indian Institutes of Technology or the IITs.

Hrithik Roshan, in inexplicable brownface, plays Anand Kumar, who decides that his talent will be put to better use by teaching meritorious students, who do not have the means to afford the fees charged by coaching centres targeting the entrance exam of the IITs. There are also snippets of Anand’s childhood, which deeply motivated him first to earn money and then later, to help those who like him couldn’t afford top quality education.

The makers use The Phantoms’ song Unstoppable Now in the background which is the cherry on the top. ‘Not all superheroes wear capes,’ Hrithik Roshan captioned the trailer on social media.

Super 30 also stars Mrunal Thakur, Nandish Singh and Pankaj Tripathi in pivotal roles.

Watch the trailer of Super 30 here :


Super 30 has dealt with a fair share of controversies regarding the film’s release date and the directing credits. Super 30 was initially scheduled to release in January 2019 but the release was postponed to July 26. Last month, after the makers of Mental Hai Kya, starring Kangana Ranaut and Rajkummar Rao, announced that their film will open on July 26 too, Hrithik moved the release date of Super 30 to July 12.

After Hrithik and Kangana trended for days for the box office clash between their films, the 43-year-old actor had tweeted: “So as too not allow my film to be desecrated by another media circus, I have decided to shift the release date of my film Super 30.”

Meanwhile, after Vikas Bahl was named in #MeToo allegations, his directing credit was dropped from the film. Over the weekend, Reliance Entertainment, which is co-producing Super 30, restored the credit after Mr Bahl was given a clean chit by the internal complaints committee.

Super 30 is the last film under the Phantom Film banner, which disbanded last year after Vikas Bahl’s #MeToo controversy.

Also Read : Article 15 Trailer : Ayushmann Khurrana As A Determined Cop In This Social Drama Will Hold Your Attention

शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ

मुंबई : शालिमार एक्स्प्रेसमध्यये स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही स्फोटके जिलेटीनच्या कांड्या असून या वस्तूंसह वायर, बॅटरी आढळून आल्या. या वस्तूंसह एक पत्र आढळून आले असून पत्रात भाजप सरकारविरोधी मजकूर आढळला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शालिमार एक्स्प्रेसचे आगमन झाल्यानंतर सफाईसाठी कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. एक्स्प्रेसच्या डब्याची सफाई करताना कर्मचाऱ्यांना स्फोटकंसदृश्य संशयित वस्तू आढळली. त्यामुळे खळबळ उडाली.

तातडीने रेल्वे पोलीस, आरपीएफच्या जवानांनी धाव घेतली. या वस्तूची पाहणी केल्यानंतर जिलेटीनच्या कांड्यांसह फटाकेदेखील आढळले. वस्तूंसोबत आढळलेल्या पत्रात भाजप सरकारला इशारा देण्यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचा मजकूर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. पत्रात काही सांकेतिक भाषांचा वापर करण्यात आला होता.

घटनास्थळी रेल्वे पोलिसांसह, श्वान पथक आणि बॉम्बनाशक पथकही दाखल झाले होते. ही स्फोटके निकामी करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा : नागपूर : गुन्हेगाराचा पंजा छाटला

नागपूर : गुन्हेगाराचा पंजा छाटला

crime

नागपूर : पारडीतील अंबेनगर भागात वैमनस्यातून गुन्हेगाराने कुख्यात रमेश ऊर्फ काल्या कामदेव डांगरे रा.महाजनपुरा याचा धारदार शस्त्राने हाताचा पंजा छाटला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा सुरेश मदनकर रा.अंबेनगर याला अटक केली आहे.

कृष्णा व काल्या या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. मंगळवारी रात्री काल्या हा अंबेनगर भागात फिरत होता. कृष्णा याला तो दिसला. त्याने धारदार शस्त्राने काल्या याच्यावर हल्ला केला. काल्याने हाताने वार अडविला असता त्याचा पंजा छाटल्या गेला. त्यानंतरही कृष्णाने त्याच्यावर वार केले व पसार झाला.

एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कळमना पोलिस घटनास्थळी पोहोचले. कृष्णा याचे नाव समोर आले. पोलिसांनी कृष्णा याला अटक केली. काल्या याच्यावर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा : नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात ३५० प्रशिक्षणार्थ्यांची बोगस भरती

Cricket World Cup : टीम इंडियाची वर्ल्डकप मोहीम आजपासून

नागपूर : कोट्यवधी पाठिराख्यांच्या अपेक्षा घेऊन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली संघसहकाऱ्यांसह आज, बुधवारी आपल्या वनडे वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. मागील कामगिरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा इतिहास या सगळ्या गोष्टी मागे टाकून भारतीय संघ विजयी श्रीगणेशा करण्यासाठी सज्ज झाला आहे. अर्थात, दोन सामने गमावल्याने सडतोड प्रत्युत्तर देण्याचा दक्षिण आफ्रिकेकडूनही जोरदार प्रयत्न होईल, यात शंका नाही. त्यामुळे एक चुरशीची लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.

सध्या तरी कागदावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेपेक्षा वरचढ दिसतो आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली होती. भारताचा डाव १७९ धावांत आटोपला होता. दुसऱ्या सराव सामन्यात मात्र भारताने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करून ३५९ धावांपर्यंत मजल मारली होती. यात धोनी आणि लोकेश राहुलने शतके ठोकली होती.

२०१७मध्ये येथे पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवाने आम्हाला धडे दिले आहेत. त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. त्यावेळच्या तुलनेत आता आमची ताकद दुणावली आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहे.

अष्टपैलूवर खल

भारताचे पहिले सहा क्रमांक निश्चित आहेत. रोहित, धवन, विराट कोहली, राहुल, धोनी, हार्दिक पंड्या असा क्रमांक ठरला आहे. आता सातवे स्थान एका अष्टपैलूला द्यायचे आहे. त्यासाठी केदार जाधव, रवींद्र जाडेजा आणि विजय शंकर यांच्यात स्पर्धा असेल. केदार जाधव खांद्याच्या दुखापतीतून सावरला आहे. दोन्ही सराव सामन्यांत तो खेळू शकला नव्हता. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना केदार जाधव सरस ठरतो आणि त्याची फिरकीही प्रभावी ठरते. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात जाडेजाने झुंजार अर्धशतक ठोकले असून, एक विकेटही घेतली होती. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात विजय शंकर अपयशी ठरला होता. तेव्हा लढतीपूर्वीची परिस्थितीनुसार या तिघांपैकी एकाची निवड केली जाईल.

भुवीला संधी ?

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचे स्थान निश्चित आहे. तिसरा तेज गोलंदाज खेळवायचा की दोन प्रमुख फिरकी गोलंदाज घेऊन खेळायचे, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. ढगाळ वातावरण असेल, तर भुवी प्रभावी ठरतो. चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची कला त्याला अवगत आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि यझुवेंद्र चहल यांनी मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आफ्रिकेच्या फलंदाजांना आपल्या प्रभावी फिरकीने जेरीस आणले होते. या सर्व गोष्टींचा निवड करताना संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे.

द. आफ्रिकेवर दडपण

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात मनासारखी झालेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही लढती नाणेफेक जिंकूनही त्यांनी गमावल्या आहेत. पहिल्या लढतीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी पराभूत केले. नंतर बांगलादेशने आफ्रिकेला धक्का दिला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३३० धावांपर्यंत मजल मारली आणि आफ्रिकेला ८ बाद ३०९ धावांत रोखले. सलग दोन पराभवांमुळे आफ्रिकेवरील दडपण वाढले आहे.

स्टेन वर्ल्डकप बाहेर

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशिम अमला दुखापतीतून सावरत आहे, तर वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी मांडिचा स्नायू दुखावल्यामुळे भारताविरुद्ध खेळू शकणार नाही. त्याची जागा डेल स्टेन भरून काढेल, असे वाटत होते. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे स्टेन या संपूर्ण वर्ल्डकपलाच मुकणार आहे. त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज हेंड्रिक्सला संघात स्थान मिळाले आहे. ३५ वर्षीय स्टेनची दुखापत बघता, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचीही शक्यता आहे. यामुळे रबाडावरील जबाबदारी वाढली आहे.

भारत वि. द. आफ्रिका

सामन्याची वेळ : दुपारी तीनपासून

आमनेसामने

वनडे- ८३

भारताचे विजय- ३४

दक्षिण आफ्रिकेचे- ४६

अनिकाली – ३

वर्ल्डकपमध्ये आमनेसामने

वनडे- ४

द. आफ्रिकेचे विजय- ३

भारताचा विजय- १

वनडे रँकिंग

भारतः २

दक्षिण आफ्रिकाः ३

अधिक पढिये : नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात ३५० प्रशिक्षणार्थ्यांची बोगस भरती

नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात ३५० प्रशिक्षणार्थ्यांची बोगस भरती

नागपूर : राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात ३५० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांनी बनावट दस्तऐवजाद्वारे प्रवेश घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी विद्यार्थ्यांसह आठ कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीत ही बोगस भरती झाली. महाविद्यालयाचे संचालक गुरुदेवसिंग डलजितसिंग सैनी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

अनिल कुमार रा. हरियाणा, बिहार येथील जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड , पोषी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल शुगर अॅण्ड केमिकल लिमिटेड, भारत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान इलेक्ट्रॉनिक अॅण्ड इक्विपमेंट लिमिटेड, टेकनेक कॉम्बो मेन्टनेन्स लिमिटेड व राजस्थान येथील पॅसिफिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंपन्यांची नावे आहेत.

महाविद्यालयात देशभरातील प्रशिक्षणार्थ्यांना अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येते. कंपन्यांनी पाठविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनाही येथे प्रशिक्षण देण्यात येते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्राच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांना कंपनीत नोकरी मिळते. बिहार, हरियाणा व राजस्थानमधील कंपनीची नावे व प्रमाणपत्राचा वापर करून २०१२ ते २०१६ या कालावधीत ३५० प्रशिक्षणार्थ्यांनी महाविद्यालयात प्रशिक्षण घेतले. यापैकी अनेकांना कंपनीत नोकरीही मिळाली.

ज्या कंपन्यांच्या नावाचा वापर करून प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, प्रत्यक्षात त्या कंपन्याच अस्तित्वात नसल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी महापौर कल्पना पांडे यांना मिळाली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात याबाबत तक्रार केली. गृहमंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. आदेशानंतर चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. समितीने दस्तऐवजांची तपासणी केली. कंपन्या अस्तित्वात नसल्याचे समोर आले. समितीने चौकशी अहवाल गृहमंत्रालयात सादर केला. त्यानंतर गृहमंत्रालयाने सैनी यांना पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देश दिले. सैनी यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

अधिक वाचा : घर को बना दिया पक्षियों का बसेरा

घर को बना दिया पक्षियों का बसेरा

नागपुर : झिंगाबाई टाकली के जयंत तांदुलकर ने अपने घर में पक्षियों का बसेरा बना दिया है। वहां 40 प्रजाति के पक्षियों का बसेरा रहता है। तांदुलकर महालेखाकार कार्यालय में अकांउटेंट हैं। उनका एक ही उद्देश्य है- पक्षियों की सेवा के साथ ही विलुप्त हो रही उनकी प्रजातियों को बचाने का संकल्प। पर्यावरण संरक्षण का लक्ष्य इसके साथ और सहज हो जाता है।

पक्षियों के लिए प्रतिदिन 2 से 3 किलो का बाजरी, कनकी और राला देते हैं। महीने का खर्च इस पर करीब 2 हजार रुपए आता है। उनका कहना है -गर्मी में प्यास से कई पक्षियों की मृत्यु हो जाती है। बेजुबान कुछ बोल नहीं पाते हैं, इसलिए हमें ही उनका ध्यान रखना होगा। जब भी पक्षियों को पानी पीते देखता हूं तो बहुत खुशी होती है। इसके साथ ही कहते हैं हर किसी को अपने घर की छत,आंगन में पक्षियों के जलपात्र रखना चाहिए। अगर शहर का हर नागरिक पर्यावरण संरक्षण का ध्यान रखेगा तो हर कोई पक्षियों की चहचहाहट सुन सकेगा।

इस मुहिम की शुरुआत घर के पीछे चाचा के खाली प्लॉट से हुआ। उस प्लॉट बिक जाने के बाद जगह की समस्या हो गई, तो अपने घर की छत पर ही बसेरा बना दिया। नौकरी में होने के कारण अवकाश के दिन पक्षियों के इस बसेरे की सफाई करते हैं। बसेरे में प्रवासी पक्षी सहित गौरेया, मुनिया, रेड मुनिया, सिल्वर बिल, ग्रीन बी ईटर, मैग पी, रॉबिन, कॉपर स्मिथ बार्बेट, बुलबुल, शीकरा, जंगल बेबलर आदि पक्षी यहां बसेरे में रहते हैं।

इसके साथ ही लगभग 15 वर्षों से पर्यावरण संरक्षण का काम कर रहे हैं। न सिर्फ हजारों पौधे लगा चुके हैं, बल्कि उनकी देखभाल भी खुद करते हैं। मीठा नीम, पीपल, आम, अमरूद, जामुन, चीकू, करंज, बकुल, बेहड़ा, कदम आदि प्रजातियां उसमें शामिल हैं।

और पढिये : शहर में शाम को हुई बूंदाबादी, हीट वेब के साथ मानसून पूर्व की हलचलें रहेंगी जारी

शहर में शाम को हुई बूंदाबादी, हीट वेब के साथ मानसून पूर्व की हलचलें रहेंगी जारी

नागपुर : शहर सहित पूरे विदर्भ में मानसून पूर्व की गतिविधियां शुरू हो चुकी हैँ। हालांकि मौसम विभाग ने विदर्भ के कई स्थानों पर अभी भी तीव्र लू की चेतावनी जारी रखी है। बुधवार को रेड अलर्ट के बाद सप्ताहांत तक ऑरेंज अलर्ट जारी रह सकता है। दिन में पारा बढ़ेगा तो दोपहर बाद मानसूनी हलचलें तेज होंगी।

मंगलवार को सुबह से ही सूर्य अपने पूरे तेज पर था। दिनभर गर्म हवाओं के साथ तीखी धूप ने परेशान रखा। शाम करीब 6 बजे शहर के कुछ स्थानों में तेज तो कहीं तेज हवाओं के साथ बूंदाबादी ने गर्मी से हल्की राहत देने की कोशिश की। दिन में धूप का तीखापन बढ़ा है, लेकिन रात को राहत रही।

मंगलवार को अधिकतम तापमान 46.4 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया, जो सामान्य से 4 डिग्री ऊपर रहा। न्यूनतम तापमान मे सोमवार की अपेक्षा 1.5 डिग्री की गिरावट रही, इसके चलते न्यूनतम तापमान सामान्य से 1 डिग्री नीचे 28.2 डिग्री सेल्सियस रिकार्ड किया गया। मौसम विभाग ने चेतावनी जारी की है।

बुधवार को विदर्भ के कई इलाके लू की चपेट में रहेंगे। हालांकि दोपहर बाद धूल भरी आधी के साथ बंूदाबांदी की भी आशंका जाहिर की गई है। मौसम विभाग के अनुसार विदर्भ के कई स्थानों पर 30 से 40 किमी की रफ्तार से धूल भरी आंधी चल सकती है।

और पढिये : एमएचसीईटी में चमके गौरव वासनिक 99.94 परसेंटाईल अंक प्राप्त किए

एमएचसीईटी में चमके गौरव वासनिक 99.94 परसेंटाईल अंक प्राप्त किए

नागपुर : स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल द्वारा 2 से 13 मई के बीच ली गई महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट (एमएचसीईटी) के नतीजे मंगलवार को जारी किए गए। नागपुर के कई विद्यार्थियों ने इस परीक्षा में उत्कृष्ट प्रदर्शन किया। दीक्षाभूमि स्थित आंबेडकर कॉलेज के छात्र गौरव वासनिक ने पीसीएम ग्रुप में सर्वाधिक 99.949 परसेंटाईल अंक प्राप्त किए है।

इसी तरह सेंट पॉल स्कूल के छात्र शुभम कलंत्री ने 99.91 परसेंटाईल प्राप्त किया है। आंबेडकर कॉलेज के छात्र साहिल गिरहीपुंजे को 99.9015 परसेंटाईल, शुभ चांडक को 99.866 परसेंटाईल और हर्ष बडवाईक को 99.69 परसेंटाईल, रजत आवले को 99.88 परसेंटाईल अंक प्राप्त हुए है।

इधर शिवाजी सायंस कॉलेज की मुस्कान त्रिवेदी को 99.88 परसेंटाईल, अभिषेक गणोरकर को 99.83 परसेंटाईल, ईशान प्रयागी को 99.81 परसेंटाईल और शुभम काले को 99.8 परसेंटाईल अंक मिले है। सेंट पॉल स्कूल के अभिषेक सिंह और गौरव बरडे को समान 99.7 परसेंटाईल, वेदांत संघी को 99.89, पियूष पिसे को 99.63 और शिखर साहू को 99.15 परसेंटाईल अंक प्राप्त हुए है।

अंडरग्रेजुएट इंजीनियरिंग और फार्मसी पाठ्यक्रमों में प्रवेश के लिए आयोजित इस प्रवेश परीक्षा के लिए राज्य से कुल 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थियों ने पंजीयन कराया था। इसमें से 3 लाख 92 हजार 354 ने यह परीक्षा दी थी। परीक्षा के भी दो ग्रुप थे। फिजिक्स केमेस्ट्री मैथ्स (पीसीएम) ग्रुप में 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थियों ने परीक्षा दी थी। फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी (पीसीबी) ग्रुप में 2 लाख 81 हजार 154 विद्यार्थियों ने परीक्षा दी थी।

और पढिये : MHT-CET निकाल जाहीर ; मुंबईची किमया, अमरावतीचा सिद्धेश टॉपर

Riddled with dilemma, Hostages makes for a perfect binge-watch this weekend

Nagpur : An impossible situation, high drama and a riveting crime-thriller, Hotstar Specials presents Hostages – a story about living through a dilemma – Would you kill an innocent to save your family?

A tough situation to be in, so we binge-watched the series and here’s what we can reveal! Directed by Sudhir Mishra and starring Tisca Chopra, Ronit Roy, Parvin Dabbas, Aashim Gulati and DalipTahil, the series takes unexpected turns only to unfold hidden stories and secrets behind every character. The story centers around the life of Dr. Mira Anand who is about to perform a routine operation on the Chief Minister. Well, there is nothing routine about what happens next, as her family is taken hostage and she is ordered to assassinate the Chief Minister in return for their safety.

Nawazuddin Siddiqui said, “Hostages is an extremely gripping show, it is full of curiosity and is very well shot. The story flows seamlessly and Sudhir Mishra has painted a masterpiece with this one. I’m sure this show will become a great success”

Arshad Warsi added, “Whenever in a story you reach a point where the viewer thinks there is no way out, I find those stories very interesting. And for a web series, you must have that hook at the end of the episode where you want to know what happens next. Hostages has all these elements that makes for a great watch!”

Chitrangada Singh said, “Hostages is a very edge-of-your-seat kind of show. And it really makes you want to know if she will save her family or save an innocent man. It’s such a huge dilemma!

Rasika Duggal concluded, “The show is very very gripping, and it definitely makes for a great binge-watch! I think all characters are interesting and they’ve done a great job”

The series is captivating in its delivery and is sure to keep you on the edge of your screens, often wondering what the next plot twist will be. But the biggest question looming on your mind will be if Dr. Mira Anand gets herself out of this impossible situation.

Hotstar Specials ‘Hostages’ is currently streaming on Hotstar VIP and is available in Hindi and six other languages.

Also Read : Nitin Gadkari takes charge as Micro Small and Medium Enterprises Minister

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा स्वीकारला पदभार

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा आज नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. गडकरी यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे.

या आधीच्या सरकारमध्ये गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाचा कार्यभार होता.

मे 2014 पासून गडकरी लोकसभेचे खासदार आहेत. 1989 ते 2014 या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्रात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला –

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून प्रताप चंद्र सारंगी यांनीही स्वीकारला पदभार :

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमई म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा आज नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून प्रताप चंद्र सारंगी यांनीही पदभार स्वीकारला.

रोजगार निर्मितीद्वारे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे सर्वात महत्वाचे काम करायचे असल्याचे गडकरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. ग्रामीण, निम-शहरी आणि शहरी भागामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी एमएसएमई हे महत्वाचे मंत्रालय असल्याचे ते म्हणाले.

आयात कमी करणे ही सध्याची गरज असून आयात वस्तूंच्या जागी देशांतर्गत उत्पादन झालेल्या वस्तू याव्यात यासाठी लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर योगदान देऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

गडकरी आणि सारंगी या दोन्ही मंत्र्यांचे एमएसएमई सचिव डॉ. अरुण कुमार पांडा आणि केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्यासह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

अधिक वाचा : Nitin Gadkari takes charge as Micro Small and Medium Enterprises Minister

Nitin Gadkari takes charge as Micro Small and Medium Enterprises Minister

Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari attends Media Launch of Hyderabad Circuit of ABB FIA Formula E World Championship, in Mumbai
Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari attends Media Launch of Hyderabad Circuit of ABB FIA Formula E World Championship, in Mumbai

Nagpur : Union Minister of Micro Small and Medium Enterprises (MSME),Nitin Gadkari assumed charge of the Ministry in New Delhi.

Pratap Chandra Sarangi, Union Minister for State of MSME also took charge in the Ministry along with Nitin Gadkari.

While assuming office the Minister said that the most important work to be done is boosting economic development of the country by employment generation and the MSME Ministry is a core Ministry which can create jobs in rural, semi-urban and urban areas of the country.

Nitin Gadkari further said that import substitution is the need of the hour and the SME industries of the country can contribute hugely to the products that need to be manufactured domestically in order to restrict imports.

Both Ministers were welcomed by Secretary MSME, Dr.Arun Kumar Panda and KVIC Chairman, Vinay Kumar Saxena and other senior officers of the Ministry, KVIC and Coir Board.

Also Read : जागतिक योग दिवसाचे नागपुरात २१ जूनला आयोजन

जागतिक योग दिवसाचे नागपुरात २१ जूनला आयोजन

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ जून रोजी जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे नागपूर महानगरपालिकेच्या नेतृत्वात विविध योगाभ्यासी मंडळ आणि संस्थांच्या सहकार्याने भव्य आयोजन करण्यात येत आहे. या आयोजनात योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थांसह नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

‘योग दिवस’ आयोजनसंदर्भात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात सोमवारी (ता. ३) प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपायुक्त नितीन कापडणीस, सहायक आयुक्त महेश मोरोणे, अशोक पाटील, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, सहायक अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपअभियंता कल्पना मेश्राम, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सुनील सिर्सीकर, प्रशांत राजूरकर, राहुल कार्लटकर, नागपूर जिल्हा योग असोशिएशनचे अमित मोहगावकर, डॉ. गंगाधर कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी योग दिवस आयोजन तयारीबाबतची माहिती दिली. शहरातील नागरिकांना विविध भागातून येण्यासाठी बसेसची व्यवस्था, कार्यक्रमस्थळी योग साधकांसाठी करण्यात येणारी पाण्याची व्यवस्था, कार्यक्रमासंबंधीची रूपरेषा आदी माहिती महापौर नंदा जिचकार यांनी जाणून घेतली. कार्यक्रमस्थळी पावसाची शक्यता लक्षात घेता आवश्यक त्या सोयी करण्यात याव्यात. स्वच्छतेची खबरदारी घ्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणीही कागदी पत्रके वाटणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.

१० जूनला बैठक

योग दिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीने १० जून रोजी नागपूर महानगरपालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीत आयोजनात सहभागी होणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

अधिक वाचा : साइकिल से 8 राज्यों का भ्रमण कर डेढ़ वर्ष में पहुंचे नागपुर

साइकिल से 8 राज्यों का भ्रमण कर डेढ़ वर्ष में पहुंचे नागपुर

नागपुर : सर्वधर्म समभाव, गो-रक्षा, देशभक्ति, पानी और वृक्ष बचाओ का संदेश लेकर साइकिल से देश भ्रमण पर निकले नागराज गौड़ सोमवार को संतरानगीर पहुंचे। वे प्रतिदिन 80 से 90 किमी की यात्रा करते हैं।

नागराज डेढ़ वर्ष में 8 राज्यों का भ्रमण करते हुए शहर में आए हैं। उन्होंने बताया कि वे कई बार बॉलीवुड में भीड़ का हिस्सा भी बन चुके हैं। यात्रा के दौरान जो भी लोग उनसे मिलते हैं, उन्हें अपना संदेश देकर आगी की यात्रा पर निकल पड़ते हैं। वे कर्नाटक के हासन के रहने वाले हैं।

नागराज ने बताया कि बचपन से ही उन्हें बालिवुड में जाने का शौक था, इसलिए वे मुंबई चले गए, लेकिन फिल्माें में काम नहीं मिला। उनकी किसी पहचान वाले से बात हुई, तो उसने कहा कि फिल्म में जो भीड़ दिखाई जाती है, उसका हिस्सा बन सकते हो। उसके बाद उन्हें भीड़ में खड़े रहने का ही कार्य मिला।

50 वर्षीय नागराज ने बताया कि जीवन में खाने-कमाने के अलावा और भी कुछ करना चाहिए, इसलिए समाज के लिए कुछ करने का सोच कर साइकिल यात्रा करने की ठानी। अब इस यात्रा के माध्यम से सर्वधर्म समभाव, वृक्ष और जल बचाने आदि का संदेश दे रहे हैं। नागराज ने बताया कि दिसंबर 2017 से मुंबई से साइकिल यात्रा की शुरुआत की। सनातन धर्म के आधार पर देश में सर्वधर्म समभाव की भावना स्थापित करने का काम कर रहे हैं।

साइकिल भ्रमण में उनके द्वारा गो-रक्षा, देशभक्ति, विश्व शांति, पानी बचाओ, वृक्ष बचाओ का संदेश दिया जाता है। मुंबई से यात्रा प्रारंभ कर वे गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश की यात्रा कर वे नागपुर पहुंचे हैं। खास बात यह है कि इलाहाबाद में कुंभ के मेले में 20 दिन तक रुक कर वहां भी लोगों को यही संदेश देते रहे।

और पढिये : MHT-CET निकाल जाहीर ; मुंबईची किमया, अमरावतीचा सिद्धेश टॉपर

नोकरभर्ती : आता रोबो घेत आहेत मुलाखती

नागपूर : मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरभर्तीसाठी आता मुलाखती घेणारे पॅनल बसवले जात नसून चक्क रोबो मुलाखती घेऊन लोकांची निवड करत आहेत. रोबोटिक अॅलगोरिदमिक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अनेक कंपन्या इच्छुकांच्या व्हिडिओ मुलाखती घेत आहेत.

एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि इतर गुण जाणून घेण्यासाठी या रोबॉटिक सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. मुलाखत देण्यासाठी आलेल्यांच्या डोळ्यांमधील आणि चेहऱ्यांवरील हावभाव वाचण्याचं काम हे सॉफ्टवेअर करतं. समोरच्या माणसामध्ये किती आत्मविश्वास आहे, तो घाबरतो की शांत राहतो अशा सर्व गोष्टींचा अभ्यास या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने करणं सोपं जातं. परदेशात नाही तर भारतातही या पॅनलचा वापर करणं सोपं जातं. अॅक्सिस बँकेने या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ४० हजार लोकांच्या मुलाखती घेऊन २००० जणांची नोकरभर्ती केली आहे. बजाज अलायन्सनेही या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने १६०० जणांची नोकरभर्ती केली आहे. यात अंडररायटरपासून असिस्टंट मॅनेजरपर्यंतच्या पदांवर भर्ती करण्यात आली आहे. नि:पक्षपातीपणे नोकरभर्ती करणं या सॉफ्टवेअरमुळे सोपं जातं अशी माहिती बजाज अलायन्सचे प्रमुख एचआर ऑफिसर विक्रमादित्य सिंह यांनी दिली आहे.

तर चांगली उत्तर अनेक जण देतता पण या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने उत्तर देताना त्यांच्या मनात काय विचारचक्र सुरु आहे याचा शोध लावता येऊ शकतो अशी माहिती टेल्व्यू कंपनीचे सीईओ संजीव मेनन यांनी दिली आहे.

हे सॉफ्टवेअर योग्य उमेदवाराची निवड करण्यास मदत करत असलं तरीही ते परिपूर्ण नाही. जर भावनांवर नियंत्रण मिळवलं तर या सॉफ्टवेअर्सलाही आरामात फसवता येऊ शकतं अशी माहिती सेंटर फॉर इंटरनेट अॅंड सोसायटीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुनील अब्राहम यांनी दिली आहे. तेव्हा येत्या काळात हे सॉफ्टवेअर्स किती प्रभावी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा : MHT-CET निकाल जाहीर ; मुंबईची किमया, अमरावतीचा सिद्धेश टॉपर

MHT-CET निकाल जाहीर ; मुंबईची किमया, अमरावतीचा सिद्धेश टॉपर

नागपूर : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मध्यरात्रीपासून निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल ९९.९८ टक्के गुणांसह टॉपर ठरले आहेत.

राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून चार लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर २०, ९३० विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) या विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालावर विद्यार्थ्याचे नाव, त्याच्या पालकाचे नाव, आईचे नाव यांचा उल्लेख असेल. निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाउनलोड करून घेतला, याबाबतची माहितीही दिली जाईल, असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना https://mhtcet2019.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन निकाल पाहता येईल.

अधिक वाचा : बँकांमध्ये ७१ हजार कोटींचा घोटाळा

बँकांमध्ये ७१ हजार कोटींचा घोटाळा

नागपूर : देशभरातील बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांनी गेल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) ‘उच्चांक’ नोंदवला आहे. २०१८-१९मध्ये विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या सहा हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली व या घोटाळ्यांचा आकडा तब्बल ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला, अशी धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने सोमवारी दिली. वृत्तसंस्थेच्या एका पत्रकाराने माहिती अधिकारांतर्गत या विषयी माहितीची विचारणा केली होती. व्यावसायिक बँका व निवडक वित्तीय संस्थांमध्ये मिळून गेल्या आर्थिक वर्षात ७१ हजार ५४२.९३ कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या घोटाळ्यांत ७३ टक्क्यांनी वाढ झाली, असे आरबीआयच्या उत्तरात म्हटले आहे.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांमध्ये ४१ हजार १६७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला. तसेच, त्यावेळी गैरव्यवहाराची ५ हजार ९१६ प्रकरणे घडली होती. गेल्या ११ आर्थिक वर्षांचा विचार केल्यास या कालावधीमध्ये बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या तब्बल ५३ हजार ३३४ प्रकरणांची नोंद झाली आहे. या घोटाळ्यांची एकूण व्याप्ती २.०५ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड आहे.

सीबीआयने गेल्या आर्थिक वर्षात दोन सरकारी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. आयडीबीआय बँकेतील ६०० कोटी रुपयांच्या कर्जघोटाळा प्रकरणात सीबीआयने या बँकेचे माजी सीएमडी सी. शिवशंकरन यांच्यासह १५ अधिकाऱ्यांवर कारवाई केली. दागिने व जडजवाहर, चेकमधील अफरातफर, आयटी विभाग, निर्यातीसंबंधी व्यवहार, मुदत ठेवी, मागणी कर्जे, संमतीपत्र आदी विविध १३ विभागांत आर्थिक घोटाळ्यांचे प्रकार घडले आहेत.

अधिक वाचा : नागपूर : विद्यार्थ्यांसह दोघे अपघातात ठार

Nagpur Weather

Nagpur
haze
30 ° C
30 °
30 °
23 %
1.5kmh
0 %
Sat
30 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...