Home Blog Page 175

Samsung India Unveils its Most Powerful Galaxy M, Introduces Galaxy M40 with Flagship ‘Infinity O’ Display

Gurugram : Samsung India, the country’s most trusted consumer electronics and mobile phone brand, today announced the launch of Galaxy M40, its fourth smartphone in the popular Galaxy M series. Designed for tech savvy millennials and Gen Z, Galaxy M40 is power packed with 6.3” FHD+ Infinity-O display, powerful Snapdragon 675octa-core processor and triple rear camera. The launch of Galaxy M40 comes on the back of unprecedented consumer response to the recently-launched Galaxy M10, M20 and M30 smartphones.

“Samsung’s Galaxy Msmartphones have met with unprecedented success in India. Designed for young millennials and Gen Z consumers, Galaxy M series was conceptualized in India. We are confident that the discerning millennial consumers will be delighted with the new M40 device”, said AsimWarsi, Senior Vice President, Samsung India.

“Samsung Galaxy M Series – M10, M20 & M30, was inarguably one of the biggest launches in the first quarter. The series is a great example of leveraging customer insights from Amazon.in to craft products that customers seek and value. The M40, like its predecessors, offers best-in-class features with a new Infinity O display giving customers a premium experience. With this launch, we continue to build a strong portfolio in the smartphones category providing customers with a vast selection across price points and an unmatched shopping experience,”said Manish Tiwary, Vice President, Category Management, Amazon India.

To provide superior screen experience to consumers, Galaxy M40 comes with a stunning 6.3” FHD+ Infinity-O display, the feature that’s currently found only on Samsung’s flagship Galaxy S10 line. With a contrast ratio of 1200:1 and on screen sound technology, Galaxy M40 is a 7.9 mm sleek device, weighing just 168 gm. It comes with sturdy Gorilla Glass 3.Galaxy M40 is powered with Snapdragon 675 Octa-core processor that not only enhances user experience through excellent network speed, but also allows smooth multitasking and low power consumption.

“At Samsung, we constantly challenge ourselves to innovate with latest technology to provide a holistic user experience. With Galaxy M40, we showcase our attention to details to offer an engaging smartphone experience. With its impressive infinity O display, path breaking triple rear camera and Snapdragon 675 processor, the newly launched Galaxy M40 is all about experience. I am sure our consumers will be delighted with this OMG device,”Asim Warsi added.

The new Galaxy M40 sports best-in-class triple rear camera to address the millennials’ need for capturing important moments on the go. The triple camera setup on Galaxy M40 comprises a 32 MP main camera with AI scene optimizer with F1.7 aperture for stunning daylight shots and vivid night photos. It also features a 5 MP depth camera and an ultra-wide8 MP camera. For millennials who like to communicate via videos, Galaxy M40 comes with host of video features such as 4K video recording, Slo-mo and Hyperlapse.Galaxy M40supports a 3,500mAh battery and 15W USB type C fast charging feature that ensures 3X speed as compared to the normal charging.

PRICE, AVAILABILITY

Galaxy M40 will be priced at INR 19,990. Starting noon of June 18, Galaxy M40 will be available for sale on Amazon.in and on Samsung’s own online shop for sale in beautiful Midnight Blue and Seawater Blue gradient colours.

Galaxy M40 – Specifications
Display 6.3” FHD+ Infinity O
Memory 6+128GB expandable up to 512 GB
Processor Snapdragon 675 Octa-core processor

Camera Triple Cam Setup; 32+5+8 (W) MP rear with 4K recording, Slo-Mo &Hyperlapse
Front Camera 16 MP
Battery 3500mAh ; 15 W FC
Colors Midnight Blue and Seawater Blue
Security Face unlock and Rear Finger Print Scanner

Also Read : Launching of Online Gift App “GiftAdda – We Spreads Smile”

नागपुर : जल्द मुंबई लाइन के नीचे और ऊपर से गुजरेगी सड़क

नागपुर : मनीषनगर में घंटों रेलवे क्रासिंग पर खड़े होने से राहत मिलेगी। मेट्रो जल्द ही मुंबई लाइन के नीचे और ऊपर से सड़क बनाने जा रही है। रेल लाइन के नीचे से लगभग 4 महीने में और ऊपर से 8 महीने के भीतर सड़क बनाई जानेवाली है। ऐसे में मनीषनगर निवासियों के लिए रेलवे क्रासिंग पर खड़े रहने की समस्या लगभग खत्म हो जाएगी। यह जानकारी मेट्रो के एमडी बृजेश दीक्षित ने दी है।

बुधवार को मनीषनगर आरयुबी के निर्माणकार्य का जायजा लेने के बाद वह पत्रकारों से चर्चा कर रहे थे। उन्होंने बताया कि वर्धा रोड पर मनीषनगर क्षेत्र से आनेवालों को काफी परेशानी का सामना करना पड़ता है। इसका मुख्य कारण रेल लाइन है।

काफी समय पहले से इस समस्या पर हल निकालने का विचार चल रहा है, लेकिन वर्धा रोड से रेल लाइन की दूरी काफी कम होने से यहां से आरओबी या आरयूबी बनने में काफी चुनौती थी। बावजूद इसके तकनीकी तरीके से मेट्रो इस काम को करने में सफल हुआ है। यही नहीं, 90 करोड़ का यह काम मेट्रो 82 करोड़ में ही करेगा, ऐसा विश्वास है।

वर्धा रोड पर डबल डेकर का काम चल रहा है। इसकी लागत राशि 425 करोड़ से अधिक है। यहां सबसे नीचे लोकल ट्रैफिक है। वहीं, ऊपर एनएचआई का हाइवे बन रहा है। इसके ऊपर मेट्रो रेल चल रही है। बीच का हाईवे बनाने की जिम्मेदारी एनएचआई ने मेट्रो को ही दी है। नेशनल हाईवे पर मनीषनगर से पहुंचने के लिए वाहनधारकों के लिए उक्त सब-वे व फ्लाईओवर का निर्माण किया जा रहा है।

ऐसी बनेगी सड़क

मनीषनगर से फ्लाईओवर बनकर मुंबई लाइन को क्रास कर सीधे वर्धा रोड से वाई शेप में जुड़ेगा। मनीषनगर क्षेत्र से आनेवालों को यदि वर्धा जाना है तो वह वाई के एक तरफ से निकल जाएंगे। वहीं, वर्धा रोड से जिसे मनीषनगर आना है, वह दूसरे वाई के दूसरे हिस्से से आएंगे। इसके अलावा रेल लाइन के नीचे से बननेवाली सब-वे मनीषनगर से आने जानेवालों को लोकल सड़क से मिलाएगा।

रीड-3 का काम एनएचआई की अनुमति के लिए रुका है

मेट्रो के की रीच-3 यानी बर्डी से ऑटोमोटिव चौक का काम फिलहाल एनएचआई की अनुमति के लिए रुका है। श्री दीक्षित ने बताया कि यहां भी वर्धा रोड की तरह फ्लाइओवर बनने जा रहा है। एनएचआई की मंजूरी का इंतजार है।

और पढिये : आंधी में शहर की बिजली कंपनियों को 1 करोड़ 33 लाख का नुकसान

Launching of Online Gift App “GiftAdda – We Spreads Smile”

Specialized Online Gift app for your Nagpurian Loved Once “GiftAdda – We Spread Smile”

Nowadays, Gift and Surprised is the best way to make your loved one happy and make them feel extra special keeping this in mind this Nagpur Base company launched Online gift app on 14 May name as GiftAdda where you can find a gift for loved ones and surprised them giving a lovely smile. it is an online gift delivery app delivering gifts within Nagpur and you can place an order from anywhere for your “ NAGPURIAN LOVED ONES “

The aim of the app is providing the best online gifts to the customers, with the exclusive price range. After Installing the application you can see various categories of gifts according to the occasion like Birthday, Anniversary, Special day ( Like father’ day ), inauguration, and you can choose your gift likewise and schedule their delivery in advance. They are having a huge collection of unique personalized gifts and birthday gifts, Fresh flowers, Cake, Chocolates, etc.

How To Download GiftAdda – Online Gift App :

In just a few easy steps you can send online gift delivery in Nagpur to your beloved.
• Go to play store
• Search for “GiftAdda” Download it
• Explore gifts
• Select gifts
• Set Delivery Timing
That’s it !!

They are delivering it to the right place within time. They have made the process of gifting easy with the online selection and timely delivery in Nagpur, easy payment facilities including an option to pay cash upon delivery, delivery alternatives like gift-arrivals on your scheduled date and time.

There have been endless times your dear once have surprised you, now it’s your time to do that.

GiftAdda also providing a platform to the Nagpur base entrepreneur for growing up their business in a digital way. And in the digitalized world everything is getting online right from shopping to eating then why not gifting and Spread Smile.

Hurry up! They have a launching offer of Getting a 5% discount and free delivery valid till June 30.

Download the App : https://bit.do/gftad

आंधी में शहर की बिजली कंपनियों को 1 करोड़ 33 लाख का नुकसान

नागपुर : मानसून आने से पहले ही शहर में आंधी ने दस्तक दे दी थी। शहर में आंधी ने बहुत तबाही मचाई थी जिससे कई लोगोें की टीन शेड छत उड़ गई कई क्षेत्र में पेड़ भी धराशायी हो गए थे। साथ ही इलेक्ट्रिक पोल, ट्रांसफार्मर, कंडक्टर और केबल भी टूट गई थी। इससे यह ताे पता चल गया है कि मौसम में होने वाले बदलाव या प्राकृतिक आपदा से निपटने के लिए शहर की महावितरण और एसएनडीएल बिजली वितरण कंपनी तैयार नहीं है।

बारिश और तेज हवाओं के चलते ही दूर्घटना हो इसलिए बिजली आपूर्ति बंद कर दी जाती है। बिजली बंद करना कोई उपाय नहीं है। इसके लिए पहले से तैयारियां करनी चाहिए जो कि नहीं की गई। इस बार की आंधी में दोनो वितरण कंपनी को एक करोड़ से भी ज्यादा का नुकसान हुआ है। इसकी भरपाई के लिए एसएनडीएल ने इंश्योरेंस क्लेम किया है। महावितरण ने नुकसान की रिपोर्ट राज्य सरकार को दी है जिसे फंडिंग के दौरान पूरा करेंगे।

मौसम के रूख बदलते ही शहरवासियों का बिजली जाने का डर लगने लगता है क्योंकि इस तरह की आपदा से निपटने के लिए कोई विशेष तैयारी न होना। जिसका खामियाजा वितरण कंपनी को भी भुगतना पड़ता है दोनों कंपनियों को 1 करोड़ 33 लाख 83 हजार का नुकसान हुआ है। यह नुकसान बहुत बड़ा है। इसमें एसएनडीएल को 85.3 लाख का नुकसान हुआ है साथ ही महावितरण को 48 लाख का नुकसान हुआ है।

आंधी में शहर के कई हिस्सों में पोल, कंडक्टर और केबल टूटने के कारण अंधेरे में रहे थे जिसमें एसएनडीएल के 42 एलटी और 17 एचटी पोल धराशायी हुए थे। साथ ही 6 डिस्ट्रीब्यूशन ट्रांसफार्मर, 16.2 किमी के एलटी कंडक्टर, 4.2 किमी के एचटी कंडक्टर और 6.1 किमी की केबल टूटी थी। इस नुकासन के लिए एसएनडीएलने इंश्यारेंस क्लेम किया है जिसमें उसे 27 लाख क्लेम में मिल रहे हैं। महावितरण को भी कुल 48 लाख का नुकसान हुआ है।

एसएनडीएल की तुलना में महावितरण को कम नुकसान हुआ है लेकिन ग्रामीण क्षेत्रों में अधिक नुकसान हुआ है। शहर में महावितरण के 43 एएमटी एचटीपोल से 2.26 लाख, 265 एएमटी एलटीपोल से 7.23 लाख, 3.83 किमी की एचटी लाइन से 16.58 लाख, 11.41 किमी के एलटी लाईन से 7.46 लाख, 9 एएमटी डिस्ट्रीब्यूशन ट्रांसफार्मर से 12.67 लाख, 2 डीपी स्ट्रक्चर से 2.10 लाख का नुकसान हुआ है।

यदि फिर से इस तरह की समस्या होती है तो शहर को फिर से अंधेरे में रहना होगा। इसकी पूरी रिपोर्ट महावितरण राज्य सरकार को दी है जिसकी भरपाई फंडिंग के दौरान होगी।

और पढिये : नागपूर : मिहानमध्ये ५०० कोटींचे प्रकल्प, बड्या उद्योगांची गुंतवणूक, रोजगाराची संधी

Launching of Online Gift App “GiftAdda – We Spreads Smile”

Specialized Online Gift app for your Nagpurian Loved Once “GiftAdda – We Spread Smile”

Nowadays,  Gift and Surprised is the best way to make your loved one happy and make them feel extra special keeping this in mind this Nagpur Base company launched Online gift app on 14 May name as ” GiftAdda “ where you can find a gift for loved ones and surprised them giving a lovely smile. it is an online gift delivery app delivering gifts within Nagpur and you can place an order from anywhere for your “ NAGPURIAN LOVED ONES “

GiftAdda-Online Gift App
Discount on shopping on GiftAdda-Online Gift App

The aim of the app is providing the best online gifts to the customers, with the exclusive price range. After Installing the application you can see various categories of gifts according to the occasion like Birthday, Anniversary, Special day ( Like father’ day ), inauguration, and you can choose your gift likewise and schedule their delivery in advance. They are having a huge collection of unique personalized gifts and birthday gifts, Fresh flowers, Cake, Chocolates, etc.

How To Download GiftAdda – Online Gift App:

In just a few easy steps you can send online gift delivery in Nagpur to your beloved.
• Go to play store
• Search for “GiftAdda” Download it
• Explore gifts
• Select gifts
• Set Delivery Timing
That’s it !!

They are delivering it to the right place within time. They have made the process of gifting easy with the online selection and timely delivery in Nagpur, easy payment facilities including an option to pay cash upon delivery, delivery alternatives like gift-arrivals on your scheduled date and time.

There have been endless times your dear once have surprised you, now it’s your time to do that.

GiftAdda also providing a platform to the Nagpur base entrepreneur for growing up their business in a digital way. And in the digitalized world everything is getting online right from shopping to eating then why not gifting and Spread Smile.

Hurry up! They have a launching offer of Getting a 5% discount and free delivery valid till June 30.

Download the App: https://bit.do/gftad

Nagpur : Pipeline bursts in Besa-Beltarodi, no water supply for 2 days

Nagpur : Residents of Besa-Beltarodi would go without drinking water for next two days as the pipeline has burst on Besa main road on Tuesday. Road widening work for cement concretisation was in progress on the remaining patch of Besa Road when the incident occurred in the afternoon. The spot is in front of Bank of India, near petrol pump in the area.

The pipeline carries water from Rama Dam to the overhead water tanks located at different places. A two feet diameter valve got damaged and it slipped from its place resulting in flooding of the main road. As the water pipeline is on shoulder of road entire water flowing out of the two metre diameter pipe submerged the entire stretch till the temple ahead. This happened as on one side of road storm water drain is built whose height is more than that of concrete road. That water remained stagnant and exposed the storm water drain whose utility is now in question if it could not drain out the excess water. The main road of the area is quite a busy place during day time and passers-by had to tread through knee deep water. Before the water supply from the overhead tank could be cut off thousand of gallons of drinking water got wasted due to damage caused to the pipeline.

Confirming the incident, Surendra Banait, Sarpanch, Besa-Beltarodi Gram Panchayat, said the repair work is expected to take two days and during that time drinking water supply will remain shut to the sprawling suburbs. Already searing heat has increased demand for water and the disruption in supply is likely to put residents of Besa-Beltarodi in a fix. Though many of them have dug up borewells but there too the depleting levels means one can’t totally depend on it. Therefore the piped water provided much needed support to citizens to meet their daily needs. Mukesh Kale, Member, Besa Gram Panchayat, has appealed people to rationally use the water to tide over the crisis period of next two days.

Also Read : नागपूर : मिहानमध्ये ५०० कोटींचे प्रकल्प, बड्या उद्योगांची गुंतवणूक, रोजगाराची संधी

नागपूर : मिहानमध्ये ५०० कोटींचे प्रकल्प, बड्या उद्योगांची गुंतवणूक, रोजगाराची संधी

नागपूर : मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात आगामी काळात ५०० कोटींची नवीन गुंतवणूक होत असून मोठ्या व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांनी येथे प्रकल्प उभारण्यासाठी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती मिहानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी दिली.

मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नतीन गडकरी हे प्रयत्न करीत आहेत. फ्रान्सच्या शिष्टमंडळासोबत गेल्या नोव्हेंबर महिन्यात नागपुरात बैठक घेण्यात आली होती. तेव्हा दसॉल्टसोबतच इतर एव्हिएशन कंपन्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मिहान व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहयोग करार केले होते. त्या कराराला आता मूर्त स्वरूप देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानंतर नागपुरात रिलायन्स एअरोस्पेस पार्क तयार करण्यात आला. त्यात दसॉल्ट कंपनीने फाल्कन व राफेल विमान उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार फाल्कन विमानाचे उत्पादन सुरू झाले असून सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्ण तयार झालेले फाल्कन विमान नागपुरातून झेप घेणार आहे. दसॉल्टला पूरक म्हणून थॅलेस ही एव्हिएशन रडार कंपनी देखील नागपुरात गुंतवणूक करीत आहे. या कंपनीसोबत सहयोग करार झालेला आहे.

दरम्यान, दसॉल्ट कंपनीला सहयोग करण्यासाठी फ्रान्सच्या एव्हिएशन कंपन्याही मिहानमध्ये उतरल्या आहेत. त्यात टूर्गिस गिलार्ड या कंपनीला दोन एकर जागा देण्यात आली आहे. सदर कंपनी दोन आसनी विमाने उत्पादीत करते. तर मिहानमध्ये ही कंपनी दसॉल्टच्या युनिटसाठी लागणारे एरोनॉटिक्स रोबोटिक सिस्टीम तयार करणार आहे. या कंपनीचे उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय व्हीआर एरोनॉटिक्स या कंपनीला देखील एक एकर जागा मिहानमध्ये देण्यात आली आहे. या कंपनीने फ्रान्सच्या एका कंपनीसोबत संयुक्त भागीदारी उपक्रम स्थापन केला आहे. ही कंपनीदेखील दसॉल्टसाठी अॅन्सीलरी युनिट म्हणून काम करणार आहे.

याशिवाय व्हीडीआयएचपीएल या समुहाला सात एकर जागा मिहानमध्ये देण्यात आली असून त्या कंपनीमार्फतही एव्हिएशन सेक्टरमधील क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. तसेच वायुयोम या नागपुरातील कंपनीला देखील एक एकर जागा देण्यात आली आहे. सदर कंपनी देखील एव्हिएशन सेक्टरमध्ये सुट्या भागांचे उत्पादन करणार आहे.

इंडोमार एमआरओ

मिहान आगामी काळात एव्हिएशन सेक्टरमधील जागतिक गुंतवणूकीचे स्थान होणार आहे. टाल, एअर इंडिया, रिलायन्स, दसॉल्ट या बड्या कंपन्यांसोबतच इंडोमार ही भारत अमेरिका यांच्या संयुक्त उपक्रमातील कंपनी मिहानमध्ये २०२० पर्यंत गुंतवणूक करणार आहे. या कंपनीला देखील १०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात येत असून अमेरिकेतील विमानांच्या देखभाल व दुरूस्तीचा मोठा प्रकल्प येथे स्थापन होत आहे. या कंपनीने मिहानमध्ये बांधकाम सुरू केले असून त्यांची प्रशासकीय इमारत तयार होत आहे.

टीएसला ५० एकर जागा मिळणार

टीसीएस या आयटी कंपनीने मिहानकडे आणखी ५० एकर जागेची मागणी केली आहे. सध्या टीसीएसने सुमारे पाच हजार युवकांना रोजगार दिला असून त्यांनी विस्तारासाठी जमीन मागितली असून त्यावर २५ जून रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर महिन्याभरात जमीन हस्तांतरणाचा करार होईल.

गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या अशा

कंपन्या रोजगार

थॅलेस ५० ते १००

टुर्गिस गिलार्ड २० ते ५०

व्हीआर एरो ३० ते ५०

इंडोमार ५००

अधिक वाचा : ८२ हजार वृक्षांची होणार लागवड : महापौर नंदा जिचकार

८२ हजार वृक्षांची होणार लागवड : महापौर नंदा जिचकार

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत यावर्षी नागपूर शहराचा सहभाग ८२ हजार ५०० वृक्षांचा राहणार आहे. मनपा, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि लोकांनी पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर शहरातील अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला आयुक्त अभिजीत बांगर, प्रतोद दिव्या धुरडे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती अभय गोटेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, दुर्बल घटक समितीचे सभापती हरिश दिकोंडवार, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनाली कडू, आशा उईके, नगरसेवक निशांत गांधी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, अनिरुद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त अशोक पाटील, हरिश राऊत, प्रकाश वराडे, राजू भिवगडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, स्मिता काळे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, नगरसेविका संगीता गिऱ्हे, नगरसेवक मुन्ना पोकुलवार, किशोर वानखेडे, प्रवीण भिसीकर, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख प्रा. श्रीनिवास, निसर्ग विज्ञान मंडळाचे डॉ. विजय घुगे, श्री. वनस्पती शास्त्रज्ञ दिलीप चिंचमलातपुरे, एसबीएम महाविद्यालयाचे अजिंक्य धोटे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी आज प्रत्येकाने वृक्ष लावणे गरजेचे आहे. विकास होत असताना वृक्षांची कत्तल होऊ नये, याची काळजीही घेतली पाहिजे. ‘ग्रीन सिटी’ म्हणून नागपूरला देशात क्रमांक एक करण्यासाठी १ जुलैच्या वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, वृक्ष लागवडीसोबतच असलेल्या वृक्षांचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. यासाठी मनपाने धोरण तयार केले आहे. पण यापेक्षाही नागरिकांनी जागरुक असणे गरजेचे आहे. झाड वाचविण्यासाठी मनपा पुढाकार घेत आहे, यात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पर्यावरणप्रेमींनीही सूचना मांडल्या. यावेळी बोलताना वनस्पतीशास्त्रज्ञ दिलीप चिंचमलातपुरे यांनी सध्या सुकलेल्या तलावातील माती काढून ती रस्ता दुभाजकांमध्ये टाकण्याची सूचना केली. शिवाय स्थानिक वृक्षांची लागवड करण्याची सूचना केली. ग्रीन फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटजी यांनी झाड लावण्यासोबतच झाड वाचविण्यासाठीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. जी झाडे लावलीत तिला जगविणे आणि जी आहेत त्याचेही जतन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

विद्यापीठाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयात दोन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक रोपटे भेट म्हणून देण्यात येईल आणि तीन वर्ष त्याचे संगोपन त्याने करावे. त्यावर गुण देण्यात येईल, ही अभिनव संकल्पना विद्यापीठ अंमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्ग विज्ञान मंडळाचे डॉ. विजय घुगे, एसबीएमचे अजिंक्य धोटे व अन्य प्रतिनिधींनीही यावेळी आपले विचार मांडले आणि वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

तत्पूर्वी ‘वृक्ष लागवड मोहिमेची गरज’ यावर सादरीकरण करण्यात आले. उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी वृक्ष लागवड तयारीसंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. ८२ हजार ५०० झाडांव्यतिरिक्त नागपूर शहरातील सिमेंट आणि डांबरी रस्त्यांच्या दुतर्फा आणि रस्ता दुभाजकांवर ५० हजार झाडे लावण्याचेही प्रस्तावित असून त्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही उद्यान अधीक्षक चोरपगार यांनी यावेळी दिली. बैठकीला संबंधित मनपाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा : सर्वांच्या सहकार्याने झोनला प्रगतीपथावर नेणार : विरंका भिवगडे, आसीनगर झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला

सर्वांच्या सहकार्याने झोनला प्रगतीपथावर नेणार : विरंका भिवगडे, आसीनगर झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला

नागपूर : झोनमधील नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने आसीनगर झोनला प्रगतीपथावर नेणार आणि प्रत्येक कामांना प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार असल्याचा विश्वास आसीनगर झोनच्या नवनिर्वाचित सभापती विरंका भिवगडे यांनी व्यक्त केला. सोमवारी आसीनगर झोन येथे त्यांनी झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर मावळत्या सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका मंगला लांजेवार, वैशाली नारनवरे, नगरसेवक दिनेश यादव, मोहम्मद ईब्राहिम तौफिक अहमद, बसपा जिल्हा अध्यक्ष विलास सोमंकुवर, जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, उपअभियंता अजय पाझारे प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना विरंका भिवगडे म्हणाल्या, झोनमधील प्रत्येक नागरिकांच्या समस्यांना प्राधान्याने सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील. झोनअंतर्गत येणारे सर्व कामे ताताडीने मार्गी लावण्याचा माझ्या प्रयत्न असेल. झोन सभापती नियुक्त करण्यासाठी ज्यांनी मला प्रोत्साहन केले त्यांचे मी आभार मानते, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

यावेळी मावळत्या सभापती वंदना चांदेकर म्हणाल्या, माझ्या कार्यकाळात मी माझे काम पूर्ण केले. ‘झिरो पेंडंसी’ म्हणून माझ्या कार्यकाळात या झोनची नवीन ओळख निर्माण झाली. मला केलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानते, असे म्हणत त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

याप्रसंगी नगरेसविका मंगला लांजेवार, वैशाली नारनवरे, नगरसेवक दिनेश यादव, मोहम्मद ईब्राहिम तौफिक अहमद, नगरसेवक परसराम मानवटकर, सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी आपल्या भाषणातून नवनियुक्त सभापती विरंका भिवगडे यांचे अभिनंदन केले. यानंतर मावळत्या सभापती वंदना चांदेकर यांनी नवनिर्वाचित सभापती विरंका भिवगडे यांच्याकडे सभापतीपदाचा कार्यभार सोपविला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार कनिष्ठ अभियंता शैलेश जांभूळकर यांनी केले. कार्यक्रमाला झोनमधील कर्मचारी व अधिकारी, सर्व अभियंता व कंत्राटदार उपस्थित होते.

अधिक वाचा : डॉ. संजीव चौधरी महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय, नाशिक के प्रबंधन मंडल में शामिल

डॉ. संजीव चौधरी महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय, नाशिक के प्रबंधन मंडल में शामिल

नागपुर : नागपुर के डॉ. संजीव चौधरी को महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय, नाशिक के प्रबंधन मंडल में शामिल किया गया है। उनकी नियुक्ति राज्य के राज्यपाल व विश्वविद्यालयों के कुलपति विद्यासागर राव ने की है।

शहर में जानेमाने आर्थोपेडिक सर्जन डॉ. चौधरी जन स्वास्थ्य के क्षेत्र में किए गए कार्यों के लिए राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तर पर पहचान रखते हैं। उन्होंने महिलाओं में मेनोपॉज के बाद हडि्डयों के कमजोर होने वाली बीमारी ऑस्टियोपोरोसिस के प्रति जनजागृति बढ़ाने में विशेष योगदान दिया है। इस क्षेत्र में उनके कार्यों के लिए उन्हें देश विदेश में कई सम्मान प्राप्त हो चुके हैं। उन्होंने विदर्भ के ग्रामीण इलाकों में महिलाओं को ऑस्टियोपोरोसिस के प्रति जागरूक करने लिए उन्होंने ऑनलाइन सेवा हीटको(हेल्थ एज्यूकेशन एंड टेलीकंसल्टेशन ऑन ऑस्टियोपोरोसिस) शुरू की है।

हीटको के माध्यम से वे ग्रामीण इलाकों की महिलाओं को वीडियो कॉनफ्रेसिंग के जरिए जानकारी देते हैं। कार्यक्रम के लिए चयनित 117 गांवों में से अबतक 52 गांवों में यह अभियान सफल रहा है। सार्क देशों में ऑस्टियोपोरोसिस के खिलाफ जनजागृति लाने केलिए उन्हें नेपाल में अंतरराष्ट्रीय सम्मान ग्लाेबल हेल्थ क्रसेडर ऑफ द इयर से नवाजा जा चुका है।

विदर्भ आर्थोपेडिक एसोसिएशन के अध्यक्ष पद पर रहते हुए उन्होंने विदर्भ के नौ जिलों में विभिन्न व्यवसाय से जुड़ी महिलाओं में ऑस्टियोपोरोसिस बीमारी के अध्ययन किया था। इस बीमारी के प्रति सरकार को ध्यान आकर्षित करने के लिए उन्होंने श्वेत पत्रिका तैयार कर भारत सरकार को सौंपा था। इससे सरकार को गैर संक्रामक बीमारियों की रोकथाम के लिए नीति तैयार करने में काफी मदद मिली।

चीन में ऑस्टियोपोरोसिस पर हुए अंतरराष्ट्रीय सम्मेलन में डॉ चौधरी के शाेघ पत्र भारतीय पर्यावरण और ऑस्टियोपोरोसिस को प्रथम पुरस्कार प्रदान किया जा चुका है। उनके कई शोध पत्र राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय जर्नल में प्रकाशित हो चुके हैं। उन्होंने रिसर्च व शिक्षा के लिए ओएससीईआर की स्थापना की है, जिसके तहत कनियमित रूप से कार्यशालाएं अायोजित की जाती हैं।

और पढिये : जिला व सत्र न्यायालय की लिफ्ट में फंसी तीन अधिवक्ता , अस्पताल में भर्ती

जिला व सत्र न्यायालय की लिफ्ट में फंसी तीन अधिवक्ता , अस्पताल में भर्ती

नागपुर : मंगलवार की दोपहर को सिविल लाइंस स्थित जिला व सत्र न्यायालय में लिफ्ट अचानक बंद पड़ गई। इसमें तीन महिला अधिवक्ता काफी देर तक फंसी रही, उन्हें जब तक बाहर निकाला गया तब तक उनकी स्थिति बहुत ज्यादा बिगड़ गई। जिसके चलते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन अध्यक्ष एड.कमल सतुजा, सचिव एंड नितीन देशमुख और अन्य वकीलों ने मिल कर उन्हें अस्पताल में भर्ती कराया।

दो महिला अधिवक्त सुधा सहारे और शाहिन शाह को सदर स्थित शांति भवन अस्पताल के आईसीयू में भर्ती कराना पड़ा, मंगलवार शाम तक उनकी सेहत में सुधार हो सकी। वहीं एक अन्य महिला अधिवक्ता आफरिन को दंदे अस्पताल में भर्ती कराया गया, उनकी हालत बाकि दो वकीलों से जरा बेहतर थी। कोर्ट की बहुमंजिला इमारत के ग्राउंड फ्लोर में दाखिल होते ही सामने दो लिफ्ट है, दूसरी ओर भी लिफ्ट हैं। जजों के लिए स्वतंत्र लिफ्ट का बंदोबस्त है। लिफ्ट का उपयोग वकील और पक्षकार करते हैं। सातवीं मंजिल तक लिफ्ट से ही आना जाना किया जाता है।

मंगलवार को भी रोज की ही तरह लिफ्ट का उपयोग हो रहा था, कि अचानक परिसर की एक लिफ्ट बंद हो गई। जिला न्यायालय के परिसर में एक भी िचकित्सक नहीं है, तो ऐसी स्थितियों में मरीजों को फर्स्ट एड भी नहीं संभव है। पिछले एक वर्ष से चिकित्सक नियुक्त की मांग की जा रही है। यहां प्रतिदिन करीब 5 हजार वकील और करीब 10 हजार पक्षकार आते हैं।

और पढिये : नागपूर : रेल्वे गाड्या सौर उर्जेवर धावणार ?

नागपूर : रेल्वे गाड्या सौर उर्जेवर धावणार ?

नागपूर : प्रचंड खर्च आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी येत्या दहा वर्षांत सर्वच रेल्वे गाड्या सौर आणि पवन उर्जेवर चालविण्याचा विचार भारतीय रेल्वेतर्फे केला जात आहे.

२०२२ पर्यंत देशात डिझेल इंजिन पूर्ण बंद करण्याचा विचार असून, २०३० पर्यंत सर्व रेल्वे गाड्या सौर उर्जेवर चालविण्यात येणार आहेत. रेल्वे सुरू झाली त्यावेळी कोळशावर चालणारे इंजिन होते. काळानुसार त्यात बदल होत गेला व डिझेल इंजीन आले. मात्र त्यानंतर विजेवर चालणारे इंजीन आले आणि गाड्यांचा वेग वाढला. आज बहुतांश गाड्यांना विजेवर चालणारेच इंजिन आहे. मात्र यासाठी वीज मोठ्या प्रमाणात लागते व रेल्वेचा मोठा खर्च या विजेवर होत असतो. गाड्या सौर किंवा पवन ऊर्जेवर धावू लागल्या तर रेल्वेची मोठी बचत होईल तसेच पर्यावरणाच्या दिशेनेही ते मोठे पाऊल ठरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडशी दोन मेगावॉटचा करार केला आहे. भविष्यात या कराराची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे २०२२ पर्यंत भारतीय रेल्वेत पूर्ण विद्युतीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर २०३० पर्यंत ग्रीन रेल्वेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सौर उर्जेसहच पवन उर्जेचाही उपयोग केला जाणार आहे.

भारत हेवी इलेक्ट्रक्लसशी जो करार झाला आहे त्यानुसार भारतीय रेल्वे या कंपनीकडून दोन मेगावॉट वीज घेईल व या विजेचा उपयोग विविध कामांसाठी केला जाईल. जगातील पहिले ग्रीन रेल्वे होण्याचा भारतीय रेल्वेचा मानस आहे व त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

अधिक वाचा : Nagpur girl Sugandha Date crowned as the winner of Zee TV’s Sa Re Ga Ma Pa Li’l Champs

Shikhar Dhawan Ruled Out Of World Cup For 3 Weeks With Thumb Injury

Shikhar Dhawan
Shikhar Dhawan

Nagpur : Team India suffered a major setback as opener Shikhar Dhawan, century scorer in the last match against Australia in the World Cup 2019, was ruled out for at least three weeks with thumb fracture. Shikhar Dhawan was the hero of India’s win over Australia on Sunday with a knock of 117 off 109 balls. He played through pain after being hit on his left thumb by a rising delivery from pacer Nathan Coulter-Nile. Shikhar Dhawan didn’t take the field due to the injury during the clash against Australia and Ravindra Jadeja fielded in his place for the entire 50 overs. He underwent scans here in which the fracture came to light.

With Dhawan being ruled out with an injury, India will be forced to change Rohit Sharma’s opening partner when they face 2015 World Cup runners-up New Zealand on Thursday at the Trent Bridge, Nottingham.

Designated standbys Rishabh Pant and Ambati Rayudu are in contention to replace Dhawan in case he is completely ruled out of the event. But the team management might push for Mumbai batsman and India A captain Shreyas Iyer as he is a specialist No.4 batsman. Iyer is currently in England.

Dhawan is being assessed by Patrick Farhart and specialists are being consulted right now to get a clear idea on his availability.

Dhawan had featured in 130 One-Day Internationals (ODIs) for India, scoring over 5,480 runs at an average over 44. He also holds 17 centuries and 27 half-centuries to his name in this format, with a brilliant record at the ICC events.

Also Read : Nagpur girl Sugandha Date crowned as the winner of Zee TV’s Sa Re Ga Ma Pa Li’l Champs

खड्डे पुनर्भरणाची कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

नागपूर : पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने वीज कंपनीने खोदून ठेवलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. त्याचे योग्य रीतीने पुनर्भरण करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नागपूर शहरात मनपा हद्दीत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला महापौर नंदा जिचकार, आयुक्त अभिजीत बांगर, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, हनुमान नगर झोन सभापती माधुरी ठाकरे, नगरसेविका रिता मुळे, रूपाली ठाकूर, स्वाती आखतकर, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, महावितरणचे अधीक्षक अभियंता (शहर) दिलीप दोडके, हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप भोसले, ॲड. रमण सेनाड यांच्यासह मनपाचे सर्व कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्त उपस्थित होते.

वीज कंपनीकडून शहरात विविध ठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहे. कंपनीचे सामान रस्त्यांवर पडून आहे. पुन्हा खोदकामासाठी मनपाकडे परवानगी मागत आहेत. खड्ड्यांचे पुनर्भरण योग्यरीत्या करण्यात आलेले नाही. पावसाळ्याच्या दिवसांत याचा नागरिकांना त्रास होईल, ही समस्या माजी महापौर प्रवीण दटके यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडली. यावर निर्णय घेत तातडीने रस्त्यांचे पुनर्भण योग्य रीतीने करण्याचे निर्देश दिले. कामात हयगय गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले. वीज कंपनीने मनपासोबत समन्वय ठेवणे आवश्यक आहे. मनपाच्या मुख्य अभियंत्यासोबत समन्वय ठेवून सध्या जी कामे सुरू आहेत, त्याठिकाणी पूर्वी वीज कंपनीची जी कामे आहेत, ती पूर्ण करा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शासनाच्या निर्णयानुसार लोकांना पट्टेवाटप करण्यात येत आहे. नझुलच्या जागेवरील पट्टेवाटपासाठी दुय्यम निबंधकाकडे रजिस्ट्रीसाठी गेले असता अडीचशे वर्गफुटासाठी ४४ हजार रुपये मुद्रांकशुल्क मागितल्याचे माजी महापौर प्रवीण दटके यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर बोलून हा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले.

यानंतर दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. रेशीमबाग येथील मनपा समाजभवन संस्थेला देण्यासंदर्भात विषय चर्चेला आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. राजाबाक्षा येथील देवस्थान विकासाकरिता मंजूर निधीचा उपयोग करून तातडीने तेथील कार्य सुरू करण्यात यावे, रमना मारोती ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर निधीतून मंदिर व परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले. छोटा ताजबागचा स्वदेश दर्शन अंतर्गत विकास प्रस्तावित आहे. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील व विकास कार्य सुरू होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दक्षिण नागपुरातील झोपडपट्टी धारकांना पट्टेवाटप करण्यासंदर्भातील अडचणी दूर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. कस्तुरचंद पार्क येथे प्रस्तावित सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे काम रखडलेले आहे. यासंदर्भात ११ जून रोजी तातडीची बैठक घेऊन त्यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बैठकीला संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : महापौर नंदा जिचकार : योग दिनाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढे या !

महापौर नंदा जिचकार : योग दिनाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढे या !

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने २१ जून रोजी जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने होणा-या भव्य आयोजनाचा उद्देश हा शहरात योगाचा प्रचार, प्रसार करणे हाच आहे. नागरिकांना योगाचे महत्व पटावे त्यांनी योगासाठी पुढे यावे या हेतून योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी मनपातर्फे भव्य आयोजन केले जाते. नागरिकांमध्ये योगाप्रती जनजागृती व्हावी व ते योगाकडे वळावेत यासाठी योग दिनानिमित्तच्या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढे या, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

योग दिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाची तयारी, स्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीने सोमवारी (ता.१०) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त महेश मोरोणे, सुभाष जयदेव, स्मिता काळे, आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, पतंजली योग समितीचे सर्वश्री प्रदीप काटेकर, शशीकांत जोशी, छाजुराम शर्मा, राजेंद्र जुवारकर, उर्मीला जुवारकर, वि.ब.हि.क. संस्थेचे देवराव सवाईथुल, युनिटी एस.ए.चे संजय निकुले, आय.एन.ओ.च्या किर्तीदा अजमेरा, सुवर्णा मानेकर, श्री. योग साधनाचे डॉ. पी.एम. मस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील उज्ज्वला लांडगे, ओमसाई योग ॲकेडमीचे डॉ. गंगाधर कडू, नागपूर जिल्हा योग असोसिएशनचे अनिल मोहगावकर, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे राहुल कानिटकर, प्रशांत राजुरकर, सुनील सिरसीकर, वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या प्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे, हर्टफुलनेस इन्स्टिट्युटचे श्रीकांत अण्णारपा, योगसुत्रा वे ऑफ लाईफ संस्थेच्या सुनीता, मैत्री परिवार संस्थेचे अमन रघुवंशी, अमित योगासन मंडळाचे संदेश खरे, नागपूर जी. योग असोसिएशनचे भुषण टाके, आर्ट ऑफ लिव्हींगचे अतुल बक्षी, नवीन खानोरकर, चंदु गलगलीकर, नेहरू युवा केंद्र संघटनचे एस.एन. साळुंके, ओशोधारा संघ नागपूरचे संजय कटकमवार, निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीचे ज्ञानेश्वर गुरव, सहजयोग ध्यान केंद्राचे नंदकिशोर गाणोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी योग दिनाच्या आयोजनासंदर्भात सर्व संस्थांच्या सुचना नवकल्पना मागविल्या व आवश्यक त्या सुचनांवर चर्चा करून त्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले. अनेक संस्थांनी योग दिनाला आपल्या तयारीची माहिती दिली. यावर्षी योग प्रात्याक्षिकामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या नवीन कला, नवीन संकल्पना याबाबत माहिती दिली.

अधिक वाचा : Toyota Kirloskar Motor forays into premium hatchback segment with launch of Toyota Glanza

Toyota Kirloskar Motor forays into premium hatchback segment with launch of Toyota Glanza

New Delhi : Toyota Kirloskar Motor (TKM) today marked its entry into premium hatchback segment with the official launch of Toyota Glanza. Designed to cater to the needs of the youth car owners, this newest premium hatchback is sophisticated with a suite of intuitive features and intelligent design that come together with unmatched comfort and safety.

The name Glanza is derived from a German word which means Brilliancy/ Radiance/ Sparkle. True to its name, this new hatchback is specially designed keeping the youth customer in mind “who likes to outshine in the society”. The new Toyota Glanza is just as stylish on the inside as it is on the outside. Plush and comfy Ergonomic Design, swanky
one-of-a-kind Dual-Tone interiors, and irresistible Smoke Silver accents blend perfectly to create a cabin that’s truly a class apart.

Equipped with a powerful yet fuel efficient K-series petrol engines to deliver superior driving experience with exceptional power and low-end torque with seamless CVT/MT transmission, this latest offering from Toyota comes with BS-VI compliant engines. In order to further enhance customer delight, the company is offering superior warranty of 3year/100K Kms & extended upto 5year/220K Kms along with the ‘Toyota ownership’ experience, Q-Service app utilization and Toyota Connect facilities, apart from attractive finance schemes.

Present at the launch Mr. Masakazu Yoshimura, Managing Director, Toyota Kirloskar Motor said, “ The Automotive Ecosystem is witnessing a transition with rise in income levels, increased awareness about products & services, rapidly evolving customer requirements, new technologies and innovation, changing mobility infrastructure.
Customers are the center point and we have to constantly upgrade and innovate to cater to the changing aspirations. “To put a smile on our customers’ faces” We will continue to create mobility that is valued and cherished.

In a dynamic market like India, it will be our constant endeavor to offer a range of options to our customers whose choices are governed by their mobility needs and expectations from the brand. Our endeavor is not just to sell volumes and chase numbers. We believe in sustainable growth. Our key focus has been to deliver world-class premium services to achieve customer delight.”

Speaking on the new offering, Mr. N. Raja, Deputy Managing Director, Toyota Kirloskar Motor said, “We are happy to announce our entry into the premium hatchback segment to cater to the growing demands of our existing and prospective customers. At Toyota, we truly believe in ‘Customer First’ philosophy, constantly striving to evaluate the evolving customer expectations & dynamics of the market. With the fast growth of the Indian economy, customer lifestyles have evolved due to higher disposable incomes. The market potential is expanding with the growing aspirations of the Indian middle class, especially in the non-metros. We have been capturing customer voice at all touch points

to give them what he or she wants. Our key focus is to offer ‘Best in Town’ customer experience by improving customer convenience ensuring even better sales and after sales services satisfaction. We are confident Glanza backed by Toyota’s unique sales and service efficiency will create a new benchmark in the industry in customer delight.

We would like to thank our valued customers for their loyalty through the years and we hope that they will extend their appreciation to this new product also.”

Also Read : Nagpur girl Sugandha Date crowned as the winner of Zee TV’s Sa Re Ga Ma Pa Li’l Champs

नागपूर : बोगस बियाण्यांची सर्रास विक्री

नागपूर : खरिप हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना कमी किमतीत बोगस बियाणे देऊन दामदुप्पट पैसे उकळणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. थेट बोगस बियाणे विक्रीचे कनेक्शन आंध्र प्रदेश आणि गुजरातपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांतील शेतकऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आकर्षक रंगाच्या पॅकेजमधील माल शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. आपल्या मूळ ठिकाणाहून बियाणे बोलवायचे झाल्यास रेल्वे, कुरिअरने किंवा ट्रॅव्हल्सने हा माल शहराच्या वेशीवर दाखल होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकाराला स्वत: जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दुजोरा दिला आहे. बुटीबोरीतून ‘अण्णा’ या सर्व बोगस बियाण्यांचे नेटवर्क ऑॅपरेट करीत असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. तसेच काही कृषी केंद्र संचालकांना गाठून अवास्तव कमिशनचे आमिष देऊन त्यांना विक्रीचे प्रमाण वाढविण्याचे सांगण्यात येते. कुही तालुक्यातील आंभोरा, पचखेडी, मांढळ, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि नागपुरातील मौदा, रामटेकच्या आदिवासीबहुल भाग आणि मध्य प्रदेशची सीमा असलेल्या पारशिवनी तालुक्यातील कोलीतमारा, केळवद भागातही या बोगस बियाणे विक्रीचे प्रकार वाढले आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर भागातील जवळपास सलघीच गावे बोगस बियाण्यांच्या पॅकेजिंगचे कामे करतात व विक्रीसाठी त्याची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली जाते. नागपुरातील एजन्टाशी संपर्क साधून हे बियाणे विक्रीला पाठविले जाते दुसरीकडे शेतकऱ्यांना ब्रॅण्डेड बियाणेच खरेदी करावेत आणि कमी किमतीतील बियाण्यांना बळी पडू नये असे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दीड कोटीच्या योजनांना मंजुरी

खरिप हंगामाची तयारी बघता शेतकरी वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आपल्या योजनांचे नियोजन केले आहे. अलिकडेच दीड कोटीच्या लाभाच्या योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या सर्व योजना डीबीटीतून राबविण्यात येत आहे. २०१९-२० वर्षातील या सर्व योजना आहे. यामध्ये ताडपत्री, फवारणीपंप, पीव्हीसी पाइप, एचडीपीसी पाइप, मोटार इंजिन आणि काटेरी कुंपणाचा समावेश आहे. हे सर्व साहित्य ५० टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना खरिपाच्या हंगामात या सर्व साहित्याची आवश्यकता भासते. ते त्यांना वेळेत उपलब्ध व्हावे, हा हेतू ठेवून लाभाच्या योजनांचे नियोजन करण्यात आले. २०१८-१९ या वर्षातही कृषी विभागाने वैयक्तिक लाभ आणि इतर योजनांचे टार्गेट शंभर टक्के पूर्ण केले. सिंचन विहिरी आणि शेततळ्याच्या खोदकामातही झेप घेतला. या वर्षातील लाभासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांनी केले आहे.

अधिक वाचा : नागपूर : पानी न दिल्याने पत्नीची हत्या

शहर में पानी किल्लत, उधर रोजना 2.50 करोड़ लीटर पानी की होती है चोरी

water problem

नागपुर : भीषण जलसंकट की समस्या जूझ रहे नागपुर शहर सीमा में रोजाना 2.50 करोड़ लीटर पीने के पानी की चोरी होने का खुलासा हुआ है। शहर में 33 हजार ऐसे अवैध कनेक्शन है, जिनकी बिलिंग नहीं होती है। मनपा ने इनकी पहचान कर इन्हें अपने नल के कनेक्शन वैध कराने का मौका दिया है। लेकिन 2 लाख अवैध कनेक्शन अभी भी ऐसे है, जिनकी पहचान मनपा या ओसीडब्ल्यू नहीं कर पाया है।

एक अनुमान के मुताबिकत, ये रोजाना 15 करोड़ लीटर पानी की चोरी कर रहे है। इनका पता लगाने में प्रशासन विफल साबित हुआ है। जानकारों का दावा है कि अगर मनपा पानी की इस चोरी पर रोक लगाती है तो काफी हद तक शहर में पानी की समस्या हल होने में मदद मिल सकती है। लेकिन इच्छा शक्ति का अभाव और राजनीतिक दखलंदाजी से ऐसी चोरी को संरक्षण और बल मिल रहा है। जिसका खामियाजा नियमित बिल का भुगतान करने वालों को उठाना पड़ रहा है। वे बूंद-बूंद को तरस रहे है। श

हर में करीब 6 लाख संपत्तियां है। इसकी तुलना में सिर्फ 3.50 लाख नल कनेक्शन मनपा के रिकार्ड पर है। आधिकारिक सूत्रों ने बताया कि बस्तियों में घूमकर मनपा व ओसीडब्ल्यू प्रशासन ने 33 हजार अवैध नल कनेक्शनों की पहचान की है। शहर में अभी भी डेढ़ से दो लाख अवैध कनेक्शन होने का अंदेशा है। जिसका अभी तक पता नहीं चल पाया है। अवैध कनेक्शनों के इन आंकड़ों से शहर में रोजाना 17.50 करोड़ लीटर पानी की चोरी होने का अंदेशा है। इन आंकड़ों को सूत्र यूं समझाते है। नियमानुसार, शहरी इलाके में प्रति व्यक्ति को 150 लीटर पानी दिया जाता है।

एक परिवार में औसत 5 सदस्य माने जाते है। ऐसे में 33 हजार अवैध कनेक्शनों के जरिये रोजाना 2 करोड़ 47 लाख 50 हजार लीटर पानी चोरी जा रहा है। इसी तरह 2 लाख अज्ञात अवैध कनेक्शनों पर 15 करोड़ लीटर रोजाना बर्बाद होने की जानकारी है। 2 लाख अवैध कनेक्शनों का पता लगाने में अब तक सफलता नहीं मिली है। फिलहाल 33 हजार अवैध कनेक्शनों पर फोकस किया गया है। 20 मई से इनके खिलाफ मुहिम चलायी जा रही है।

इस मुहिम के बावजूद सिर्फ 1 हजार अवैध कनेक्शनों ने अपना कनेक्शन वैध करने के लिए आवेदन किया है। मुहिम के दौरान 164 कनेक्शन भी काटे गए है। चौंकाने वाली एक और जानकारी यह कि 3.50 लाख ग्राहकों में से 50 प्रतिशत ही नियमित अपने बिलों का भुगतान करते है। 50 प्रतिशत लोगों पर करोड़ों रुपए का बकाया है। ऐसे में नियमित बिल का भुगतान करने वालों को मनपा पानी भी नियमित नहीं दे पा रही है।

और पढिये : Nagpur girl Sugandha Date crowned as the winner of Zee TV’s Sa Re Ga Ma Pa Li’l Champs

Nagpur girl Sugandha Date crowned as the winner of Zee TV’s Sa Re Ga Ma Pa Li’l Champs

Nagpur : Having treated audiences to some spectacular performances by its talented contestants week on week, Zee TV’s popular singing reality show Sa Re Ga Ma Pa Li’l Champs drew to a close this weekend! The show crowned Nagpur’s Sugandha Date as its winner amidst huge fanfare and celebration. Sugandha was presented with the coveted trophy and a cash prize of 5 lakh rupees. Sugandha has been a consistent performer throughout the season and much loved by the judges and viewers of the show. Finalists Pritam Acharya and Mohammad Faiz were announced as the first and second runner-up respectively.

Speaking about her victory, a super excited Sugandha Date said, “Sa Re Ga Ma Pa Li’l Champs has been a great learning experience for me. I feel blessed to have been trained under such fabulous experts and mentors. The judges have always motivated me through my singing journey and helped me understand my calibre and potential as a singer. I am extremely happy to have received this opportunity to showcase my talent on such a great platform like Sa Re Ga Ma Pa Li’l Champs. I am glad to have made some special bonds with the jury members and my fellow contestants whilst on the show which I am going to cherish for life. I am looking forward to my new singing journey and will always hope to make the entire team of Sa Re Ga Ma Pa Li’l Champs proud. Last but not the least, I would like to thank Zee TV for this wonderful experience.”

Talking about Sudgandha winning the show, Judge Shaan said, “Sugandha has been consistently performing at the highest level throughout the season and has always been working towards perfecting her singing skills week after week. She is the perfect example of ‘Music se badhangey hum’!! She truely deserves to win and i wish her all the best for a great Career in music”

Judge Richa Sharma added, “Heartiest congratulations to our beloved Sugandha Date. I have seen a consistent growth in this little kid as a performer. Sugandha has always taken the feedback well and has worked constructively on her singing abilities week on week to improve herself to the fullest. I am wishing the best for her and she has a long way to go”.

Judge Amaal Mallik said, “Sugandha is a true blooded playback singer & if you ask me, the simplicity and honesty with which she undertakes her craft doesn’t come easy. It’s what makes her a singer, that’s a class apart. She’ll go a long way and I’m sure she’ll flourish in the areas she taps. I wish her all the luck for her future endeavours”

Host Ravi Dubey said, “Sugandha has always been a consistent performer and won our hearts with her simplicity and melodious voice. I am glad to have been a part of her musical journey at Sa Re Ga Ma Pa Li’l Champs and would like to wish her the best for her future in the music industry”

The grand finale of Sa Re Ga Ma Pa Li’l Champs was nothing short of an entertainment extravaganza packed with breath-taking performances and soulful acts. Making it a totally splendid evening, the grand finale episode commenced with power-packed performances by the top six finalists of the show Pritam Acharya, Sugandha Date, Astha Das, Ayush KC, Anushka Patra and Mohammad Faiz to a 100-piece grand symphony orchestra for the first time on Indian television. Judges Shaan, Amaal and Richa set the stage on fire with their spectacular performances leaving the crowd cheering and hooting for more. Moreover, Bollywood superstars Shahid Kapoor and Kiara Advani graced the grand finale episode to promote their upcoming film Kabir Singh. Veteran singers Kumar Shanu, Kavita Krishnamurthy, Mika Singh and Babul Supriyo lent a musical touch to the evening and created a magical atmosphere with their performances. This finale episode will certainly be and unforgettable one for the audiences.

Also Read : MTV Beats Drums up the Entertainment Bonanza with a new show, The Top 20 Countdown

नागपूर : पानी न दिल्याने पत्नीची हत्या

नागपूर : पिण्यासाठी पानी न दिल्याने पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. ही घटना कोराडीतील ओमकार ले-आऊट भागात उघडकीस आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली आहे. आकाश रंजन जांभुळकर,असे अटकेतील मारेकऱ्याचे तर पायल आकाश जांभुळकर, असे मृताचे नाव आहे. आकाश मजुरी करतो. त्याला दारुचे व्यसन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. तीन वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला. कामाच्या शोधात दोघे नागपुरात आले. ‘दारु सोड’ अशी विनवणी पायल ही आकाश याला करीत होती. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होता. ६ जूनला आकाश दारु पिऊन घरी आला. त्याने पायलला पिण्यासाठी पाणी मागितले. तिने पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त होऊन आकाश याने पायलचा गळा आवळून खून केला. पायलने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला. कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पोलिस उपनिरीक्षक ए.आर.गंगकाचूर यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान गळा आवळून आकाशने पायलची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आकाश याला अटक केली.

अधिक वाचा : नागपूर : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नागपूर : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नागपूर

नागपूर : कमी गुण मिळाल्याने १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पिपळा फाटा येथील गजाननगर येथे रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. कृतिका सुनील विभुते, असे मृताचे नाव आहे. कृतिकाला दहावीत ४५ टक्के गुण मिळाले. कमी गुण मिळाल्याने पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळणार नसल्याने ती तणावात होती.

रविवारी सकाळी तिचे वडील बाहेर गेले. आई कामावर गेली. कृतिका व तिचा सात वर्षीय लहान भाऊ घरी होता. कृतिकाने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या लहान भावाला ती लटकलेली दिसली. त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली. घरासमोर गर्दी झाली. याचवेळी कृतिकाचे वडील सुनील हे परतले. त्यांना घरासमोर गर्दी दिसली. घरात गेले असता कृतिका गळफास लावलेली दिसली.

दरम्यान एका नागरिकाने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद राऊत यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा : युवराज सिंगचा आज क्रिकेटला अलविदा ?

युवराज सिंगचा आज क्रिकेटला अलविदा ?

नागपूर : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. युवराज सिंग मागील बराच कालावधी टीम इंडियाच्या बाहेर असून आयपीएलमध्ये ही त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. मागील काही महिन्यांपासून युवराज सिंग निवृत्तीवर विचार करत असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०११ मधील वन डे विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या विजयात युवराजचा मोलाचा वाटा राहिला आहे.

युवराज सिंगने आज मुंबईत पत्रकार परिषद बोलावली असून त्यात निवृत्ती घोषणा करण्याची शक्यता आहे. युवराज निवृत्तीनंतर आयसीसीची मान्यता असलेल्या परदेशातील टी-२० लीगमध्ये खेळणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, युवराजला कॅनडातील जीटी २० आणि आयर्लंड व हॉलंडमधील युरो टी-२० स्पर्धेत खेळण्याचे आमंत्रण मिळाले आहे. इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. काही स्पर्धांसाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन त्यात सहभागी होता येते.

इरफान पठाणनेदेखील कॅरेबियन प्रीमियर लीगसाठी आपले नाव नोंदवले होते. मात्र, इरफान सध्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळत असून बीसीसीआयकडून त्याने परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे बीसीसीआयने त्याला आपले नाव मागे घेण्याची सूचना केली आहे. युवराजबाबतही नियम तपासून पाहावे लागणार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा : MTV Beats Drums up the Entertainment Bonanza with a new show, The Top 20 Countdown

“जय बोला प्रिय पत्नीची” मराठी नाटक का मंचन

नागपुर : काश मुझे कोई जादू की छड़ी मिल जाती, तो मैं जैसा चाहता, वैसा पत्नी करती, लेकिन ऐसा नहीं हो सकता है। मैं तो पत्नी से तंग आ गया हंू। पत्नी पूरे समय मेरे ऊपर नजर रखती है। पता नहीं कैसे छुटकारा मिलेगा इससे। राजकला मंदिर निर्मित ग्रुप ऑफ राजेश चिटणीस प्रस्तुत मराठी नाटक “जय बोला प्रिय पत्नीची” का मंचन साईं सभागृह में किया गया। कॉमेडी नाटक में कलाकारों के अभिनय ने जान डाल दी। नाटक का निर्माण राजेश्वरी चिटणीस, लेखक व दिग्दर्शक राजेश चिटणीस ने किया है। प्रकाश योजना अभिषेक बेल्लारवार की है। कलाकार सीमा सायरे, शाम आस्करकर, अनिल पाखोड़े, भावना चौधरी, हर्षाली काईलकर, वैभव नक्षणे और राजेश चिटणीस ने मुख्य भूमिका निभाई।

बेटे की लेता है मदद

“जय बोला पत्नीची” कॉमेडी और ट्रेजडी से भरपूर है। परिवार में पति-पत्नी और उनका बेटा रहता है। पति हमेशा यही सोचता है कि, भगवान मुझे कैसी पत्नी मिली, जो पूरे समय डांटती रहती है। इसलिए वो अपने बेटे के साथ पत्नी से छुटकारा दिलाने का प्लान बनाता है। नाटक में हर पल छोटी-छोटी नोंक-झोंक और लड़ाई-झगड़ा चलता रहता है। पति के बनाए प्लान में वो खुद ही उलझ जाता है और परेशान हो जाता है, लेकिन सस्पेंस तब खुलता है, जब पति को पता चलता है कि, यह प्लान पत्नी ने ही बनाया है। फिर पत्नी, पति से कहती है कि, हम पत्नियों को पति की चिंता होती है, इसलिए वे उनको रोकती-टोकती हैं। इसको नजर रखना नहीं, चिंता कहते हैं। इस तरह पति को अपनी गलती का अहसास होता है और वो बोलता है ‘जय बोला प्रिय पत्नीची’।

और पढिये : संगीत सभा ब्रह्मनाद में डॉ. जयश्री वैष्णव ने दी प्रस्तुति

संगीत सभा ब्रह्मनाद में डॉ. जयश्री वैष्णव ने दी प्रस्तुति

नागपुर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपुर की ओर से रविवारको केंद्र परिसर में सवा छह बजे प्रात:कालीन संगीत सभा ब्रह्मनाद में डॉ. जयश्री वैष्णव ने प्रस्तुति दी। कार्यक्रम का शुभारंभ संगीतज्ञ आचार्य विवेक गोखले, केंद्र के नियामक मंडल के सदस्य आशुतोष अडोणी, केंद्र के निदेशक दीपक खिरवड़कर, उप निदेशक मोहन पारखी ने दीप प्रज्जवलन से किया। इस अवसर पर कार्यक्रम अधिकारी दीपक कुलकर्णी, श्रीकांत देसाई भी उपस्थित रहे। संचालन श्वेता शेलगांवकर ने किया।

डॉ. जयश्री ने राग अहीर भैरव में रसिया म्हारा से प्रात: कालीन सभा की शुरुआत की। उन्होंने राग जौनपुरी में मोरी पायलिया झनकारी रे, नाट्य गीत मी मानापमाना, अभंग आता कोठे धावे मन तथा भैरवी ठुमरी में न जाओ परदेस मोरे श्याम की भी प्रस्तुतिया दीं। डॉ. जयश्री अमरावती के महिला महाविद्यालय के संगीत विभाग में सहायक प्रोफेसर हैं। उन्होंने पंडित काले गुरुजी से संगीत की प्राथमिक शिक्षा ली है। सुरमणि कमल भोंडे, पंडित किशोर नवसालकर, विजया गटलेवार से भी संगीत की विधिवत शिक्षा ली है। कार्यक्रम में उनके साथ तबले पर मिलिंद वैष्णव एंव संवादिनी पर नरेंद्र कडवे ने साथ दिया।

और पढिये : MTV Beats Drums up the Entertainment Bonanza with a new show, The Top 20 Countdown

MTV Beats Drums up the Entertainment Bonanza with a new show, The Top 20 Countdown

Nagpur : What makes for an On-loop playlist that will be keep you hooked? A perfect mix of different Bollywood numbers is a definite mood lifter, and MTV Beats is your go-to destination for all things Total Filmy! The channel is all set to bring a new show, MTV Beats Top 20 Countdown that will have the line-up of the latest Bollywood songs, coupled with some hot-shot, juicy gossips from the tinsel town. The energetic, charming and singing diva, Akasa Singh is all set to host the show and give a dope about what’s trending and sensational stories with a super-hit weekly countdown.

As a channel that brings music madness, Bollywood trivia, jitters of laughter to provide you with a complete entertainment package, the Top 20 countdown will prove to be the most wanted property of the season. Starting 9th June at 8.00 AM, 11.00 AM & 8.00 PM, every Sunday, MTV Beats Top 20 countdown will add to the party feels, this summer and Akasa’s bubbliness will add up to all the cheer! On expressing her joy to be associated with the show, Akasa commented, “I am super excited to bring Top 20 countdown on MTV Beats for the viewers. As a perfect blend of the best of songs and spicy unheard gossips from B-Town, this show is sure to be an entertaining ride. It also gives me a chance to be back as a host and celebrate my love for music and Bollywood, all at one place. Looking forward for yet another fun-filled venture.”

Get ready for the musical magic with Akasa and stay updated What’s hot, What’s not, What’s trending and a kick-ass countdown, you wouldn’t want to miss out on! Tune-in to Top 20 countdown, every Sunday only on MTV Beats.

Also Read : NEW LAND ROVER DEFENDER COMPLETES TUSK TESTING TO SUPPORT LION CONSERVATION IN KENYA

धरमपेठ झोन सभापती अमर बागडे यांनी स्वीकारला पदभार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन सभापतीपदी अविरोध निवडून आलेले अमर बागडे यांनी शुक्रवारी (ता.७) सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. धरमपेठ झोन कार्यालयाच्या परिसरात पदग्रहण समारंभात त्यांनी झोन सभापती म्हणून सुत्र हाती घेतली.

कार्यक्रमाला आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह आमदार डॉ.परिणय फुके, धरमपेठ झोनचे नवनिर्वाचित सभापती अमर बागडे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेवक कमलेश चौधरी, हरीश ग्वालबंशी, नगरसेविका रूपा रॉय, परिणीता फुके, उज्ज्वला शर्मा, रूतिका मसराम, शिल्पा धोटे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश गुप्ता, भाजपा पश्चीम नागपूर मंडळ अध्यक्ष किसन गावंडे, महामंत्री अभय दीक्षित आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासह अन्य मान्यवरांनी अमर बागडे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार सुधाकर देशमुख म्हणाले, झोन सभापती हे झोनचे ‘मिनी महापौर’ असतात. त्यामुळे आता प्रत्येक प्रभागाला समान न्याय देण्यासाठी काम करण्याची गरज आहे. यासाठी सर्वांना सोबत घेउन काम करण्याची गरज आहे. एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या अमर बागडेंना नगरसेवक व पुढे झोन सभापतीपदाची जबाबदारी देउन सर्व समाजाला सोबत घेउन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विश्वासाला खरे उतरून प्रशासन व नागरिकांशी समन्वय निर्माण करून नागरिकांच्या सुविधेसाठी कार्य करा, असा सल्ला आमदार सुधाकर देशमुख यांनी यावेळी नवनिर्वाचित झोन सभापतींना दिला.

प्रभाग १३ साठी आजचा दिवस मोठा असून आपल्यातीलच एक कार्यकर्ता आज ‘मिनी महापौर’ बनणे ही अभिमानास्पद बाब आहे, असे आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले. यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने आचारसंहितेचे पालन करीत त्यापूर्वी नागरिकांची जास्तीत जास्त कामे कशी करता येतील याकडे प्राधान्याने लक्ष देउन काम करा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन मनपाचे स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांनी केले तर आभार धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी मानले. यावेळी झोनच्या चारही प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अमर बागडे

ज्या जनतेने विश्वासाने नगरसेवक म्हणून निवडून दिले त्याच जनतेच्या सेवेकरिता सभापतीपदाचा उपयोग करण्यात येईल. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची दिग्गजांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे कर्तव्य आहे. नागरिकांच्या विश्वासामुळेच इथपर्यंत पोहोचता आले त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास नवनिर्वाचित झोन सभापती अमर बागडे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा : नदी, नाले स्वच्छता अभियानाच्या कामाची स्थायी समिती सभापतींकडून पाहणी

नदी, नाले स्वच्छता अभियानाच्या कामाची स्थायी समिती सभापतींकडून पाहणी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नदी व नाले स्वच्छता अभियानाच्या निर्धारित कालावधीमध्ये काही दिवस शिल्लक असून थोडे कामच शिल्लक असले तरी कामामध्ये कोणतिही हलगर्जी होउ नये यासाठी महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडून वेळोवेळी दौरा करून पाहणी करण्यात येत आहे. मात्र या कामाला गांभीर्याने घेत प्रशासनाकडून दररोजच स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी करून कामाचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत शनिवारी (ता.७) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पिवळी नदी स्वच्छता अभियानाच्या कामाची पाहणी केली.

यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक गोपीचंद कुमरे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शुक्रवारी (ता.६) झालेल्या आढावा बैठकीमध्ये विविध भागातील नदी व नाले स्वच्छतेसंदर्भात काही तक्रारी स्थायी समिती सभापतींपुढे मांडण्यात आल्या. या तक्रारींवर गांभीर्याने दखल घेत शनिवारी (ता.७) तातडीने संबंधित भागाचा दौरा करून स्थायी समिती सभापतींनी पाहणी केली व कामाबाबत आवश्यक निर्देश दिले. संतोषी नगर परिसरात असलेल्या नाल्यामध्ये हिरव्या वनस्पतीच्या साम्राज्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होउ शकतो अशी तक्रार शुक्रवार(ता.६)च्या बैठकीमध्ये करण्यात आली. याशिवाय इतर भागातीलही तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर दखल घेत स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी तातडीने स्वच्छतेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

अधिक वाचा : रस्त्यांवरील खड्ड्यांसदर्भात तातडीने कार्यवाही करा

रस्त्यांवरील खड्ड्यांसदर्भात तातडीने कार्यवाही करा

नागपूर : पावसाळा जवळ येत आहे त्यामुळे इतर बाबींप्रमाणेच रस्ते सुरक्षेची जबाबदारीही तेवढीच महत्वाची आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरणारे खड्डे आताच लक्षात आणून ते तातडीने बुजविण्यात यावेत, यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

पावसाळ्यात रस्ते अपघाताचे कारण ठरणा-या खड्ड्यांबाबत स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी गांभीर्याने दखल घेत शनिवारी (ता.७) विविध भागातील मार्गांची पाहणी केली. शनिवारी (ता.७) राणी दुर्गावती चौक ते दहीबाजार पूल इतवारी व डिप्टी सिग्नल या भागातील मार्गांची स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाहणी करून खड्ड्यांबाबत आढावा घेतला. यावेळी हॉट मिक्स विभागाचे सहायक अभियंता पी.पी. सोनकुसले उपस्थित होते.

पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक मार्ग धोकादायक ठरतात. अनेक ठिकाणी अपघाताच्याही घटना घडतात. पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांमुळे बराच मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजविण्याचेही काम होणे आवश्यक आहे. शहरातील विविध भागामध्ये खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामाला अधिक गती देणे आवश्यक आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने नियमीत आढावा घेउन कोणत्याही परिसरात नागरिकांच्या खड्ड्यांसंदर्भात तक्रारी राहू नयेत याची दखल घेण्याचेही निर्देश यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

खड्डे बुजविण्याच्या कामात कोणतिही कुचराई होउ नये यामध्ये बेजाबदारपणा होउ नये यासाठी वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील ज्या भागामध्ये खराब रस्ते व खड्ड्यांच्या तक्रारी आहेत त्याकडे लक्ष देत पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा मिळावा याबाबत योग्य कार्यवाही करा, असेही निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

अधिक वाचा : पानी की किल्लत से जूझ रहे लोगों ने जिला परिषद में मटके फोड़े

पानी की किल्लत से जूझ रहे लोगों ने जिला परिषद में मटके फोड़े

water problem

नागपुर : जलसंकट को लेकर मेंढेपठार के नागरिक जिला परिषद में आ धमके और प्रवेश द्वार पर मटके फोड़कर अपना आक्रोष व्यक्त किया। ग्राम पंचायत ने सत्तापक्ष पर गांव के कुछ इलाकों में जानबूझकर जलापूर्ति नहीं करने का आरोप लगाया। वहीं सरपंच दुर्गा चिखले ने इसे पानी को लेकर राजनीति किए जाने का पलटवार किया।

काटोल तहसील के मेंंढेपठार गांव में नल योजना है। ग्राम पंचायत के कुएं का पानी नल योजना से लोगों के घरों तक पहुंचाने की व्यवस्था है। फिलहाल ग्राम पंचायत कुएं की गाद निकालने का काम चल रहा है। जिला परिषद सदस्य चंद्रशेखर चिखले के खेत के कुएं का अधिग्रहण कर कनेक्शन नल योजना को जोड़ा गया है। नल के माध्यम से गांव में जलापूर्ति की जा रही है। नागरिकों ने आरोप लगाया कि, सरपंच अपनी समर्थक बस्ती में भरपूर जलापूर्ति कर रही हैं, जबकि विरोधकों की बस्ती में पानी के लिए हाहाकार मचा हुआ है।

पिछले दाे महीने से गांव की 75 प्रतिशत बस्ती जलसंकट से जूझ रही है। ग्राम पंचायत में विपक्ष के 6 सदस्य है। जलसंकट को लेकर विपक्ष के सदस्यों ने आवाज उठाने पर उनकी आवाज को दबाया जाता है। हाल ही में ग्रामसभा हुई। कोरम पूरा हुआ। फिर भी विपक्ष भारी पड़ता देख हंगामा करवाकर सभा बर्खास्त की गई। सरपंच दुर्गा चिखले जिला परिषद सदस्य तथा पूर्व उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले की पत्नी है। जलसंकट के अलावा और भी अनेक मामलों में सत्तापक्ष द्वारा मनमानी किए जाने के आरोप लगाए गए। जिला परिषद में अध्यक्ष निशा सावरकर से मिलकर मांगों का ज्ञापन सौंपा गया।

नागरिकों की समस्या सुनकर जिला परिषद अध्यक्ष ने एसडीओ को पत्र भेजकर जलसंकट का जायजा लेने के निर्देश दिए । अधिग्रहित कुएं से जलापूर्ति में अनियमितता हो रही होगी, तो दूसरे अन्य कुओं का अधिग्रहण की संभावना तलाशने की सलाह दी गई। इस समस्या का हल होने तक तत्काल प्रभाव से जलसंकटग्रस्त क्षेत्र में टैंकर से जलापूर्ति करने के निर्देश दिए गए।

और पढिये  : दूसरी कक्षा के नए पाठ्यक्रम ने बढ़ाया बस्ते का बोझ

दूसरी कक्षा के नए पाठ्यक्रम ने बढ़ाया बस्ते का बोझ

नागपुर : विद्यार्थियों के बस्ते के बोझ को लेकर देशभर में विरोध हो रहा है। इस वर्ष स्टेट बोर्ड की दूसरी कक्षा का पाठ्यक्रम बदला गया। नए पाठ्यक्रम में बस्ते का बोझ कम होना अपेक्षित था। नए पाठ्यक्रम में एक पुस्तक और जोड़ दिए जाने से बस्ते का बोझ उल्टा बढ़ गया है। “खेलेंगे, बोलेंगे, सिखेंगे’ यह नई पुस्तक जोड़ी गई है। चित्रों के माध्यम से विद्यार्थियों को बारिश, फूलों का सम्मेलन, मंगलवार की कहानी, बिल्ली ही दहीहांडी, मोरपंख, खेल खेले, नक्कल, सब्जियों की पहचान आदि पाठ इस पुस्तक में पढ़ाए जाएंगे।

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्राथमिक स्कूलों में विद्यार्थियों की गुणवत्ता बढ़ाने के प्रयास किए जा रहे हैं। विद्यार्थियों में शिक्षा के प्रति रूची बढ़ाने की दृष्टि से विविध प्रयोग किए जा रहे हैं। इस चक्कर में विद्यार्थियों के बस्ते का बोझ नजरअंदाज हो रहा है। इसे लेकर महाराष्ट्र और देशभर में आवाज उठाई जा रही है। बस्ते का बोझ कम करने के लिए पाठ्यक्रम में सुधार करने के अनेक शिक्षावीदों ने सुझाव दिए हैं। विविध सामाजिक, सांस्कृतिक संगठन लंबे समय से यह मांग कर रहे हैं। नागरिकों की मांग और विद्यार्थियों पर बस्ते के बोझ से हो रहे प्रतिकुल परिणाम देख सुधारित पाठ्यक्रम में बस्ते का बोझ कम होने के कयास लगाए जा रहे थे। परंतु स्टेट बोर्ड की दूसरी कक्षा के नए पाठ्यक्रम में अपेक्षाभंग हुआ है। पुराने विषय कायम रखते हुए एक नया विषय और जोड़ दिया गया है।

नए पाठ्यक्रम में दूसरी कक्षा के लिए बालभारती, गणित, माय इंग्लिश और नया विषय खेलेंगे, बोलेंगे, सिखेंगे यह चार विषय रहेंगे। सुधारित पाठ्यक्रम में विद्यार्थियों को विषय समझाने के लिए रंग-बिरंगी चित्रों पहले के मुकाबले बढ़ाए गए हैं। शिक्षा क्षेत्र से जुड़े जानकारों का मानना है कि विद्यार्थियों में स्कूल के प्रति रूची बढ़ाने, पाठ्यक्रम आसनी से समझाकर दैनंदिन व्यवहार और दिनचर्या सिखाने की दृष्टि से ज्यादा से ज्यादा फोटो का इस्तेमाल किया गया है।

और पढिये  : 10th Result 2019 : दहावीचा आज ऑनलाइन निकाल

Nagpur Weather

Nagpur
haze
36 ° C
36 °
36 °
20 %
2.6kmh
40 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
40 °
Sun
42 °
Mon
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...