Home Blog Page 187

Election 2019: “Unlike Fake Narendra Modi”: Mayawati Roots For Old Rival Mulayam Singh

NEW DELHI : Uttar Pradesh’s legendary rivals Mayawati and Mulayam Singh Yadav came together on one stage on Friday more than two decades after their bitter falling out. The rare sight was followed by the even more unusual occurrence of Mayawati, the Bahujan Samaj Party (BSP) chief canvassing for Mulayam Singh Yadav, whose party workers had manhandled her 24 years ago in the notorious “Guest House” incident.

Referring to that incident, she sought to explain again today, why. “Mulayam Singhji is not a fake backward leader like the prime minister,” she said.

“Sometimes looking at the country’s future you have to take a difficult decision in the larger interest… Mulayam Singh Yadav ji has changed over the years. he has done a lot to ensure people, especially women get their due share during the Samajwadi Party’s rule.”

The reunion is loaded with political messaging in the middle of the national election, in which opposition parties are trying to stop the BJP from retaining power.

With more than two decades of animosity behind them, Mulayam Singh and Mayawati were all smiles as they sat together and took turns to praise each other. Mulayam Singh was seen introducing her to workers and asking them to touch her feet. “We welcome Mayawati ji, I have always respected Mayawatiji,” Mulayam Singh told a sea of crimson Samajwadi caps that roared its approval.

The spectacle of the bitter enemies sharing the stage is really the essence of the opposition gathbandhan (alliance) in Uttar Pradesh to take on the BJP in the national election.

Mulayam Singh, the father of Samajwadi Party chief Akhilesh Yadav, is contesting the election from Mainpuri, a family stronghold. It is a safe seat for the Samajwadi patriarch, so getting Mayawati to address a rally here was high on optics.

The effort from both parties is to showcase their friendship and ensure the smooth transfer of votes wherever the gathbandhan has fielded joint candidates.

Mulayam Singh and Mayawati fell out after their ruling coalition in UP crashed in 1995, two years after they came together along with smaller parties to keep the BJP out of power. As Mayawati decided to pull out support and join hands with the BJP, Samajwadi Party workers barged into a state guest house where the BSP chief was camping with her supporters and roughed her up.

After Akhilesh Yadav took over as Samajwadi Chief, he reached out to Mayawati – the pair is now popular as the bua-babua (aunt-nephew) – and attempted a do over. Last year, the two parties successfully collaborated to win by-polls in BJP strongholds like Kairana, Gorakhpur and Phulpur.

Mulayam Singh firmly signaled, especially to old timers wary about the alliance, that he has put the interests of his son as top priority by sharing the stage with Mayawati and praising her. Akhilesh Yadav is fighting a make or break election and his future depends on a good showing in the polls.

Such acrimonious history was not easy to set aside. Mulayam Singh had cited health issues to skip three joint rallies held earlier in Deoband, Badaun and Agra.

As recent as in February, Mulayam Singh had, in a party meet, openly criticized his son’s decision to tie up with Mayawati. “Who is finishing the party? Our own party people. It was such a strong party. We formed government on our own three times. All three times I was chief minister, I was also defense minister,” Mulayam Singh, 79, questioning why his son ceded “half” the seats in Uttar Pradesh to Mayawati’s party.

The BJP often refers to the 1995 guest house incident to diss the tie-up as impractical and opportunistic.

Mulayam Singh had surprised many earlier this year when he controversially wished Prime Minister Narendra Modi a second term. While his comments was received with loud cheers and desk-thumping by members of the ruling BJP – including a chuckling PM Modi — it left those in his party scrambling for excuses.

Also Read : IMA देणार पोलिसांना जीव वाचविण्याचे प्रशिक्षण

ट्रकने युवकाला चिरडले

नागपूर : अमरावती मार्गावरी अंबाझरी बायपास भागात भरधाव ट्रकने मोटरसायकलस्वार युवकाला चिरडून ठार केले. ही घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता.

वेळीच अंबाझरी पोलिस तेथे पोहोचले. नागरिकांना शांत केले. त्यामुळे तणाव निवळला. अंकुश शंकरराव पौनिकर ( वय २४, रा. वाठोडा),असे मृताचे नाव आहे. तो फर्निचरचा व्यवसाय करीत होता. अंकुश हा सकाळी एमएच-४९-डब्ल्यू-७३१० या क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. अंबाझरी बाय पास परिसरात एमएच-३६-एफ-१६१८ या क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. अंकुश खाली पडला. ट्रक त्याच्या अंगावरुन गेला. अंकुशचा मृत्यू झाला.

अंबाझरी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रकचालक दिलीप नत्थुजी वरखाडे रा. सावरगाव याला अटक केली आहे.

अधिक वाचा : IMA देणार पोलिसांना जीव वाचविण्याचे प्रशिक्षण

IMA देणार पोलिसांना जीव वाचविण्याचे प्रशिक्षण

नागपूर : अपघात असो वा कोणतीही नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग. पोलिस, अग्निशमक विभागाचे कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिस दलाचे जवान घटनास्थळी पोचतात. अशा वेळी अनेकदा गोल्डन अवरही वाचविता येत नाही. मुळात अशा वेळी काय करावे, हे देखील अनेकांना माहित नसते. नेमकी हीच गरज लक्षात घेता इंडियन मेडिकल असोसिएशन पुढील वर्षभरात या तिन्ही दलांना कार्डिओ पल्मनरी रिसकीकेशन अर्थात जीव वाचविण्याचे सिपीआर प्रशिक्षण देणार आहे, अशी माहिती टीम आयएमएचे नवे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी गुरुवारी येथे दिली.

आयएमएच्या नव्या टीमचे येत्या रविवारी २१ एप्रिलला पदग्रहण होणार आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. झुनझुनवाला यांनी ही माहिती दिली.

हृदयविकार अथवा अपघाताच्या ठिकाणी एखाद्याची हृदयक्रिया मंद झाल्यानंतर गोल्डन अवरमध्ये उपचार मिळायला हवेत, असे नमूद करीत डॉ. झुनझुनवाला म्हणाले, एकट्या नागपूर जिल्ह्यात पोलिस दलात १६ हजार पोलिस अहोरात्र झटत असतात. त्यापैकी अडिच हजार पोलिस शहरात कार्यरत आहेत. कुठेही, कसलीही घटना घडली तर हे पोलिस घटनास्थळी धावून जातात. त्यांना अशा वेळी हृदयक्रिया पुन्हा सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले तर अनेक जीव वाचविणे शक्य आहे. त्यामुळे आयएमएची टीम पोलिसांना झोननिहाय सीपीआरचे प्रशिक्षण देईल. पुढच्या टप्प्यात अग्निशमक विभागाचे कर्मचारी आणि नंतर राज्य राखीव पोलिस दलातल्या जवानांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या खेरीज आयएमए शाळा आणि महाविद्यालय स्तरावर इट इंडिया राईट हे मिशनही राबविणार आहे. आहारातील साखर, मीठ आणि तेलाच्या अमर्याद वापरामुळे आजारांना निमंत्रण मिळते. ते टाळण्यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर आहारातील या बाबींचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी हे मिशन राबविले जाणार आहे.

यावेळी माजी अध्यक्ष आणि नव्या टीममधील जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय देशपांडे म्हणाले, ही आयएमए केवळ डॉक्टरांच्या हितासाठी झटणारी संघटना नाही तर तीची जनतेच्या आरोग्याशीही बांधिलकी आहे. त्यामुळे आगामी काळात ज्येष्ठांसाठी क्लब, जेरियाट्रिक मॉड्यूल, माजी पदाधिकाऱ्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान व्हावे यासाठी पब्लिक फोरम असेही कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

रविवारी पदग्रहण

टीम आयएमच्या सचिवपदी डॉ. मंजूषा गिरी, कोषाध्यक्षपदी डॉ. आलोक उमरे, उपाध्यक्ष डॉ. राफत खान, डॉ. प्रकाश देव, सहसचिवपदी डॉ. अर्चना कोठारी, डॉ. अनिरुद्ध देवके हे देखील पदभार स्वीकारणार आहेत. यावेळी आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. होजी कपाडिया, मॅटचे न्या. अंबादास जोशी, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, माजी राज्य अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे, आमदार डॉ. मिलींद माने, आयएमएचे पेट्रन डॉ. अशोक अढाव आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचा : गर्लफ्रेण्डला फिरविण्यासाठी वाहनचोरी

गर्लफ्रेण्डला फिरविण्यासाठी वाहनचोरी

नागपूर : ‘गर्लफ्रेण्ड’ला फिरविण्यासाठी वाहनचोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरांच्या टोळीतील तिघांना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघेही १६ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. ते शिक्षण घेत आहेत. त्यांचेही वडील मजुरी करतात. तिघांनाही मैत्रिणी आहेत. मैत्रिणींना फिरविण्यासाठी तिघेही मोटरसायकल व मोपेड चोरी करीत होते. पेट्रोल संपल्यानंतर मोपेड किंवा मोटरसायकल तेथेच ठेवून पुन्हा दुसरे वाहन चोरी करीत होते.

पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, निरीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सूरज सुरोशे, उपनिरीक्षक पी.आर.इंगळे, हेडकॉन्स्टेबल रामेश्वर कोहळे, संतोष ठाकूर,विजय यादव, राजेश देशमुख, विनोद गायकवाड, महेश जाधव, शिपाई अभय साखरे, शैलेंद्र चौधरी हे गस्त घालत होते. गस्तीदरम्यान तिघेही आवळेबाबू चौकात संशयास्पदस्थितीत फिरताना दिसले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहनाबाबत चौकशी केली. वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून सदरमधील तीन , तहसील, जरीपटक्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सहा वाहने जप्त केली.

मोबाइल चोरही जाळ्यात

वैशालीनगर भागात पाचपावली पोलिसांनी कुख्यात मोबाइल चोराला अटक केली. रजत ऊर्फ हनी महेंद्र सहारे ( वय २६,रा. नालंदानगर),असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्यांच्याकडून चोरीचे आठ मोबाइल व मोटरसायकल जप्त करण्यात आली. हनी याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिक वाचा : पैसा हाच अजय देवगणचा धर्म: विन्ता नंदा

पैसा हाच अजय देवगणचा धर्म: विन्ता नंदा

नागपूर : ‘मीटू’चे आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकल्याने अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेता अजय देवगणवर सडकून टीका केली. त्यात आता लेखिका, निर्मात्या विन्ता नंदा यांनीही अजयला लक्ष्य केलंय. अजय, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

बलात्कारसारख्या गंभीर आरोपांनंतरही आलोक नाथ यांना चित्रपटात काम दिल्यामुळे विन्ता नंदाही नाराज झाल्या आहे. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना विन्ता नंदा यांनी अजयबाबतची ही नाराजी बोलून दाखवली. ‘मला अजय देवगणकडून आता काहीही अपेक्षा नाही. तो ठामपणे भूमिका घेऊ शकणार नाही, कारण अशा लोकांसाठी पैसाच हा त्यांचा धर्म असतो. बॉक्स ऑफिस म्हटलं की प्रत्येक धर्म मागे पडतो, सत्य-असात्यातील फरक गळून पडतो आणि केवळ पैसा कमावणं हे एकमेव उद्दिष्ट टिकून राहतं. अजयसुद्धा हेच करत आहे.’ असं विन्ता नंदा म्हणाल्या.

बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ चळवळीने जोर धरला आणि अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. लेखिका, निर्मात्या विन्ता नंदा यांच्यावर आलोकनाथ यांनी १९ वर्षांपूर्वी केलेल्या बलात्काराचा खुलासा केला होता. आलोकनाथ यांनी हे आरोप फेटाळतानाच नंदा यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करत एक रुपया नुकसान भरपाई मागितली होती.

अधिक वाचा : ‘हे’ कलाकार मतदान करू शकत नाहीत

‘हे’ कलाकार मतदान करू शकत नाहीत

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देशवासीयांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देताना दिसत आहेत. परंतु, बॉलिवूडमधील काही बडे कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू शकणार नाहीत. जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार.

अभिनेता अक्षय कुमार याचा जन्म जरी पंजाबमधील अमृतसर येथे झाला असला तरीही अधिकृतरित्या तो भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असून कॅनडाने त्याला तिकडचे नागरिकत्व दिले आहे. भारतीय नियमाप्रमाणे दोन देशांचे नागरिकत्व ठेवण्यास कोणत्याही नागरिकाला मान्यता नाही. त्यामुळे अक्षयनं भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून कॅनडाचे नागरिकत्व अबाधित ठेवले. त्यामुळे अक्षय मतदारांना आवाहन करताना दिसत असला तरी तो स्वत: मात्र, मतदान करू शकत नाही.

दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी अभिनेत्री आलिया भट्टदेखील भारतात मतदान करु शकत नाही. तिची आई सोनी राजदान ब्रिटीश नागरिक आहे त्यामुळे आलियाकडेसुद्धा ब्रिटीश पासपोर्ट आहे.

अभिनेत्री दीपिका पाडुकोण हिचा जन्म डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपेनहेगनमध्ये झाला. त्यामुळे दीपिकाकडे डॅनिश पासपोर्ट आहे. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पाडुकोण यांची मुलगी दीपिका हिचा जन्म जरी डेन्मार्कमध्ये झाला असला तरी ती बेंगळुरूमध्ये लहानाची मोठी झाली आहे. परंतु, तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्यानं ती निवडणुकीत मतदान करू शकत नाही.

अधिक वाचा : विद्यार्थिनीशी अश्लील चाळे

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे

नागपूर : प्रशिक्षणादरम्यान दहा वर्षीय विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या कराटे प्रशिक्षकाला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश मिश्रा (वय ३५) असे अटकेतील प्रशिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांचे हॉटेल आहे. नीलेश हा नेहमी हॉटेलमध्ये जेवायला जात होता. त्यामुळे त्याची मुलीच्या वडिलांसोबत ओळख होती.

कराटे प्रशिक्षक असल्याचे त्याने मुलीच्या वडिलांना सांगितले होते. मुलीच्या वडिलांनी नीलेशला मुलीला कराटेचे प्रशिक्षण देण्यासाठी सांगितले. नोव्हेंबर महिन्यापासून नीलेशने हॉटेलमालकाची मुलगी व शेजारी राहणाऱ्या अन्य एका मुलीला कराटेचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तो मुलींना छतावर प्रशिक्षण देत होता. प्रशिक्षणादरम्यान एकटी पाहून तो मुलीशी अश्लील चाळे करायला लागला.

एक महिन्यापर्यंत त्याने मुलीशी अश्लील चाळे केले. या प्रकाराने मुलगी तणावात राहायला लागली. तिची मानसिक स्थितीही खालावली. तिच्या आईने तिची विचारपूस केली. कराटे प्रशिक्षक अश्लील चाळे करीत असल्याचे तिने आईला सांगितले. मुलीच्या आईला धक्का बसला. तिने पतीला ही बाब सांगितली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी चाइल्डलाइनच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. दोन महिला अधिकारी पीडित मुलीच्या घरी आल्या. त्यांनी तिची चौकशी केली.

त्यानंतर मानकापूर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मानकापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नीलेशला अटक करण्याचे निर्देश दिले. मानकापूर पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. पोलिस आज, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करतील.

अधिक वाचा : ‘लाव रे तो व्हिडिओ’; राज यांच्या ‘पंच’ची चर्चा

‘लाव रे तो व्हिडिओ’; राज यांच्या ‘पंच’ची चर्चा

राज ठाकरे

नागपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार चोर है’ पेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ या वाक्याची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडलेल्या राज यांनी प्रचारसभांमध्ये व्हिडिओ दाखवत ‘पोल खोल अभियान’ छेडले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी केलेली वक्तव्ये आणि दिलेली आश्वासने कशी फोल आहेत हे राज ठाकरे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सभांमध्ये दाखवत आहेत. राज यांच्या सभेनंतर ‘लाव रे तो व्हिडिओ’ या वाक्याला मोठी लोकप्रियता मिळताना दिसत आहे.

आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राज यांनी जाहीर केले आहे. मात्र, आपण पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर करत राज्यात प्रचारसभा आयोजित केल्या. सभेदरम्यान राज मोठ्या पडद्यावर व्हिडिओ दाखवायला सांगतात, आणि त्यावेळी ते ‘लाव रे तो व्हिडिओ’ अशी सूचना करताना दिसतात.

राज यांचे ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे वाक्य नेटकऱ्यांनी उचलून धरले असून त्या संदर्भातील असंख्य पोस्ट पाहायला मिळत आहेत. राज यांचे हे वाक्य अतिशय आवडल्याचे काही नेटकरी म्हणतात, तर राज यांच्या प्रचाराची ‘हटके’ स्टाइल आपल्याला भावल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा : लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा लाइव्ह: ९५ जागांवर मतदानाला सुरुवात

Kalank Box Office Collection Day 1: Alia Bhatt, Varun Dhawan’s Film Secures The Highest Opening Of 2019

Nagpur : Kalank, producer Karan Johar’s ambitious project starring Alia Bhatt, Varun Dhawan, Madhuri Dixit, Aditya Roy Kapur, Sonakshi Sinha and Sanjay Dutt, secured the highest opening of 2019 by collecting Rs. 21.60 crore, tweeted Taran Adarsh. “Kalank starts with a bang… Emerges biggest opener of 2019 so far. Cineplexes terrific.

Impressive cast and hype plus massive screen count (4,000) and Mahavir Jayanti holiday have contributed to a big total. Wednesday India business is Rs. 21.60 crore,” he posted. Taran Adarsh also confirmed that this is the highest opening day for a filming starring Alia Bhatt or Varun Dhawan. Kalank, directed by Abhishek Varman, is reportedly made on a budget of Rs. 80 crore.

Also Read : Khapri metro station may become tourist attraction

Khapri metro station may become tourist attraction

Nagpur : For years, there has been a dearth of spots in Nagpur where one could take one’s guests for leisure visit. Now, one place is attracting people not only of Nagpur but of other places too. It’s Khapri Metro Station. When one visits the place and has a glimpse of the beautiful manor, one may not have a feel that it is a Metro station, but it is. Architect seemes to have put his/her heart into it. Khapri Metro Station lies on Wardha Road. Once completed, the station would not just be a place to board Metro train; it could also be a tourist attraction, with people coming just to admire its façade. The design of Khapri station of the Nagpur Metro Rail Project was inspired by Mumbai’s Bandra railway station. Bandra station in itself is a Grade I heritage landmark.

Also, the station has characteristic features of Victorian style architecture and Tudor style of architecture such as steeply pitched roof with a prominent cross gable detail (triangular upper part of a wall at the end of a ridged roof). There are murals, sculptures, metal, mosaic, frescos and paintings, mediums like marble, jute, FRP, ceramic and bronze are being used to create these exquisite pieces of art.

Wall installations, optical illusions to giant sculptures also are planned. The station is equipped with hi-tech Automatic Fare Collection (AFC) gates, Passenger Information Display System (PIDS), Analog Clocks and Public Address Systems for the convenience of commuters. Also, the station has taken well care of divyangs as special lifts on every platform have been set up for them. These lifts will be useful for senior citizens and parents with babies as well.

Since lift buttons have braille, the visual impaired persons would be benefited. With a view that children and specially abled people should not face trouble while booking ticket if there is a huge crowd, special ticket counter has been created. The flooring will have sense of touch convenient for the visually impaired persons which is there from street to platform level. Toilets are made exclusively for differently abled persons. Baby feeding room is also provided.

Also Read : CA students should focus on their goals: Shah

CA students should focus on their goals: Shah

Nagpur : Examinations are formidable even for the best prepared and hence one should be totally dedicated and focused on their goals to come out successful with flying colours, said CA Julfesh Shah, Member of Committee on Management Accounting of ICAI, New Delhi. He was addressing the CA students during the inauguration of revisionary classes organised by Nagpur Branch of WICASA.

He further said, “When one’s ambitions are taller than the mountains and commitments are deeper than the sea, any target is bound to be definitely achieved. Such type of revisionary classes just prior to the commencement of the exams is very much helpful for the students to clear their doubts and update themselves which increases the probability of a positive outcome.”

He appreciated the efforts of Nagpur Branch of WICASA and Nagpur Branch of WIRC for organising the much needed revisionary classes for the benefit of the students. At the outset, WICASA Chairman CA Sanjay M Agrawal gave the welcome remarks and said that WICASA, Nagpur always organises such type of programmes which are beneficial for the students.

In this revisionary class, the faculties of national repute like CFA Sanjay Saraf (Kolkata), CA Sarthak Jain (Indore), CA Abhishek Bansal (Mumbai), CA Sanidhya Saraf (Guwahati), CA Rajkumar (Delhi), CA Bhanwar Borana (Mumbai) and CA Sankalp Kanstiya (Mumbai) will be coming across the country for deliberating with the CA final students in strategic financial management, financial reporting, corporate and allied law, auditing and ethics, indirect tax law, direct tax law and international taxation and strategic cost management subjects respectively.

Moreover, the faculties in the Nagpur such as CA Tejas Suchak, CA Shashank Sharma, CA Rupam Bardia, CA Ayaz Sayani, CA Avanti Jain, CA Zubair Khan and CA Pavan Gahukar will be addressing students of CA-IPCC and CA – Inter on subjects accounting, corporate and other laws, costing, taxation, advanced accounting and strategic management respectively.

Chairman of Nagpur Branch CA Suren Duragkar in his opening remarks said that under the aegis and guidance of Nagpur Branch, team WICASA, Nagpur is organising various programmes trying to involve maximum number of students in these activities.

He lauded the efforts of the Nagpur, WICASA for conducting such useful revisionary classes for the benefits of the CA students. RCM CA Abhijit Kelkar said, “Such type of classes are useful for gaining valuable knowledge and clearing the doubts which makes the fundamentals strong.” During the programme, he also congratulated team WICASA.

WICASA Joint Secretary Riddhi Kothari introduced the chief guest, Vice- Chairman WICASA Ayush Gupta conducted the programme while Secretary WICASA Aditi Pacheriwala proposed the vote of thanks. Prominently present were CFA Sanjay Saraf, Kolkata, CA Manish Jain, CA Sweety Jain, Krunal Dhabale, Ayushi Agrawal, Vaidik Sakoniya and large number CA students.

Also Read : Priyanka Chopra makes for a stunning bride on Vogue cover

Priyanka Chopra makes for a stunning bride on Vogue cover

NEW DELHI : PRIYANKA Chopra Jonas’ stunning Ralph Lauren gown has been the talk of the town ever since her wedding. The actor has now perfectly recreated the magic on the cover of Vogue magazine. The ‘Quantico’ star took to Instagram to post a picture of her as the cover girl for the magazine’s wedding issue. “My fairytale, Thank you Vogue Netherlands for making me your first cover girl of the Love & Wedding issue,” the caption read. In the picture, Priyanka can be seen wearing her white embroidered Ralph Lauren wedding gown, gazing through her beautiful veil. The actor tied the knot with Nick Jonas in two elaborate ceremonies at the Umaid Bhawan Palace in Jaipur.

On December 1, they exchanged vows as per Christian traditions and on December 2, they tied the knot as per Hindu wedding rituals. For the Christian wedding ceremony, the couple opted for stunning Ralph Lauren outfits, and for the Hindu wedding, Priyanka chose a red Sabyasachi lehenga, while Nick looked every bit a ‘desi-dulha’ in a golden sherwani.

On the work front, Priyanka will be seen sharing screen space with Mindy Kaling in a film that revolves around a big wedding in India and the ensuing culture clashes. She has also wrapped up shooting for the film ‘The Sky is Pink’ which also stars Farhan Akhtar and Zaira Wasim. Helmed by Shonali Bose, ‘The Sky is Pink’ is slated to release on October 11.

Also Read : लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा लाइव्ह: ९५ जागांवर मतदानाला सुरुवात

लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा लाइव्ह: ९५ जागांवर मतदानाला सुरुवात

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गुरुवारी देशाच्या १२ राज्यांतील ९५ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भातील ३, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा दहा जागांवर मतदान होत आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे नशीब आज मतपेटीत बंद होणार आहे.

मतदानाचे लाइव्ह अपडेट्स

1) बिहारमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत १९.५ टक्के मतदान
2) महाराष्ट्रातील १० मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ७.८६ टक्के मतदान
3) जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे नवविवाहित जोडप्याने केले मतदान

अधिक वाचा : सुरुचि मसाला कंपनी में लगी आग, मसाले के 40 हजार बोरे जलकर खाक

वृक्ष छाटणीसंदर्भात मनपातर्फे नऊ मार्गदर्शक सूचना जारी

नागपूर : अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. अंशत: छाटणीची परवानगी मिळाल्यानंतरही अनेकदा प्रत्यक्ष छाटणी अशा प्रकारे केली जाते की संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते. या सर्व विषयांवर मनपाने गंभीर पावले उचलली असून वृक्ष छाटणीसंदर्भात नऊ मार्गदर्शक सूचनाच (Standard Operating Procedure) जारी केल्या. या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांना केले आहे.

नागपुरातील पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने नागपुरातील झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याची बाब मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून दिली. यासंदर्भात झालेल्या चर्चेत नागरिकांतर्फे छाटणीच्या नावावर होत असलेली झाडांची कटाई आणि सिमेंट रस्ते बांधकामादरम्यान झाडांभोवती न सोडलेली जागा यावर ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच आयुक्त अभिजीत बांगर यांनी चर्चा केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांचीही उपस्थिती होती. मुद्याचे गांभीर्य लक्षात घेता आयुक्तांनी झाडे छाटणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. याच निर्देशानंतर मनपाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांनुसार आता कोणत्याही प्रकारच्या वृक्ष छाटणीसाठी केवळ अपरिहार्य परिस्थितीमध्येच परवानगी दिली जाईल. अर्जासोबत वृक्षांचे सर्व बाजूने घेतलेले कमीत कमी चार रंगीत छायाचित्र सादर करावे लागतील. नवीन बांधकामाचे नियोजन करताना भूखंडावर अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे स्थान विचारात घेऊन शक्यतोवर सदर वृक्ष छाटणीची आवश्यकता पडणार नाही, अशा पद्धतीने नकाशा तयार करण्यात यावा. जर अस्तित्वातील वृक्षांमुळे नियोजित बांधकामामध्ये अडचण निर्माण होत आहे, या कारणामुळे संपूर्ण/अंशत: छाटणी प्रस्तावित असेल तर अर्जासोबत बांधकाम नकाशा सादर करावा. सदर नकाशावर वृक्षांचे स्थान सुस्पष्टपणे दर्शवावे व वृक्षांमुळे बांधकाम करण्यामध्ये कशाप्रकारे अडचण होते, हे नकाशावर सुस्पष्ट नमूद करुन रेखांकित करावे. अशंत: छाटणी करण्याच्या प्रकरणामध्ये वृक्षांचा जो भाग छाटणी करावयाचा आहे, तो भाग छायाचित्रावर रेखांकित करून सुस्पष्टपणे दर्शविण्यात यावा. किरकोळ स्वरूपाच्ळा कारणासाठी वृक्षांच्या छाटणीकरिता परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. कोणत्याही वृक्षांच्या संपूर्ण छाटणीसाठी परवानगी देण्यापूर्वी एकास पाच या प्रमाणे नवीन वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. व्यावसायिक बांधकामाकरिता कोणत्याही वृक्षाच्या संपूर्ण छाटणीसाठी परवानगी देण्यापूर्वी एकास दहा या प्रमाणे नवीन वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. नवीन वृक्ष लागवड करताना किमान सहा फूट उंचीचे वृक्ष लागवड करणे आवश्यक राहील. या पद्धतीने नवीन वृक्ष लागवड केल्याशिवाय संपूर्ण वृक्ष छटाईची परवानगी दिली जाणार नाही. सदर वृक्षाचे जतन, संगोपन व संरक्षण करण्याची उपाययोजना करण्याची जबाबदारीही अर्जदाराची राहील. नागपूर महानगरपालिकेमार्फ वृक्ष छाटणीचे अर्ज सादर करण्याकरिता मोबाईल ॲप तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर मोबाईल ॲप वापरात आल्यानंतर लागवड केलेल्या नवीन वृक्षांचे छायाचित्र जीपीएस लोकेशनसहीत मोबाईल ॲपद्वारे सादर करणे आवश्यक राहील, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

सिमेंट रस्त्यांमध्ये अडकलेली झाडे मोकळी करण्याचे निर्देश

मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात सोमवारी (ता. १५) झालेल्या बैठकीत शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामादरम्यान ज्या झाडांभोवती जागा सोडलेली नाही अशा झाडांभोवती तातडीने जागा करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व कार्यकारी अभियंता आणि झोन सहायक आयुक्तांना दिले. यासंदर्भात प्रत्येक सोमवारी आढावा घेण्यात येईल. २३ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, टीम लीडर सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर यांच्यासह विभागप्रमुख, सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

अधिक वाचा : प्रियदर्शिनी कॉलेज को सर्वश्रेष्ठ इंजीनियरिंग कॉलेज का पुरस्कार

प्रियदर्शिनी कॉलेज को सर्वश्रेष्ठ इंजीनियरिंग कॉलेज का पुरस्कार

नागपुर : प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नागपुर को एकेडमिक उत्कृष्टता के साथ सर्वश्रेष्ठ इंजीनियरिंग कॉलेज का पुरस्कार प्रदान किया गया। 6 अप्रैल को नई दिल्ली में ‘एशिया एजुकेशन समिट एंड अवार्ड-2019’ का आयोजन किया गया था। इसी दौरान यह पुरस्कार प्रदान किया गया। महाविद्यालय के प्राचार्य डॉ. एन.के. चौधरी को पूर्व केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी व डॉ. ए.पी. मित्तल, सदस्य एआईसीटीई के हाथों पुरस्कार दिया गया।

इस उपलब्धि के लिए प्राचार्य डॉ. चौधरी ने डॉ. सतीश चतुर्वेदी, अध्यक्ष लोकमान्य टिलक जनकल्याण शिक्षण संस्था और आभा चतुर्वेदी, सचिव एलटीजेएसएस के प्रति कृतज्ञता व्यक्त की है। यह भी कहा कि, दुष्यंत चतुर्वेदी, संचालक जी.बी. और अभिजीत देशमुख, संचालक एलटीजेएसएस ने प्रोत्साहित किया। शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारियों और छात्रों को अच्छे प्रदर्शन के लिए प्रेरित किया। यह पुरस्कार पीबीसीओई टीम के प्रयासों का प्रतीक है।

और पढिये : सुरुचि मसाला कंपनी में लगी आग, मसाले के 40 हजार बोरे जलकर खाक

सुरुचि मसाला कंपनी में लगी आग, मसाले के 40 हजार बोरे जलकर खाक

नागपुर : सुरुचि मसाला कंपनी में हुए भीषण अग्निकांड़ में बवाच कार्य के दौरान दमकल विभाग के चार कर्मचारी घायल हो गए है। दुसरे दिन मंगलवार को भी आग धधकती रही। इस पर नियंत्रण पाने में लगभग पंद्रह दिन लग सकते है। क्षतिग्रस्त इमारत के कभी भी गिरने की आशंका जाहिर की जा रही है। हादसे में करोडों का माल जल गया है। आग शार्ट सर्किट अथवा गर्मी की वजह से लगने का अनुमान लगाया जा रहा है।

भंड़ारा रोड़ स्थित महालगांव कापसी में प्रसिध्द सुरुचि मसाला कंपनी है। सोमवार की दोपहर दो बजे कंपनी के पांच मंजिला कोल्ड़ स्टोरज में आग लगी गई थी, जो की दूसरे दिन मंगलवार को भी धधकती रही। हवा का रुख तेज होने से आग चारों और फैल गई। पूरे पांच मंजिला कोल्ड़ स्टोरेज को आग ने घेर लिया है। मसालों में मिर्ची ,हल्दी, धनिया होने से दमकल को बचाव कार्य में भी दिक्कते आ रही थी। भीषण अग्निकांड़ में इमारत का लोहा गल गया है। दिवारों में भी दरारे पड गई हैं।

हादसे में 40 हजार बोरों में भरकर रखा गया माल पूरी तरह से जलकर खाक हुआ है। इसमें करोडों नुकसान होने का अनुमान है। 8 मई 2013 में भी इसी कंपनी में भीषण अग्निकांड़ हुआ था। वह कोल्ड़ स्टोरेज नष्ट िकया गया है। लेकिन उस वक्त भी कंपनी में पर्याप्त अग्निमशन व्यवस्था नही थी। इस कारन दमकल ने कंपनी को पर्याप्त व्यवस्था करने के लिए नोटीस जारी िकया था। इसके बावजुद हालात अब भी वही है।

और पढिये : नरेंद्र मोदींच्या संपत्तीबाबत लवकरच काँग्रेस मोठा गौप्यस्फोट करणार- राहुल गांधी

आयपीएलः मुंबईचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय

मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या अटी-तटीच्या सामन्यात मुंबईनं बेंगळुरूवर पाच गडी राखून विजय मिळवला. सलग सहा सामन्यांनंतर एक विजय मिळवलेल्या बंगळुरला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईनं या विजयासह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.

कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून बेंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. बेंगळुरूला प्रथम फलंदाजी देण्याचा मुंबईचा हा निर्णय योग्य ठरला. बेंगळुरूनं एबी डीव्हिलियर्स (७५) आणि मोईन अली (५०) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ बाद १७१ धावा करून मुंबईला १७२ धावांचे आव्हान दिले होते.

बेंगळुरूनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. कर्णधार रोहित शर्मा आणि डी.कॉक बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्यांच्या झंझावाती खेळीनं मुंबईचा डाव सावरला. हार्दिकनं १६ चेंडूंमध्ये नाबाद ३७ धावा करत संघाला विजय प्राप्त करून दिला.

अधिक वाचा : प्रेमाला धर्माचं बंधन नसावं: आलिया भट्ट

प्रेमाला धर्माचं बंधन नसावं: आलिया भट्ट

मुंबई : करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून अनेक फॅन्सना तो प्रचंड आवडला तर काहींनी त्याच्यावर टीका केली.या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे असे आरोपही करण्यात आले. परंतु, चित्रपटात अशी कोणतीही गोष्ट दाखवली गेली नसल्याचा खुलासा करत अभिनेत्री आलिया भट्ट हिनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच आपले विचार मोकळेपणानं मांडताना दिसते. आगामी ‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिनं प्रेम , लव जिहाद सारख्या अनेक विषयांवरील प्रश्नांना मोकळेपणानं उत्तर दिली. लव जिहादविषयी बोलताना आलिया म्हणाली की ‘प्रेम केवळ प्रेम असतं. त्याला कोणत्याही धर्माचे बंधन नसते आणि मुळात प्रेमाला कोणतेच बंधन नसावे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन जीवांमध्ये धर्माचा अडसर कधी येऊ नये. दोन लोकांना जेव्हा लग्न करायचं असेल, आयुष्यभर एकत्र राहायचं असेल किंवा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचं असेल तर धर्माबाबत त्यांनी विचार करू नये. ‘ असं ती म्हणाली.

मी मांडलेले विचार काही जणांना पटणार नाहीत असंही तिनं नमूद केलं. ‘माझे विचार ऐकून अनेकांना ते पटणार नाहीत अशी मला शंका आहे. पण मला वाटते की एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोघांना वेगळं करण्यासाठी धर्माचा वापर करणं अत्यंत चुकीचं आहे. त्यांना ज्यावेळी वेगळं व्हावं वाटेल तेव्हा ते स्वत:च्या मर्जीनं वेगळे होतील. पण केवळ त्यापैकी एक हिंदू आणि दुसरा मुसलमान आहे म्हणून दोघांना वेगळं करणं अत्यंत चुकीचं आहे. प्रेम ठरवून केलं जाऊ शकत नाही.’ असंही ती म्हणाली.

‘कलंक’ची नेमकी कथा काय हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी चित्रपटाची कथा १९४५ मध्ये घडते. शिवाय, भारत-पाक फाळणीच्या दाहक अनुभवावर हा चित्रपट आधारलेला आहे अशी चर्चा आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा : नरेंद्र मोदींच्या संपत्तीबाबत लवकरच काँग्रेस मोठा गौप्यस्फोट करणार- राहुल गांधी

नरेंद्र मोदींच्या संपत्तीबाबत लवकरच काँग्रेस मोठा गौप्यस्फोट करणार- राहुल गांधी

Rahul Gandhi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबत काँग्रेस लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सगळीकडे प्रचार, सभा, आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका यांची धामधूम असताना, काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे. काँग्रेस मोदींच्या संपत्तीबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आज काँग्रेस पत्रकार परिषद घेणार आहे. यातून नेमकी काय माहिती समोर येते, साकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 तारखेला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याने, संपूर्ण देशाचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.

काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय स्तरावरील दोन्ही पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप करत आहे, तर मोदी काँग्रेसवर गेल्या 70 वर्षात काहीच विकास केला नसल्याचा आरोप करत आहे. वेगवेगळ्या आरोपांनी निवडणुकीला रंगत आली आहे.

पत्रकार परिषदेतील महत्तावाचे मुद्दे

मोदींनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली, निवडणूक आयोगाने कारवाई करावी.
2000 सालानंतर गुजरातमध्ये आमदार, खासदार, सरकारी अधिकारी कुणालाच भूखंड दिला गेला नाही, असे भाजप खासदार मिनाक्षी लेखींनी कोर्टात सांगितले होते, मग मोदींना कसा मिळाला?
मोदींनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली.

अधिक वाचा : हिंगोलीत सहा ‘सुभाष वानखेडे’ निवडणूक रिंगणात

हिंगोलीत सहा ‘सुभाष वानखेडे’ निवडणूक रिंगणात

यवतमाळ : मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकाच नावाचे तब्बल सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे हे आहे. तर सुभाष वानखेडे याच नावाचे अन्य पाच उमेदवारही मैदानात आहेत. उमेदवारांच्या नावामुळे मतदारांचा गोंधळ उडावा म्हणून गेल्या वेळेस काँग्रेसने ही खेळी खेळली होती. तर यावेळेस शिवसेनेने अशी खेळी केल्याची चर्चा आहे.

मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होत मतदान होत असून मंगळवारी १६ एप्रिलला सायंकाळी प्रचार थांबणार होणार आहे. रणरणत्या उन्हात काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात जोरात सुरु आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे आणि शिवसेनेचे उमेदवार आमदार हेमंत पाटील यांच्यात दुहेरी लढत होत असल्याचे दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या फेरीत काँग्रेसचे राजीव सातव १६३२ मतांनी विजयी झाले होते.

उमरखेड मतदारसंघात सातव यांना १४७९ चे मताधिक्य होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांचा पराभव केला होता. तेच सुभाष वानखेडे यावेळी शिवसेना सोडून काँग्रेसचे उमेदवार आहे. विशेष म्हणजे सुभाष वानखेडे याच नावाचे अन्य पाच उमेदवार निवडणुकीत उभे आहे. सुभाष काशिबा वानखेडे, सुभाष मारोती वानखेडे, सुभाष विठ्ठल वानखेडे हे अपक्ष उमेदवार आहेत. तर सुभाष परशराम वानखेडे हे बहुजन महापार्टी, तर सुभाष नागोराव वानखेडे हे हम भारतीय पार्टीकडून निवडणुकीच्या मैदानात उभे आहे. या पाच सुभाष वानखेडे पैकी दोघे उमरखेड मतदारसंघातील आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांच्यासह अन्य दोन सुभाष वानखेडे होते. या दोन उमेदवारांनी १२ हजार ५४४ मते घेतली होती.

उमरखेड मतदारसंघात २ लाख ८६ हजार १५० मतदार आहेत. त्यात १ लाख ५० हजार ४९२ पुरुष तर १ लाख ३५ हजार ६५६ महिला व इतर २ असे मतदार आहे. उमरखेड मतदारसंघात ३४१ मतदान केंद्र आहे.

अधिक वाचा : प्रियकराच्या मदतीने आईवडिलांचा खून

महिलाएं नौकरी करने की बजाया नौकरी देने पर जोर दें- कांचन गडकरी

नागपुर : महिलाएं स्वयं ही समाज की स्वतंत्र संस्था है। उन्हे वैचारिक और आर्थिक दृष्टि से पूर्ण होने की आवश्यकता है। खुद के पैरो पर आत्मविश्वास से खड़े होना चाहिए। साथ ही महिलाओं को नौकरी करने की बजाय नौकरी देने पर जोर देने चाहिए। यह विचार “स्वयंपूर्ण बहुउद्देशीय संस्था’ की अध्यक्षा कांचन गडकरी ने व्यक्त किए।

अवसर था विदर्भ हिन्दी साहित्य सम्मेलन में आयोजित मला उद्योजिका व्हायचंय कार्यक्रम का। इस अवसर पर मंच पर आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान की अध्यक्षा मीनल मोहाडीकर, एमएसएमई के उपसंचालक के.टी. कालकर, बैंक आॅफ इंडिया के वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी सुधाकर अत्रे, औद्योगिक महामंडल के अध्यक्ष किरण पातुरकर, मनीष झा, धरमपेठ महिला बैंक की अध्यक्षा सौ निलीमा बावणे, विजु भुसारी उपस्थित थी। इस अवसर उद्योजक महिलाओं को उद्योग से संबंधित टिप्स दिए गए तथा सरकारी योजनाओं के संंबंध में भी जानकारी दी गई। साथ ही महिलाओं को उद्योग आधार कार्ड निकालने की भी जानकारी दी गई।

और पढे : आईआईएम के तीसरे दीक्षांत समारोह में 55 विद्यार्थियों को मिली एमबीए की उपाधि

India’s Most Wanted Teaser: Arjun Kapoor’s Cat And Mouse Chase With “India’s Osama” In Riveting Thriller

NEW DELHI : Arjun Kapoor’s next film India’s Most Wanted, which is based on true events, appears to be a crime thriller to reckon with. The teaser of India’s Most Wanted, directed by Raj Kumar Gupta, released online on Tuesday. Arjun Kapoor plays the role of intelligence officer Prabhat, who willingly signs-up for a secret mission to capture India’s most wanted criminal – who is nameless and faceless – without any arms and support apart from that of his team. Prabhat and his team embark on a seemingly impossible mission, in which they have to arrest a criminal responsible for over 52 blast across several cities including Delhi, Mumbai and Bengaluru. The criminal was dubbed as “India’s Osama.”

Earlier, Arjun Kapoor had tweeted that he made India’s Most Wanted “to tell a story that needed to be told and to play one of the many unsung heroes we have in our country.”
Apart from, India’s Most Wanted, Arjun Kapoor will be seen in Sandeep Aur Pinky Farar while he’s currently filming Panipat with Ashutosh Gowariker.

India’s Most Wanted is directed by Raj Kumar Gupta, who has earlier made films such as Aamir, No One Killed Jessica and Raid. The film also stars Rajesh Sharma, Prashanth, Shantilal Mukherjee and Amrita Puri.

Produced by Fox Star Studios, Raj Kumar Gupta and Myra Karn, India’s Most Wanted is slated to release on May 24. The teaser of India’s Most Wanted will be attached to tomorrow’s big release Kalank.

Also Read : Trending: Varun Dhawan And Sara Ali Khan May Co-Star In Coolie No 1 Remake

आईआईएम के तीसरे दीक्षांत समारोह में 55 विद्यार्थियों को मिली एमबीए की उपाधि

नागपुर : मुझे विश्वास है कि आप सभी अपने सपनों को साकार कर बड़े बदलाव लाएंगे। केवल मनुष्यों को ही सोच-विचार, सपने देखना और उन्हें साकार करने का गुण प्राप्त है। आपका व्यवहार आपके परिणाम को आकार देता है। इन दोनों मंे सामंजस्य होना आवश्यक है। एक मनुष्य का मस्तिष्क एक मिनट में दर्जनों विचारों का जन्म देता है, लेकिन इसमें से ज्यादातर विचार नकारात्मक होते हैं। यह आत्मविश्वास और असुरक्षा के कारण होता है। सफलता हमेशा काबिलियत पर निर्भर करती है, जिससे नकारात्मक विचार भी समाप्त हो जाते हैं। यह बात मुख्य अतिथि फ्यूचर ग्रुप के सीईओ किशोर बियानी ने विद्यार्थियों को संबोधित करते हुए दीक्षांत समारोह में कही। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट का तीसरा दीक्षांत समारोह सोमवार को चिटणविस सेंटर में आयोजित किया गया।

भावना और जुनून में संतुलन जरूरी
कार्यक्रम के अतिथि सी. पी. गुर्नानी ने भी विद्यार्थियों को संबोधित करते हुए कहा कि आपको आपकी भावना और जुनून के बीच संतुलन बनाना आवश्यक है। यदि सचिन तेंडुलकर अपनी भावना और इगो को पैशन से जोड़ देते, तो वह आज इतने सफल क्रिकेटर और कप्तान नहीं होते। भारत अवसरों की भूमि है। भारत एक विकासशील देश है और आगे जा कर विद्यार्थियों के लिए और भी नए आयाम आएंगे। हम अपने नागपुर को देश में ही नहीं, पूरे विश्व में सबसे बेहतर बनाएंगे।

जल्द ही तैयार होगा आईआईएम कैंपस
आईआईएम का अगला बैच 130 विद्यार्थियों का है। आईआईएम वीएनआईटी परिसर में संचालित किया जा रहा है। जल्द ही नागपुर में आईआईएम का कैंपस होगा, जिसका भूमिपूजन हो चुका है। अभी विद्यार्थियों को वीएनआईटी के होस्टल में सुविधा दी गई है, साथ ही सरकारी छात्रावास का भी नवीनीकरण कार्य जारी है, जिससे विद्यार्थियों की संख्या बढ़ने पर उन्हें वहां पर सुविधा दी जाएगी।

और पढे : NU: दीक्षांत समारोह में टूटेगी 105 साल पुरानी परंपरा, अंग्रेजों के जमाने की ड्रेस में नहीं दिखेंगे छात्र

Trending: Varun Dhawan And Sara Ali Khan May Co-Star In Coolie No 1 Remake

NEW DELHI : Varun Dhawan and Sara Ali Khan rocketed to the top the list of trends after reports of them co-starring in the remake of Coolie No 1 (first reported by Bollywood Hungama) spread like wildfire on the Internet. A source close to the project told Bollywood Hungama that director David Dhawan will make an official announcement on Varun’s birthday (April 24).

Coolie No 1 featured Govinda and Karisma Kapoor in lead roles. In addition, the source said that the remake will also retain two popular songs from the film – Husn Hai Suhana and Main To Raste Se Ja Raha Tha. “We plan to keep the original songs in the remake. Why should David Dhawan re-mix those hits when they are popular to this day?” the source was quoted as saying.

Coolie No 1 narrated the story of Raju (Govinda), a coolie who falls in love with Malti (Karisma Kapoor) who is the daughter of a rich landowner Hoshiyar Chand (Kader Khan). Raju pretends to be a rich businessman to marry the woman he loves in a plan orchestrated by a match maker, who wanted to hit back at Hoshiyar Chand for insulting him.

Meanwhile, as per the Bollywood Hungama report, Varun’s coolie look will be unlike that of Govinda’s in the original film which released in 1995. “The red coolie’s uniform that Govinda and Amitabh Bachchan wore in Coolie No 1 and Coolie, respectively are a thing of the past. If you see the coolies on Matunga station of Mumbai Central they are dressed in jeans and t-shirt. Ditto Varun,” the source said.

Varun Dhawan has previously starred in the remake of Judwaa, directed by David Dhawan. Judwaa featured Salman Khan in the lead role. David Dhawan has also directed Varun in Main Tera Hero.

As of now, Varun Dhawan is looking forward to the release of Kalank on Wednesday.

Also Read : “Threat To Life”: Urmila Matondkar After Congress-BJP Fight At Campaign

प्रियकराच्या मदतीने आईवडिलांचा खून

नागपूर : प्रेमात अडसर ठरत असल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हेशाखा पोलिसांनी रविवारी दत्तवाडी येथे घडलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याचा हत्याकांडाचा पर्दाफाश करीत मृतांची मुलगी व तिच्या प्रियकराला गजाआड केले. ऐश्वर्या ऊर्फ प्रियंका चंपाती (वय २३) व तिचा प्रियकर मोहम्मद इखलाख खान (वय २३, रा. वडधामना) अशी अटकेतील तर शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) व सीमा शंकर चंपाती (वय ६४, दोन्ही रा. दत्तवाडी) अशी मृतांची नावे आहेत. ऐश्वर्या ही आयटी इंजिनीअर आहे. ती आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करते. इखलाख हा क्रिकेटपटू आहे.

शंकर हे वेकोलिचे निवृत्त अधिकारी होते. आठ महिन्यांची असताना ऐश्वर्याच्या आई-वडिलांचे अपघातात निधन झाले. त्यामुळे चंपाती दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. ऐश्वर्या आठवीत असताना तिचे इखलाखसोबत प्रेमसंबंध जुळले. चार महिन्यांपूर्वी याची कुणकूण शंकर यांना लागली. त्यामुळे त्यांनी दत्तवाडीतील घर विकण्याची तयारी चालविली. दीड कोटी रुपयांमध्ये घर विकून पुण्याला स्थायिक होण्याची शंकर यांची योजना होती. वडील प्रेमात अडसर ठरत असून, ते घर विकण्याच्या तयारीत असल्याचे ऐश्वर्याने इखलाखला सांगितले. त्यामुळे इखलाख संतापला. त्याने ऐश्वर्याच्या मदतीने शंकर व सीमा यांचा काटा काढण्याची योजना आखली.

कटानुसार रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ऐश्वर्या ब्युटी पार्लरमध्ये जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास चेहऱ्याला दुपट्टा बांधून इखलाख घरात घुसला. बैठक खोलीत शंकर तर बेडरूममध्ये सीमा झोपल्या होत्या. सत्तूरने इखलाखने शंकर यांच्या गळ्यावर व डोक्यावर सपासप वार केले. शंकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने सीमा यांच्यावर सत्तूरने वार केले. दोघांचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच इखलाख तेथून पसार झाला. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ऐश्वर्या घरी परतली. घरातील साहित्य अस्ताव्यस्त होते. शंकर व सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ऐश्वर्याने आरडाओरड केली. भाडेकरू व शेजारी जमले.

शेजाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. गुन्हेशाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना ऐश्वर्यावर संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. प्रेमात अडसर ठरत असल्याने इखलाखने हत्या केल्याचे तिने मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी इखलाखलाही अटक केली.

खरबूजमधून दिले गुंगीचे औषध

ऐश्वर्या व इखलाख या दोघांनी कोणत्या वेळी काय करायचे, याची योजना तयार केली. त्यानुसार, दुपारी १२ वाजताच्या सुमारास ऐश्वर्याने खरबूजमध्ये गुंगीचे औषध मिसळले. खरबूज शंकर यांना दिले. खरबूज सेवन केल्याने शंकर बेशुद्ध झाले. शंकर बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच ऐश्वर्या घराबाहेर आली. घरासमोर आधीपासूनच इखलाख उभा होता. ऐश्वर्याने त्याला इशारा केला. ती घरच्या पाळीव श्वानाजवळ उभी झाली. त्यामुळे इखलाख सहज घरात घुसला. तो घरात जाताच ऐश्वर्या मोपेड घेऊन जवळीलच ब्युटी पार्लर व नंतर तेथून बहिणीसोबत बिगबाजार येथे गेली. अवघ्या काही मिनिटांत इखलाखने दोघांची हत्या केली. लुटपाटीतून ही घटना घडल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी त्याने घरातील व आलमारीत साहित्य अस्ताव्यस्त केले. जाताना सीमा यांचे दागिने घेतले व फरार झाला.

क्राइम पेट्रोल अन् सोशल मीडिया…

ऐश्वर्या ही आयटी इंजिनीअर आहे. हत्येचा कट आखताना ती सतत क्राइम पेट्रोल बघत होती. मोबाइल व सोशल मीडियाचा आधार घेत पोलिस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे तिला माहिती होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी ऐश्वर्या व इखलाख या दोघांनी फेसबुक, ट्विटर आदींसह सोशल मीडियावरील अकाउंट बंद केले. जीमेलमधील डाटाही डिलिट केला. दोघे व्हॉट्सअॅप कॉलिंग करीत होते, अशी माहिती आहे.

-तर घटना टळली असती

तीन महिन्यांपूर्वी एका युवकाने शंकर यांना धमकी दिली होती. या घटनेनंतर काही दिवसांनीच त्यांना एक वाहनाने धडक दिली. यात ते जखमी झाले होते. तेव्हापासून ते घरीच राहात होते. या घटनेच्या आठ दिवसांनी चेहऱ्याला दुपट्टा बांधलेला युवक शंकर यांच्या घरात घुसला. त्याने शंकर यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी शंकर यांनी वाडी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. हा युवक दुसरा कोणी नसून इखलाखच होता. या तक्रारीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असती तर शंकर व सीमा यांची हत्या टाळता आली असती, अशी चर्चा परिसरात होती.

क्रिकेट क्लबमधून केली होती हकालपट्टी!

२०१४मध्ये इखलाख हा विदर्भाकडून अंडर-१९ खेळला आहे. काही दिवसांपूर्वी तो नौरबीला गेला. तेथे प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळला. सध्या तो कौंटीची तयारी करीत होता. तीन ते चार वर्षांपूर्वी बेशिस्त वर्तनामुळे त्याची एका क्रिकेट क्लबमधून हकालपट्टी करण्यात आली होती, असे कळते.

अधिक वाचा : सीबीएसई बोर्ड के रिजल्ट का इंतजार, नए तरीके से होगा 10वीं कक्षा का मूल्यांकन

मनपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

नागपूर, ता. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीप्रीत्यर्थ नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर नंदा जिचकार यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या पुतळ्याला तसेच मनपा मुख्यालयातील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अग्निशमन समितीचे सभापती लहुकुमार बेहते, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, नगरसेविका भावना लोणारे, सहायक आयुक्त महेश धामेचा, महेश मोरोणे, विजय हुमणे, कार्यकारी अभियंता राजेश राहाटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजेश हाथीबेड, विशाल शेवारे, आनंद आंबेकर, नरेश खरे, विनोद धनविजय, आनंद डोंगरे यांच्यासह बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा : कविवर्य सुरेश भट यांना म.न.पा. तर्फे आदरांजली

 

सीबीएसई बोर्ड के रिजल्ट का इंतजार, नए तरीके से होगा 10वीं कक्षा का मूल्यांकन

नागपुर : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (सीबीएसई) बोर्ड की परीक्षाएं हाल ही में समाप्त हुई है। परीक्षा के लंबे कालावधि के बाद अब विद्यार्थी रिलैक्स मूड में है। अब उन्हें परीक्षा परिणामों का इंतजार है। हर साल की तरह 12वीं कक्षा की बोर्ड परीक्षा के नतीजे ही पहले जारी किए जाएंगे। इस वर्ष सीबीएसई ने 10वीं बोर्ड परीक्षा के मूल्यांकन में कुछ अहम बदलाव किए है। सीबीएसई द्वारा जारी नोटिफिकेशन के मुताबिक इस बार 10वीं कक्षा के विद्यार्थियों के लिए पासिंग क्राईटेरिया जरा आसान किया गया है। अब उन्हें थ्यौरी और प्रैक्टिकल मिला कर 33 प्रतिशत अंक ही जरुरी होंगे। पूर्व में किसी विषय में पास होने के लिए विद्यार्थियों को थ्यौरी और प्रैक्टिकल दोनों में पास होना पड़ता था। यदि कोई विद्यार्थी प्रैक्टिकल में अनुपस्थित रहता तो उसे शुन्य अंक मिलते और इसका उल्लेख उसकी मार्कशीट में भी किया जाता था। इसके अलावा सीबीएसई ने रिजल्ट जारी होने के बाद उस पर शंका होने की स्थिति में विद्यार्थियों को कुछ विकल्प दिए है। विद्यार्थियों के पास रिवैलूएशन, “वेरिफिकेशन ऑफ मार्क्स’ और उत्तरपुस्तिका की फोटोकॉपी मंगाने की सुविधा होगी। सीबीएसई ने स्पष्ट किया है कि 10वीं और 12वीं कक्षा के रिजल्ट जारी होने के अगले ही दिन विद्यार्थी \”वेरिफिकेशन ऑफ मार्क्स’ऑनलाइन आवेदन कर सकेंगे। 5 दिनों तक यह लिंक शुरु रहेगी। इसी तरह रिजल्ट जारी होने के 17वंे दिन फोटो कॉपी के लिए आवेदन किए जा सकेंगे। इसी तरह रिजल्ट जारी होने के 21 वें दिन विद्यार्थी रिवैलूएशन के लिए आवेदन कर सकेंगे।

और पढे: सीबीएसई ने लांच किया ‘शिक्षा वाणी एप्लिकेशन’

जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे १०० व्यक्तींना संविधान पुस्तकाचे वाटप

जिव्हाळा फाऊंडेशन

नागपूर : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यात कार्यरत समाजातील विविध क्षेत्रातील १०० प्रमुख मान्यवरांना भारतीय संविधानचे पुस्तक देण्यात आले.

माजी महापौर प्रवीण दटके,रेशीमबाग हेडगेवार स्मारक समिती परिसराचे व्यवस्थापक अजय जलतारे,अॅड. प्रफुल्ल मोहगावकर, डॉ. निलेशजी चांगले, कोतवाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भोसले,चेतन कायरकर यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवरांचा यात समावेश आहे. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मनीष मेश्राम, संस्थेचे सचिव तुषार महाजन,कोषाध्यक्ष चंदू धांडे, सहसचिव निखिल कावळे, डॉ. सुमित पैडलवार, प्रचार प्रसिद्धी प्रमुख अभिजित सरोदे, क्रीडा प्रमुख विलास मसरे,स्वरूप कोडमलवार,मयूर शेंडे यांनी सहकार्य केले.

अधिक वाचा : कविवर्य सुरेश भट यांना म.न.पा. तर्फे आदरांजली

कविवर्य सुरेश भट यांना म.न.पा. तर्फे आदरांजली

नागपूर : कविवर्य सुरेश भट यांनी कवितांचे विविध प्रकार हाताळले. परंतु त्यांनी मराठीमध्ये गझल प्रकारात रसिकांमध्ये गोडी निर्माण केली व वेगळा आयाम दिला, असे प्रतिपादन म.न.पा.चे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कविवर्य सुरेश भट यांच्या ८७ व्या जन्मदिनानिमित्त रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहातील अर्ध पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती नागेश सहारे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश सहारे यांनी कविवर्य सुरेश भटांच्या साध्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करुन त्यांनी बुध्द धम्माचा व कविता साहित्याचा प्रचार केल्याचा आवर्जून उल्लेख केला. म.न.पा.ने त्यांच्या नावाने सभागृह बांधल्यामुळे नागपूरच्या वैभवात भर पडली, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कविवर्य सुरेश भटांच्या ‘प्रेम’ या कवितेचे वाचन केले.

यावेळी शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, विलास चिंतलवार यांच्यासह सभागृहातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. आभार सभागृहाचे व्यवस्थापक प्रदीपकुमार तुंबडे यांनी मानले.

अधिक वाचा : कविवर्य सुरेश भट सभागृहाला उत्कृष्ट वास्तुकलेचा पुरस्कार

“Threat To Life”: Urmila Matondkar After Congress-BJP Fight At Campaign

MUMBAI : Actor-turned-politician Urmila Matondkar has sought police protection after a fight broke out between Congress and BJP supporters while she was campaigning at a coastal suburb in Mumbai today. Ms Matondkar, who is fighting the national elections on a Congress ticket from North Mumbai constituency, blamed the rival party for “creating fear”.
“It’s being done to create fear. It’s just the beginning and may take a violent turn. I have asked for police protection as there’s a threat to my life. I’ve filed a complaint,” Ms Matondkar told news agency ANI.

While she was campaigning outside Borivali railway station, some BJP workers allegedly started shouting “Modi, Modi” and confronted the Congress workers. Soon, it led to a fight between the two groups.

Ms Matondkar then filed a complaint with the local police station.

“We were peacefully addressing people and from nowhere 15-20 people came and started shouting slogans. I didn’t react to it and thought these things keep on happening and signaled them to let go,” she told ANI. “But they all started vulgar dancing and using abusive language. They probably wanted to scare the women who were walking near us… Then a fight broke out and they even assaulted the women. From the first day I am saying their politics is of hatred.”

“I won’t let this happen in Mumbai,” Ms Matondkar added.

BJP has fielded its parliamentarian Gopal Shetty in North Mumbai constituency.

Ms Matondkar, 45, joined the Congress last month. She said she was in it for the long-term and wanted to fight against the politics of hate.

“I am taking my first step in active politics. I am from a family that has shaped my political views based on the ideology of Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru and Sardar Patel. It is another matter that despite being from an academics-oriented family, I joined films. But I had social awareness right from childhood,” the actor-turned-politician had said after joining the Congress.

Mumbai’s six Lok Sabha constituencies will vote on April 29 along with 17 others in Maharashtra in the fourth phase of polling for the national elections that started on April 11. Results will be out on May 23.

Also Read : Bharat New Poster: Salman Khan’s Eyes Are Windows To The Past

Nagpur Weather

Nagpur
haze
34 ° C
34 °
34 °
21 %
3.1kmh
20 %
Thu
34 °
Fri
38 °
Sat
39 °
Sun
42 °
Mon
41 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...