Home Blog Page 146

तात्पुरती व्यवस्था सध्याच्या जागेवरच करा

नागपूर

नागपूर: रेल्वे स्थानकाच्या विकासाला आमचा विरोध नाही. आमच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. पण ही व्यवस्था होईपर्यंत आम्हाला सध्या असलेल्या जागेवरच तात्पुरती दुकाने उभारू द्यावी, अशी माागणी नागपूर रेल्वे स्टेशन दुकानदार असोसिएशनने केली आहे.

नागपूर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी रेल्वे स्थानकापुढील, टेकडी गणेश मंदिरापुढून जाणारा उड्डाण पूल तोडण्यात येणार आहे. हा पूल पाडला तर या पुलाखालील दुकानदारांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रेल्वे स्थानकाच्या विकास आराखड्यात राज्य परिवहन महामंडळ कार्यालय परिसरात या व्यावसयिकांना कायमस्वरूपी दुकाने बांधण्यात येणार आहेत. पूल पाडल्यानंतर आणि नवीन दुकाने होईपर्यंत आम्हाला पूल पाडलेल्या ठिकाणीच तात्पुरती दुकाने सुरू करू द्यावी, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तसे आश्वासन दिले होते, असे दुकानदार म्हणतात. मात्र, गडकरींनी तसे आश्वासन दिले असताना तात्पुरती दुकाने एसटीच्या जागेत उभारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी ग्राहक येणार नाहीत, असे दुकानदारांना वाटते.

या पुलाखाली सध्या १७२ दुकाने आहेत. उड्डाणपूल होण्यापूर्वी येथे ७२ दुकाने होती. २००२ साली उड्डाण पूल बांधण्यासाठी येथील सर्व दुकाने तोडण्यात आली. दरम्यान, सात वर्षांनी पुलाचे काम झाले व या व्यावसायिकांना पुलाखाली दुकाने देण्यात आली. आता १० वर्षांतच हा पूल पाडावा लागणार आहे. त्यामुळे पुलाखालील दुकानांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जेथे कार्यालय होते तेथे सध्या जवळपास १०० दुकाने तात्पुरती बांधण्यात आली आहे. या ठिकाणी जाण्यास अनेक दुकानदारांचा विरोध आहे. त्यांच्या मते स्टेशनवरून ग्राहक इतक्या लांब येणार नाहीत. दुसरे असे की, येथे काही दुकाने पुढील बाजूला तर काही आतील बाजूला आहेत. समोर असलेल्या दुकानांना ग्राहक मिळून जातील. पण, ज्यांना मागची दुकाने मिळतील त्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे दुकानदारांमध्येच भांडणे होण्याची भीती आहे.

यासंदर्भात गुरुवारी महापालिकेत बैठक होती मात्र वेळेवर ती रद्द झाली. आता पुढील बैठकीत तरी या दुकानदारांच्या व्यवस्थेचा सहानुभूतीने विचार कराव, अशी मागणी असोसिएशनचे सचिव रामदास धनाडे यांनी केली आहे. ज्या ठिकाणी आमची दुकाने सध्या आहेत त्याच ठिकणी पूल तोडल्यावर आमची तात्पुरती व्यवस्था करावी. हे शक्यच नसेल तर या पुलाच्या बाजूने असलेले रेल्वे स्थानकाचे सर्व मार्ग बंद करून एकच मार्ग ठेवावा व तो या तात्पुरत्या दुकानांसमोरून जाणारा असावा, अशा मागण्याही धनाडे यांनी केल्या आहेत.

नागपूर / जर्मनीच्या माणसाने नागपूरच्या तरुणीकडून लुटले 5.15 लाख रुपये, पोलिसांत तक्रार दाखल

नागपूर

नागपूर – नागपूर च्या अजनी पोलिस स्टेशनमध्ये एका तरुणीने 5 लाख 15 हजार रुपयांचा गंडा बसल्याची तक्रार दाखल केली आहे. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपी हा जर्मनीचा नागरिक असल्याचे म्हटले आहे. या दोघांचा संपर्क फेसबूकच्या माध्यमातून झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका आयटी कंपनीमध्ये काम करते. आरोपीने प्रेम आणि लग्नाचे अमिष देऊन सापळा रचत कसा 5 लाखांपेक्षा अधिकचा गंडा घातला याची सविस्तर कैफियत पीडितेने पोलिसांसमोर मांडली आहे.

अजनी पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी स्वाती देवधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची फेसबूकवरून एका कथित जर्मन नागरिकाशी जानेवारी 2019 मध्ये मैत्री झाली होती. दोघांमध्ये रोज चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल सुद्धा सुरू झाले. मैत्री वाढत गेली आणि प्रेमात बदलली. दोघांनी एकमेकांना लग्नाचे आश्वासन सुद्धा दिले. संबंधित तरुणी एका आयटी कंपनीत अभियंता आहे. लग्नाची आश्वासने देऊन झाल्यानंतर आरोपीने आपण जर्मनीवरून एक गिफ्ट पाठवत असल्याचे पीडितेला सांगितले.

गतवर्षी मार्च महिन्यात तरुणीला एका व्यक्तीने दिल्ली विमानतळावरून बोलण्याचा दावा करताना कॉल केला. आपले एक पार्सल आले असून ते मिळवण्यासाठी 30 हजार रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागेल असे सांगितले. महिलेने ते सहज दिले. यानंतर संबंधित व्यक्तीने आणखी 4 लाख 85 हजार रुपयांची मागणी केली. तरुणीने सांगितलेल्या बँक खात्यामध्ये ती रक्कम ट्रान्सफर केली. कित्येक महिने उलटल्यानंतर पार्सल मिळाले नाही. सोबतच, जर्मनीवरून बोलणाऱ्या तिच्या प्रियकराने अचानक संपर्क तोडला.

जस्टीस लोया मूत्यू चौकशीचा प्रश्नच नाही

गोंदिया: नागपुरात मृतावस्थेत आढळलेल्या जस्टीस लोया प्रकरणात अनेकांनी आपल्याकडे माहिती आहे, ती आम्ही आपणास देऊ असे सांगितले होते. त्यापैकी कुणीही कुठलेच कागदपत्र, तक्रार घेऊन न आल्याने या प्रकरणात कुठल्याही चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. सोबतच कोरेगाव भीमा प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यासोबत आढावा घेण्यात आला आहे. चौकशीनंतरच एसआयटी गठीत करण्यासंदर्भात ठरविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. देशमुख म्हणाले, आम्हाला राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. सोबतच उपराजधानीचा ‘क्राइम कॅपिटल’चा डाग पुसून काढायचा आहे. आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्रालयाचा प्रभार राहिल्याने बहुतेक त्यांना याकडे लक्ष देता आले नसावे असे सांगत राज्यातील औरगांबाद, नाशिक व नागपूर अनुक्रमे पहिल्या तीनमध्ये गुन्ह्यात आघाडीवर असल्याचा अहवाल आला आहे. गोंदिया जिल्हा माओवादग्रस्त असून या जिल्ह्यातील सुरक्षेवर सुद्दा लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेली भारत बटालियन याच जिल्ह्यात राहणार यासाठी लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगत प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचेही सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची दिल्लीतील काढलेली सुरक्षा हे राजकीय वैर आहे. पवार हे माजी सरक्षणंमत्री, कृषिमंत्री, मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांची सुरक्षा काढताना या बाबींचा विचार करायला हवा होता. परंतु राजकीय द्वेष ठेवून सुरक्षा व्यवस्था काढण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.

पत्रपरिषदेला आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, आमदार सहसराम कोरेटे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थित होते.

५०० कोटीच्या तांदूळ घोटाळ्यावर चर्चा

गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलञया ५०० कोटी रुपयांच्या तांदूळ उचलप्रकरणात अन्नपुरवठा मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. दोषींविरुद्ध न्यायालयात चांगले वकील लावून कारवाई करण्यासंदर्भात येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे सांगितले. सोबतच गोंदिया जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात १० कोटी रुपयांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे आमदार रहागंडाले यांच्या तक्रारीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

‘वंचित’चा आज ‘महाराष्ट्र बंद’

नागपूर: नागरिकत्व सुधारणा कायदा व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज, शुक्रवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. बंददरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासन व पोलिस सज्ज झाले आहे.

वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बंदचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला राज्यातील सुमारे २५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. देशात एनआरसी आणि सीएए CAA विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी १६ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

दरम्यान, नागपूर शहर व जिल्ह्यात बंद यशस्वी व्हावा, यासाठी वंचितसह अन्य संघटनांच्या नेत्यांनी जनजागरणासाठी बैठका घेतल्या. बंदच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय व शहराच्या कार्यकारिणीची गुरुवारी वंचितची संयुक्त बैठक झाली. यास विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. बंद दरम्यान कुणीही गोंधळ घालू नये, सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसेच, सरकारी वा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. बंदला एमआयएम, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी अस्मिता, रिपब्लिकन ऑटो संघटना, नागपूर फेरीवाला दुकानदार संघ, मुस्लिम परिषद, शिवशाही व्यापारी संघासह अन्य संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. बैठकीत वंचितचे शहर अध्यक्ष रवी शेंडे, राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, संजय हेडाऊ, मंगलमूर्ती सोनकुसरे आदी उपस्थित होते.

तुकाराम मुंढेंच्या धास्तीने नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांची पळापळ

नागपूर: सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ होताना पाहायला मिळाली. राज्यभरात तुकाराम मुंढे यांची कडक शिस्तीचे आणि सचोटीने नियम पाळणारा अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यामुळे मुंढे यांच्या हाताखालील अधिकारी वर्ग नेहमीच सतर्क असतो.

नागपूर महापालिकेतही गुरुवारी त्याचे प्रत्यंतर आले. तुकाराम मुंढे पदभार स्वीकारायला येत असल्याच्या नुसत्या चर्चेनेच महापालिकेत मोठी धावपळ पाहायला मिळाली. सकाळीच मनपाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाची घासून पुसून स्वच्छता करण्यात आली.

तर कर्मचाऱ्यांसाठी दहाची कार्यालयीन वेळ असताना अनेक कर्मचारी धावत पळत कार्यालयात पोहोचताना दिसले. कोणाला वेळेत कार्यालयाच्या दारावर पोहोचण्याची घाई होती, तर कोणाला वेळेच्या आत पंचिंग करण्याची घाई असल्याचे दिसले. अनेकजण तर रिक्षाने कार्यालयात येताना दिसले. काहींना तर एवढी घाई झाली होती की एरवी आरामात कार्यालय बाहेर उभे राहून धूम्रपान केल्यानंतर कार्यालयात जाणारे आणि आरामात काम सुरू करणारे आज धावतपळतच सिगारेट ओढत कार्यालयाकडे पळताना दिसले. एकूणच मुंढे यांच्या नुसत्या आगमनानेच नागपूर महानगरपालिकेला शिस्त लागल्याचे तुर्तास दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंढे यांची नियुक्ती नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेत केली होती. नवी मुंबईत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी चांगलेच हैराण केले होते. यानंतर मुंढे गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे एडस् नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. मात्र, आता ठाकरे सरकारने त्यांना नागपूर महानगरपालिकेत पाठवून भाजपला चांगलेच अडचणीत आणले आहे.

महाराष्ट्रात करमुक्त झाला ‘तान्हाजी’ चित्रपट, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

tanhaji-movie

मुंबई : अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला आणि शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ”तान्हाजी’: द अनसंग वॉरियर’ हा महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या बॉक्सऑफिसवर हा चित्रपट तुफान कमाई करताना दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्रातून या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट रिलीज झाला. अवघ्या दहा दिवसांमध्ये चित्रपटाने दिड कोटींपेक्षाही जास्त कमाई केली आहे. नव्या वर्षात 100 कोटींचा आकडा ओलांडणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

हा चित्रपट उत्तर प्रदेश, हरयाणा सरकारने करमुक्त केला आहे. त्यानंतर हा चित्रपट महाराष्ट्रामध्येही चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. अखेर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

२०२० मध्ये बेरोजगारी वाढणार; २५ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार

unemployment

देशात बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात असतानाच, सन २०२० मध्ये बेरोजगारीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. यंदा जागतिक बेरोजगारीमध्ये २५ लाखांनी भर पडणार असून सुमारे ५० कोटी लोक अल्प मोबदल्यात काम करीत असल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आयएलओ) ‘द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आऊटलूक : ट्रेंड्स २०२०’ हा अहवाल जाहीर करण्यात आला. गेली नऊ वर्षे जागतिक बेरोजगारीचे प्रमाण बहुतांश स्थिर आहे. मात्र जागतिक आर्थिक वाढ मंदावली आहे. याचाच अर्थ जागतिक स्तरावर कामगारांचे प्रमाण वाढत आहे, परंतु आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या रोजगारक्षम तरुणांसाठी पुरेशी नवीन रोजगार निर्मिती होत नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून यंदा जागतिक बेरोजगारी सुमारे २५ लाखांनी वाढणार असल्याचा अंदाज ‘आयएलओ’ने वर्तवला आहे. ‘आयएलओ’ ही संयुक्त राष्ट्रांची संघटना असून, आंतरराष्ट्रीय कामगार मानकांची स्थापना करून साजेशा रोजगारास चालना देणे आणि सामाजिक न्याय वाढविणे हे या संघटनेचे प्रमुख कार्य आहे.अहवालातील निष्कर्षानुसार, विकसनशील देशांमध्ये सन २०२०-२१ मध्ये बेरोजगारी प्रचंड वाढणार आहे. यामुळे सन २०३० पर्यंत जगभरातून गरिबीचे उच्चाटन करण्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होणार आहेत

मनसेचा झेंडा होणार भगवा, अधिवेशनात ठरणार दिशा

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं (मनसे) पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार पडत आहे. हे अधिवेशन मनसेला दिशा देणारं ठरणारं असून, याच अधिवेशनात मनसे जुना झेंडा रद्द करून नवा झेंडा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. या नव्य झेंड्यातून निळा, हिरवा आणि पाढरा रंग काढून टाकण्यात आला असून नव्या झेंड्यात फक्त भगवा रंगच असणार आहे. उद्याच्या अधिवेशनानंतर मनसे हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मनसे आपल्या नव्या प्रस्तावित झेंड्यावर शिवमुद्रा असेल हे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालं. त्यानंतर त्यांवर अनेकांनी आक्षेपही नोंदवले. मात्र, मनसेने निवडणूक आयोगाकडे दोन प्रकारचे झेंडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांपैकी एक शिवमुद्रा असलेला झेंडा आहे. तर, दुसऱ्या झेंड्यावर मनसेचे निवडणूक चिन्ह असलेले इंजिन दाखवण्यात आले आहे.

फेसबुक, ट्विटरवरील झेंडा हटवला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या फेसबुक आणि ट्टिवरवरील प्रोफाइल फोटोमधील झेंडा हटवला असून त्या जागी फक्त ब्लॅक अॅण्ड व्हाइट इंजिनाचे चित्र ठेवण्यात आले आहे. या प्रोफाइल फोटोची जागा नवा भगवा झेंडा घेणार असून निवडणूक आयोग दोन पैकी कोणत्या झेंड्याला मान्यता देतो, याची वाट मनसे पाहत आहे.

राज ठाकरे कोणती दिशा देणार?

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी मराठी माणसांच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी पक्षाची स्थापना केल्याची घोषणा केली होती. मराठी माणसासाठी लढण्याचे जाहीर करत असताना त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली होती. त्यानुसारच त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यामध्ये भगव्याबरोबर निळा आणि हिरवा रंगही घेतला होता. मात्र, आता त्यांच्या नव्या झेंड्यात केवळ भगवा रंग दिसणार आहे. हे लक्षात घेत ते आता प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र,. भारतीय जनता पक्षाबरोबरच शिवसेना हा देखील हिंदुत्ववादी पक्ष आहे. असे असताना मनसे हा देखील पूर्णपणे हिंदुत्ववादी राजकारणात उडी घेणार का, किंवा राज ठाकरे यांचे हिंदुत्व भाजप आणि शिवसेनेसारखेच असेल, की ते वेगळे असेल, या प्रश्नांची उत्तरे उद्याच्या पक्षाच्या अधिवेशनात मिळणार आहेत.

तुकाराम मुंढे मनपाचे नवे आयुक्त

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर: तडाखेबाज आणि वादळी निर्णयांनी वादग्रस्त ठरलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना महाविकास आघाडीने, भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून पाठविले आहे. लोकप्रतिनिधींशी कायम संघर्षाची भूमिका घेणाऱ्या मुंढेंची, भाजपच्या गडातील मुसंडी कशी असेल, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या. त्यातील एका बदलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काम करण्याच्या कठोर आणि कणखर भूमिकेमुळे जागोजागी वादग्रस्त ठरलेले तुकाराम मुंढे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाखाली चालणाऱ्या नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून पाठविले आहे. गेल्या तेरा वर्षांत मुंढे यांची बारावेळा बदली झालेली आहे. महापालिकेचे विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेली नाही, ते पदाच्या प्रतीक्षेत आहेत.

२००५ च्या कॅडरचे अधिकारी असलेले तुकाराम मुंढे २००५ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीवरून तत्कालीन लोकप्रतिनिधी व कर्मचारी संघटनेसोबत त्यांचा जोरदार वाद झाला होता. सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद करून हजेरीपट ताब्यात घेऊन लेटलतिफांना शिस्त लावण्याचा प्रकार त्यांनी केल्याने कर्मचारी संघटनेने आंदोलन केले होते. त्यांच्या काळातच नागपूर जिल्हा परिषदेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी ड्रेस कोड लागू केला होता. नागपूरनंतर ते नाशिकला आदिवासी आयुक्तालयात गेले होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उशीर झाल्याने पंढरपूरच्या मंदिरात पूजा केली होती. त्याची मोठी चर्चा त्यावेळी झाली. नवी मुंबईला आयुक्त म्हणून गेल्यानंतर त्यांनी अवैध बांधकामाविरुध्द कारवाई केली. त्यामुळे आमदार मंदा म्हात्रे व माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी खटकले होते. नवी मुंबई महापालिकेतही ‘टॉक विथ कमिश्नर’ सारखे उपक्रम राबवून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला होता. नाशिकमध्येही त्यांच्या स्वभावामुळे अविश्वास प्रस्ताव आणण्याची चर्चा होती. नगरसेवक व भाजप आमदारांसोबत त्यांचे खटके उडाले होते. मात्र, नाशिककरांनी त्यांना जोरदार समर्थन दिले होते.

महापौरांकडून स्वागत

महापौर संदीप जोशी यांनी,’तुकाराम मुंढे हे चांगले अधिकारी आहेत, त्यांचे शहरात स्वागत आहे. शहराच्या विकासात त्यांचा निश्चितच हातभार लागेल,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी मुंढे यांची बदली ही प्रशासकीय बाब असल्याचे सांगत त्यावर अधिक बोलणे टाळले. मुंढे यांच्या काळात मनपातील प्रशासकीय घडी आणखी सुधारेल, असेही त्यांनी नमूद केले.

नागपूर / केंद्रातील सरकार उत्पन्नासाठी घरची भांडीकुंडी विकणाऱ्या दारूड्यांप्रमाणे : अॅड. प्रकाश आंबेडकरांची टीका

नागपूर

नागपूर – अट्टल दारूडा दारूचा शौक पूर्ण करण्यासाठी घरची भांडीकुंडी विकतो. त्याप्रमाणे केंद्र सरकार उत्पन्नासाठी देशातील नवरत्न कंपन्या विकायला निघाले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारवर केली.

आंंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा समाचार घेतला. सरकारने २४ लाख कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे मागील अर्थसंकल्पात जाहीर केले होते. सरकार आता नवरत्न कंपन्या विकायला निघाले आहे. दारूड्याने दारूची नशा भागवण्यासाठी भांडीकुंडी विकण्यासारखा हा प्रकार आहे. या कंपन्या सोन्यांची अंडी देणारी कोंबडी आहे. सरकार कोंबडीच विकायला निघाले आहे, असे ते म्हणाले.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि आर्थिक धोरणांच्या विरोधातच २४ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडी आणि इतर २५ संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली असल्याचे सांगून आंबेडकर म्हणाले की, बंद पूर्णपणे शांततेने राहणार आहे. लोकांनी तो स्वयंस्फूर्तीने पाळावा, असे आमचे प्रयत्न आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकारला त्यांचे काही वाईट हेतू साध्य करायचे आहेत. त्यामुळेच तो देशभर लागू करण्याचा घाट घातला जात आहे. त्याच्या जोडीला सर्वसाधारण जनगणनेऐवजी नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरची टूम काढण्यात आली. एस.सी. आणि एस.टी. वगळता इतर जातींचा उल्लेख येणार नाही, अशी व्यवस्था केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या प्रयत्नांना विरोध होऊ नये म्हणून देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करणारे नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय घेतल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. एनआरसीवर सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे आंदोलन केले पाहिजे. एनआरसीला विरोध असलेल्या राज्यांनी संयुक्त भूमिका मांडली असती तर ती अधिक प्रभावी ठरली असती, असेही ते म्हणाले.

इंदू मिलमधील आंबेडकर पुतळ्याचा निधी वाडिया रुग्णालयावर खर्च करावा, या मतावर ठाम असल्याचे सांगताना आंबेडकर म्हणाले की, या मतावरून आपल्यावर होत असलेल्या टीकेची पर्वा नाही. पुतळ्यांपेक्षा जिवंत माणूस महत्त्वाचा, अशी बाबासाहेबांची शिकवण होती. त्यामुळे निधी मुलांच्या रुग्णालयावर खर्च होणार असेल तर चांगलेच आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवर आंबेडकर म्हणाले, सावरकर क्रांतिकारक होते हे मान्यच, पण त्यांचा क्रांतीच्या विरोधाचा दुसरा चेहराही होता. त्यामुळे भारतरत्नच्या विषयावर देशात चर्चा व्हायला हवी.

‘चोरीचा मामला’चा दमदार ट्रेलर लाँच

मुंबई : दमदार स्टारकास्ट आणि पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक असलेल्या चोरीचा मामला या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळतो असून, ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमाळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शन जाधवनं या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची संकल्पनाच मजेशीर आहे, त्यात प्रासंगिक विनोद, खुमासदार संवादांचा तडका या कथानकाला मिळाला आहे. त्याशिवाय ताल धरायला लावणारं संगीत हेही चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. जितेंद्र जोशी, मंगेश कांगणे, जय अत्रे यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून चित्रपटाचे संगीत चिनार महेश यांचे आहे तर चित्रपटाचे शीर्षक गीत प्रफुल्ल-स्वप्नील यांचे आहे.

शाल्मली खोलगडे, प्रियांका बर्वे, चिनार खारकर, स्वप्नील गोडबोले, कविता यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना पूरेपूर मनोरंजन मिळणार हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. येत्या ३१ जानेवारीला हा धमाल, विनोदी असा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

OCHRI appreciated for EM services during AOICON 2020

OCHRI

Nagpur-  Orange City Hospital & Research Institute (OCHRI)- a unit of Ravi Nair Hospitals Private Limited added one more feather in its overflowing cap by becoming the official emergency medical service provider for the recently concluded AOICON 2020.

OCHRI’s Medical & Ambulance services were sought by AOI, Nagpur for providing emergency medical assistance and other related health care services for 72nd Annual Conference of the Association of Otolaryngologists of India from 9th to 12th January held at Chitnavis Centre, Civil Lines Nagpur, in which more than two thousand delegates from across India and abroad participated.

OCHRI boasts of more than 150 doctors serving needy central Indians through 60 departments and 30 clinics. OCHRI is also a FULLY NABH accredited & ISO certified hospital. OCHRI’s the only Nagpur based hospital to have retained a place in THE WEEK National Survey of India’s Best Hospital list since 2006. Being recognized as Central India’s Brand ambassador of Health; OCHRI’s always at the forefront of extending health care services to any organization. In the past also OCHRI’s provided onsite medical services for many big events and sports undertakings held in Nagpur.

Dr. Nandu Kolwadkar, Organizing Secretary- AOICON 2020 visited the medical unit and applauded the efforts of OCHRI management for this unique onsite medical facility apart from 24×7 emergency medical backup for the conference. AOI, Nagpur thanked OCHRI’s for providing excellent on-time medical facilities to needy delegates at the conference.

Dr. Anup Marar- OCHRI’s Director informed that “OCHRI’s onsite medical center along with Cardiac Ambulance, medical officer and paramedical staff were capable of handling all types of medical emergencies at the venue. OCHRI’s ambulance also provided a backup of medical services on the spot at banquet areas. This timely onsite medical help benefited many delegates and supporting staff.

RNHPL Board led by Shri. Udaybhaskar Nair- Chairman along with Directors namely Dr.Usha Nair, Dr. Vidya Udaybhaskar, Ms. Divya Nair and Dr.Vinaya Nair complimented Dr. Noorul Ameen- Medical Coordinator, Shri.Sawant Waghmare- Vehicle Incharge, Sr. Tomeshwari, and Shri. Rama who had rendered their services and worked hard for the successful execution of medical services gaining immense goodwill amongst attending ENT Surgeons across the globe for the Institute.

Preeti Chaudhary enters as Sargam on Sony SAB’s Jijaji Chhat Per Hain

Jijaji Chhat Per Hain

A new member is all set to join the Jijaji Chhat Per Hain family, all the way from Canada. Sony SAB’s rib-tickling comedy show is set to witness the entry of Sargam, essayed by the incredibly talented, Preeti Chaudhary.

Beautiful and charming, Sargam is ready to woo the viewers with her music and her magical charm.

The show is currently witnessing Elaichi’s (Hiba Nawab) consistent efforts to remind Pancham (Nikhil Khurana) about their love and make him fall for her all over again. While Elaichi’s efforts are all going in vain, a new girl is set to turn Elaichi’s world around.

Pancham, a music lover will soon meet Sargam, who’s equally a music junkie like him. Sargam is sent to India from Canada by her father to learn about the Indian culture. While trying finding her Indian roots in Chandni Chowk, will she also find her love connection?

Will Pancham and Sargam’s music connection lead to a kismat connection? How will Elaichi react to this?

Preeti Chaudhary, thrilled about portraying the role of Sargam said, “This is my debut in the comedy genre and also the first time that I’m playing a modern character. I previously played very traditional roles, so this was an entirely new opportunity for me. Sargam is from Canada who is mesmerized by the Indian culture. For me, the character Sargam is different because I have played the typical Indian ‘bahu’ on television before and Sargam steps out of that character profile and brings a refreshing persona for the viewers. I’m glad the viewers will see me in a modern avatar for the first time in a show.”

Talking about her preparations for the role and her experience on the sets, Preeti shared, “While I have been on the sets and in front of the camera before, I was still a little nervous on my first day as it is a comedy show, the treatment is very different. I made sure to talk to my co-stars and director for any specifics but once the camera started rolling, I completely got into Sargam’s character. The entire cast has been immensely welcoming and I’m thoroughly enjoying shooting with them.”

Preeti also added, “I have always wanted to work with this production team and this New Year brought a new beginning in the form of Jijaji Chhat Per Hain. I am looking forward to this new role and I hope Sargam enjoys a melodious journey with the fans.”

Watch Sargam ka Sureela Andaz on Jijaji Chhat Per Hain every Monday-Friday at 10 PM only on Sony SAB

Amazon India Commits To 10,000 Electric Vehicles In Its Delivery Fleet By 2025

Amazon

India, 2020– Amazon India today announced that its fleet of delivery vehicles in the country will include 10,000 electric vehicles (EVs) by 2025. This commitment comes after successful pilots across different cities in 2019; learnings from which have helped the company create scalable and long term EV variants to build this large fleet. These EVs are in addition to the global commitment of 100,000 electric vehicles in the delivery fleet by 2030 announced in the Climate Pledge signed by Amazon.

With the introduction of electric vehicles, Amazon India aims to reduce carbon emissions and the environmental impact of delivery operations. The fleet of 10,000 EVs will include 3-wheeler and 4-wheeler vehicles which have been designed and manufactured in India. In 2020, these vehicles will operate in over 20 cities of India- Delhi NCR, Bangalore, Hyderabad, Ahmedabad, Pune, Nagpur and Coimbatore to name a few, and this number will continue to grow.

Amazon India has been working with several Indian OEMs to build a fleet of vehicles that ensure sustainable and safe deliveries of customer orders. Significant progress in the Indian e-mobility industry in the last few years has led to advanced technology, and superior motor and battery components. In addition, the government’s focus to encourage the adoption of electric vehicles in the country, and steps towards setting up of charging infrastructure with the FAME 2 policy has helped the company accelerate and chart its vision for EVs in India.

Akhil Saxena, Vice President, Customer Fulfillment – APAC & Emerging Markets, Amazon, said, “At Amazon India, we are committed to building a supply chain that will minimize the environmental impact of our operations. The expansion of our Electric Vehicle fleet to 10,000 vehicles by 2025 is an integral milestone in our journey to become an energy-efficiency leader in the industry. We will continue to invest in the electrification of our delivery fleet, thereby reducing our dependence on non-renewable resources.”

The launch of EVs is another step towards the overall sustainability commitment at Amazon India. In September 2019, the company announced its plan to eliminate single-use plastic in its packaging from Amazon India’s Fulfilment Centers by June 2020, among other initiatives to reduce packaging waste. Amazon India has also invested in energy conservation and solar power generation in its Fulfilment Centers and Sort centers, with advanced building energy management systems, and water conservation methods to make operations more sustainable.

In September 2019, Amazon became the first signatory of the Climate Pledge, which states that the company will be net-zero carbon by 2040 across its businesses – a decade ahead of the Paris Accord’s goal of 2050. By joining The Climate Pledge and agreeing to decarbonize on a faster time horizon, signatories will play a critical role in stimulating investment in the development of low carbon products and services that will be required to help companies meet the pledge. As part of the pledge, globally, Amazon announced its plans to introduce 10,000 EVs into its delivery fleet in 2022 and 100,000 vehicles by 2030 – saving 4 million metric tons of carbon per year by 2030.

Amazon India’s other sustainability initiatives
• All plastic dunnage across the fulfillment network has been replaced with 100% recyclable paper cushions.
• Single-use plastic used for packaging will be eliminated from the fulfillment Centers by June 2020.
• All packaging material in the form of corrugated boxes and paper dunnage is biodegradable
• To reduce packaging waste, Packaging Free Shipment (PFS) has now expanded to 14 cities within a year.
• 8 Fulfillment Centers and 2 Sortation centers are solar-powered and produced close to 10 Megawatt of solar energy in 2019 to run operations in the buildings.
• Across facilities, an advanced energy management system provides building operators with a dashboard that enables them to optimize energy use and identify opportunities for further savings.

You can catch a glimpse of Jeff Bezos, CEO, Amazon.com, driving an EV on Instagram and Twitter.

About Amazon
Amazon is guided by four principles: customer obsession rather than competitor focus, passion for invention, commitment to operational excellence, and long-term thinking. Customer reviews, 1-Click shopping, personalized recommendations, Prime, Fulfillment by Amazon, AWS, Kindle Direct Publishing, Kindle, Fire tablets, Fire TV, Amazon Echo, and Alexa are some of the products and services pioneered by Amazon. For more information, visit www.amazon.com/about

Here’s Your Chance to Audition for Sa Re Ga Ma Pa Li’l Champs!

Sa Re Ga Ma Pa Li’l Champs

Nagpur: After ruling reality television and winning the audiences over with melodious renditions and dhamakedaar performances by its phenomenally talented child singers from across the country, Zee TV’s marquee singing reality show for kids Sa Re Ga Ma Pa L’il Champs is back audition in Nagpur. If you think that you have what it takes to become the next Li’l champ, you need to rush to the closest venue in order to audition for the all-new season!

Sugandha Date was crowned the winner of the previous season while the nation was introduced to an array of talented singing prodigies like Shreyan Bhattacharya, Anjali Gaikwad, Tanya Sharma, Shanmukhpriya, Sonakshi Kar and everyone’s favorite ‘Chote Bhagwaan’ Jayas Kumar. Taking the legacy of recognizing child singers and giving them a platform to discover their talent at such a young age forward, the show once again sets out to scout for a fresh new batch of young music aspirants and will be conducting auditions across various cities. Sa Re Ga Ma Pa audition in Nagpur city will be held on Thursday, 23rd January 2020, at 8:00, AM onwards at PRIYADARSHINI NAGPUR PUBLIC SCHOOL, Bhandara Rd, Old Bagadganj, Nagpur, Maharashtra 440008.

But participation will only be possible for contestants who have registered. So, if you think your kid has the potential and the talent to win the nation’s heart with their melodious voice and are in the age group of up to 15 years, then it’s time to block your spot, give a call on 7304189194/ 8828290291 to register for the auditions.

Encouraging the young budding singers of Nagpur, Pickosa Moharkar said, “Sa Re Ga Ma Pa L’il Champs is one of the most sought-after singing reality shows on Indian television and has shaped up careers of many aspiring singers like me. The show taught me the real meaning of singing and has helped me understand the finer technicalities and nuances of the art. The knowledge and exposure I’ve gained with my stint in the show are priceless. I’m extremely happy that I am getting the opportunity to urge the city’s incredible talent to audition for the show’s next season. I request all the talented little singers of the city to come forward and enthusiastically participate in the auditions.”

In the coming days, the auditions will be held in Mumbai.

Get ready to watch the young singing prodigies turn their dreams into reality as Sa Re Ga Ma Pa L’il Champs will air soon on Zee TV

सीमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गापर्यंतची वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ पॅकेज क्रमांक ९ मधील रस्ता क्रमांक ३५ दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गापर्यंतपर्यंत सीमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील डाव्या बाजूची वाहतूक ३० जानेवारी २०२० ते ३० मार्च २०२० पर्यंत बंद राहणार आहे. सदर मार्गावरील वाहतूक उजव्‍या बाजूने व लगतच्या रस्त्यावरून वळविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सदरबाबतचे लेखी आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.

दुचाकीची मोपेडला धडक; दोघे गंभीर

Nagpur

Nagpur: भरधाव मोटरसायकलस्वाराने मोपेडला धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तात्या टोपेनगर येथे घडली. या घटनेने परिसरात काही काळ तणावाची स्थिती होती.

जॉन (वय २२, रा. टाकळी, हिंगणा) व सुयश शेंडे (वय २१, रा. खामला रोड) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर मेडिकल कॉलेज Nagpur हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुयश हा मोपेडने (एमएच-३१-ईआर-७१९८ ) तात्या टोपेनगर येथील पेट्रोलपंपावर आला. पेट्रोल भरून तो यू-टर्न घेत होता. याचवेळी लक्ष्मीनगर चौकाकडून जॉन हा भरधाव मोटरसायकल ( एमएच-३१-सीएक्स-८६५१ ) घेऊन आला. त्याने मोपेडला धडक दिली. मोपेड रस्तादुभाजकावर आदळली. दोघेही खाली पडले. हा अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकलचे हॅण्डल तुटले. नागरिकांनी धाव घेतली. एका नागरिकाने ऑटोला थांबविले. जखमींना ऑरेंजसिटी Nagpur हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोघेही भीषण जखमी असल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना मेडिकल कॉलेज Nagpur हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. नातेवाइकांनी दोघांना मेडिकलमध्ये दाखल केले.

बजाजनगर पोलिसांची निष्क्रियता

घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. एका नागरिकाने बजाजनगर पोलिस स्टेशनला अपघाताची माहिती दिली. तब्बल एक तासापर्यंत कोणताही पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नाही. अखेर नागरिकानेच ऑटोचालकाला थांबविले. ऑटोने जखमींना ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बजाजनगर पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुपारी घडलेल्या या घटनेची कोणतीही माहिती रात्री ९ वाजतापर्यंत बजाजनगर पोलिसांना नव्हती. जखमींचे नातेवाईक आले नाहीत. त्यामुळे जखमींची नावेही येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती नव्हती. दरम्यान, बघ्यांची गर्दी जमल्याचा फायदा घेत चोरट्याने एका नागरिकाचा मोबाइल चोरी केला, असेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Jhund first look : नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ची पहिली झलक

Jhund

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘झुंड’ Jhund या चित्रपटाचा फर्स्ट लूक म्हणजेच पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अतिशय दमदार असा या चित्रपटाचा हा पहिलाच पोस्टर कलाविश्वात अनेकांचं लक्ष वेधत आहे.

नागराज पोपटराव मंजुळे असं नाव चित्रपटाच्या पोस्टवर लिहिण्यात आलं आहे. ज्यामवर मध्यभागी अमिताभ बच्चन हे पाठमोरे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे ही दोन तगडी नावं या चित्रपटाशी जोडली गेल्यामुळे आता प्रेक्षक आणि एकंदरच कलाविश्वाच्या अपेक्षा उंचावल्या असणार यात वाद नाही.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार बिग बी हे एका झोपडपट्टीवजा वस्तीजवळील मैदानात उभे दिसत आहेत. तिथेच एक फुटबॉलही दिसत आहे. नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘झुंड’ Jhund हा विजय बारसे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यांनी ‘स्लम सॉकर’ची सुरुवात केली होती.

बच्चन या चित्रपटामध्ये एका फुटबॉल प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ज्यांनी रस्त्यावरील मुलांमध्ये फुटबॉल या खेळाप्रतीची ओढ निर्माण केली. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे पहिल्यांदाच कलाविश्वातील महानायकासोबत काम करत आहे. हा चित्रपट आणखी एका कारणामुळेही महत्त्वाचा आहे, ते कारण म्हणजे ‘झुंड’ Jhund  च्या निमित्ताने नागराज मंजुळे हिंदी कलाविश्वातही पदार्पण करत आहे.

विचारांचे मंथन हीच लोकशाहीची व्याख्या

नागपूर: विचारांचे मंथन हीच खरी लोकशाहीची व्याख्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजाचे उत्थान व विकास धान्यात ठेवूनच कार्य करायला हवे. विद्यार्थ्यांमध्ये संपूर्ण राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याची योग्यता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री व माजी खासदार जयाप्रदा यांनी केले.

रायसोनी समूहाच्यावतीने राष्ट्रीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी, रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी उपस्थित होते. जयाप्रदा यांनी विद्यार्थी हेच राष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करू शकतात, असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी सतत यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुनील रायसोनी यांनी या संसदेचे महत्त्व विषद केले.

छात्रसंसदेच्या पहिल्या सत्रात ‘ट्रिपल तलाक- सजा या आजादी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजपच्या प्रवक्त्या अनिला सिंग, शहजाद पुनावाला, इस्लामिक शोधकर्ता इलियास अझीमुद्दीन व तिहेरी तलाक पीडित महिला फरहिन सहभागी झाले होते. चर्चासत्रादरम्यान शहजाद यांनी तिहेरी तलाक ही मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा आहे. त्यामुळे तिहेरी तलाकच्या कायद्यामुळे मुस्लिम महिलांना आता संरक्षण मिळाले आहे. अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाचा वापर केवळ राजकीय लाभासाठी करण्यात येत आहे. या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाहीत, असे सांगितले. अनिला सिंग यांनी जुन्या अनिष्ट प्रथा-परंपरा, चालीरितीना संपवणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे आवाहन केले. मोहम्मद अझीमुद्दिन यांनी तिहेरी तलाकमध्ये तीन वर्षाची शिक्षेची तरतूद शोषितेच्या परिवाराला सामाजिक व आर्थिक रुपाने दुर्बल करणारी आहे. शासनाने यावर फेरविचार करायला हवा, असे आवाहन केले. कार्यक्रमात तिहेरी तलाक पीडित महिलेने तिचे किस्से सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. तर चर्चासत्राचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार व टीव्ही अँकर दिनेश गौतम यांनी केले.

अखेर किडनी रुग्णांवर उपचार होणार

नागपूर: राज्य कर्मचारी विमा योजनेतील किडनी रुग्णांवर अखेर खासगी रुग्णालयात उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात करताच प्रशासन खडबडून जागे झाले व संलग्नित खासगी रुग्णालयाची थकबाकी देण्याचे मान्य केल्याने रुग्णांवरील उपचाराचा मार्ग मोकळा झाला.

विमा रुग्णालयात जे उपचार होत नसतील ते संलग्नित खासगी रुग्णालयात करता येतात. त्या उपचाराचे शुल्क विमा रुग्णालयातर्फे दिले जाते. नागपुरात १४ कामगारांना किडनीचा आजार आहे. त्यांना आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागते. हा उपचार ते नंदनवन येथील श्रवण हॉस्पिटलमध्ये घेतात. मात्र कर्मचारी राज्य विमा मंडळाने १ जानेवारी २०२० पासून या हॉस्पिटलसोबतचा करार रद्द केला. त्यानंतरही १५ जानेवारीपर्यंत या रुग्णालयाने संबंधित रुग्णांना आरोग्य सुविधा दिली. या रुग्णालयाचे जवळपास ८० लाख रुपये विमा मंडळाकडे थकित आहेत. ते दिल्याशिवाय उपचार करणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतली.

मंडळाने या रुग्णालयाची थकित रक्कम त्वरित द्यावी व आमच्यावरील उपचाराचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी या रुग्णांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली होती. उपचार सुरू न झाल्यास शुक्रवारपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. शुक्रवारी ट्रेड युनियन राष्ट्रीय को-ऑर्डिनेशन सेंटरचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्य संयोजक संजय कटकमवार यांच्या नेतृत्वात या रुग्णांनी आमरण उपोषण सुरू केले. ऋषीकेश शर्मा, मनीषा उके, देवेंद्र वाघमारे, नीलेश शेलार, अनिल मावोदे, वासुदेव मगरे, पद्मा मस्के हे रुग्णही उपोषणाला बसले. शेवटी सायंकाळी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली व रुग्णालयाचे थकित पैसे देण्याचे मान्य केल्याने उपोषण समाप्त करण्यात आले.

‘Love Aaj Kal’ trailer: दोन काळातील अनोखी लव्हस्टोरी

मुंबई, 17 जानेवारी : बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही फ्रेश आणि बहुचर्चित जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. काल या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘लव्ह आजकल 2’ (Love Aaj Kal 2) हा सिनेमा अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता रिलीज झालेल्या या ट्रेलरमध्ये कार्तिक साराची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ही कथा आहे वीर आणि जुईची. या सिनेमात सारा एका बिनधास्त मुलीच्या भूमिकेत तर कार्तिक एका थोड्याशा लाजऱ्या आणि गोंधळलेल्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त या सिनेमात आणखी एक अभिनेत्री दिसत आहे. त्यामुळे या सिनेमात लव्ह ट्रॅन्गल पाहायला मिळणार आहे.

सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) साठी साइन केलं आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. पण दरम्यानच्या काळात या दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही समोर आलं आहे.

इम्तियाज अली यांचं दिग्दर्शन असलेला ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) हा सिनेमा 2009 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आज कल’ चा सिक्वेल आहे. फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून केला खून, पती दिवसभर बाहेर फिरला आणि नंतर…

नागपूर Nagpur

नागपूर, 17 जानेवारी : पत्नीसोबत झालेल्या वादातून संतापलेल्या पतीने खलबता डोक्यात घालून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली. हत्या केल्यानंतर आरोपी दिवसभर फिरत होता, त्यानंतर स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

शहरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेडकर नगरमध्ये ही घटना घडली. मृत महिलेचे नाव अल्का सोनपिपळे असं असून तिचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव सिद्धार्थ सोनपिपळे असं आहे.

आरोपीने स्वतःच्या बायकोची हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्यानंतर खून झाल्याची घटना समोर आली आहे. मृतक अलका ही आरोपी सिद्धार्थ सोनपिपळे याची दुसरी पत्नी होती. पहिल्या बायकोशी पटत नसल्याने त्याने अल्कासोबत दुसरा संसार थाटला होता. गेल्या काही दिवसांपासून अल्का आणि सिद्धार्थ यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद-विवाद सुरू होते. घटनेच्या आधी सुद्धा त्यांच्यात भांडण झाल्याने अल्काने रागाच्या भरात घर सोडले होते.

सकाळी राग शांत झाल्यानंतर ती सकाळी घरी परतल्यानंतर पुन्हा सिद्धार्थने पुन्हा तिच्याशी भांडण केलं. यावेळी आरोपीने घरात ठेवलेल्या बत्याने तिच्या डोक्यावर वार केले. ज्यामुळे अल्काचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी दिवसभर वाडी परिसर फिरत राहिला. मात्र, संध्याकाळ होताच त्याने वाडी पोलीस स्टेशन गाठून बायकोच्या हत्येची कबुली पोलिसांच्या समक्ष दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्काचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवून आरोपी सिद्धार्थ ला अटक केली आहे.

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला

दरम्यान, बीड शहरात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राहुल फरताळे असं या जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बीड शहरातील सारडा सर्कलजवळ आज दुपारी तीनच्या दरम्यान भर रस्त्यात ही घटना घडली. चौकात उभा असलेल्या राहुल फरताळेवर अज्ञात आलेल्या हल्लेखोरांनी डोळ्यात मिरची पूड टाकली आणि तलवारीने वार केले. हल्ला करून हे हल्लेखोर फरार झाले. या प्रकरणी अज्ञात हल्ले खोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चारित्र्याच्या संशयावरून मालेगावात लिव्ह इन पार्टनर महिलेचा महिलेची गाेळी घालून हत्या

Nagpur Crime News: Man kills neighbour in Kalamna

मालेगाव : शहरातील संविधाननगरमध्ये अज्ञात व्यक्तीने गुरुवारी दुपारी महिलेची गाेळी घालून हत्या केली. ज्याेती भटू डाेंगरे (४०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून पाेलिसांनी घटनास्थळावरुन दाेन रिकामे काडतूस जप्त केले अाहे.

जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षक असलेले भटू डाेंगरे पत्नी व दाेन मुलींसह संविधाननगरमध्ये वास्तव्यास अाहेत. दुपारी डाेंगरे कामानिमित्त बँकेत गेले हाेते. दाेन्ही मुली जवळच रहाणाऱ्या मावशीच्या घरी गेल्या हाेत्या. तर ज्याेती डाेंगरे घरात एकट्याच हाेत्या. घराच्या लाेखंडी दरवाजाजवळ उभ्या असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर रिव्हाॅल्व्हरमधून दाेन गाेळ्या झाडल्या. यातील एक गाेळी छातीत घुसल्याने ज्याेती डाेंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखाेर पायी पळत जवळील भिंतीवरून उडी मारून पसार झाला.

FCA India Expands Jeep® Compass Range by Launching BSVI Diesel Automatic Variants

Jeep

• Currently available in two variants – Longitude (base) and Limited Plus (top-end)
• Both variants offered in AWD configuration, with BSVI diesel engines and the new 9-speed automatic transmission
• Cruise Control feature is Standard equipment in both variants
• Longitude gets larger 7-inch UConnect screen with reverse camera and dynamic gridlines functionality
• BSVI 2.0-litre turbo diesel engine optimized for stop-and-go traffic conditions and enhanced fuel efficiency

Mumbai: FCA India today announced the expansion of the Jeep Compass range by introducing two turbo-diesel variants with 9-speed automatic transmission. The two variants – Longitude and Limited Plus – will be offered to customers in the All-wheel Drive (AWD / 4×4) configuration and will be powered by the locally-manufactured BSVI-compliant 2.0-litre 173 HP, 350 Nm turbo-diesel engine.

The Jeep Compass 4×4 Longitude 9AT will be available to customers at INR 21.96 lakh and the Limited Plus for INR 24.99 lakh (ex-showroom, pan-India). Bookings and test drives are open at all 80 FCA authorized dealer showrooms present in 68 Indian cities.

Commenting on the range expansion, Dr. Partha Datta – President and Managing Director, FCA India said, “We are strengthening and expanding the Jeep Compass range with the introduction of four diesel automatic variants, of which, the base and top-end variant will available to consumers right away. Both variants offer more equipment, boosting the value-for-money proposition for the customer which we believe will increase our share in the segment. This roll-out has also given us the opportunity to offer our locally-made BSVI-compliant 2.0-liter turbo-diesel powertrain to consumers much before the statutory deadline.”

Hungama Play launches Season 2 of its blockbuster Hungama Original, ‘DAMAGED’, starring Hina Khan and Adhyayan Suman

Damaged 2

India, January 2020: Hungama Play, a leading video on demand platform owned by Hungama Digital Media, today launched the second season of its blockbuster Hungama Original, ‘Damaged’. Like the first season, Damaged 2 is a psychological crime drama with a strong female character at the helm of the story. This season features a new story with Hina Khan and Adhyayan Suman in the lead, and has an added thrill of supernatural elements. The show is directed by Ekant Babani and is now available to stream on Hungama Play and partner networks starting today.

The season follows Gauri Batra (Hina Khan) and Akash Batra (Adhyayan Suman) who run a homestay together. While all may seem idyllic in their beautiful guest house, things begin to unravel when a little girl visiting the homestay goes missing. Investigations begin, suspects emerge and it is soon learned that the disappearance is not an isolated event. As the prime suspects, Gauri and Akash’s twisted life comes under the scanner and their secrets soon become public. What is Gauri and Akash hiding? What are the strange noises that come from their house? Is Gauri hallucinating or is she really haunted by a ghost? In this sinister world of Damaged 2, nothing is what it seems and no one is what they appear to be.

Speaking about the show, Siddhartha Roy, COO, Hungama Digital Media said, “Hungama Originals have helped us create and offer content that is distinctive, differentiated and unavailable on the traditional medium. Damaged was the first original show that we launched and its innovative storytelling and strong characters were appreciated by the audiences, receiving over 32 million episodic views to date. With the second season of the show, we are pushing the envelope further by offering a unique narrative led by an exceptional cast. We are certain that the merit of our content combined with the strong distribution strategy will help us receive an even higher exposure than the first season.”

Starting today, the show will be available to stream on Hungama Play, Hungama’s video-on-demand platform. Hungama will leverage its robust distribution network to deliver the show to an audience of over 150 million worldwide. Damaged 2 will also be available to stream through Hungama Play on Vodafone Play, Idea Movies & TV, Airtel Xstream App, Amazon Fire TV Stick, Tata Sky Binge, MX Player and Android TVs. Additionally, Hungama’s association with Xiaomi will enable consumers to watch the series via Hungama Play on Mi TV.

Speaking about the show and her role, Hina Khan said, “The digital platform has changed the way stories are narrated, along with the way actors approach their roles. The first season of Damaged was a step forward in the way roles were written for female actors on the digital medium and I am glad to be a part of the show’s second season. My character, Gauri, is a strong woman who is not scared of embracing her dark side. Her troubled past, mistakes and vulnerabilities make her different from all the characters that I have portrayed so far.”

Commenting on his role, Adhyayan Suman said, “I remember being impressed by the story and characters in the first season of Damaged. The second season combines different elements to present a story that is dramatic, spine-chilling and intriguing, all at the same time. I play the role of Akash, who is secretive and supports Gauri, Hina’s character, but his life takes a turn for the worse when he begins to be investigated in a disappearance case. I am glad to have worked with Hungama on the show and look forward to the audience’s reactions.”

Elaborating on the show’s concept, Ekant Babani, the director of the show said, “Damaged 2 is an interplay of psychological crime drama and supernatural. It keeps a strong woman at the center of the story and will offer the audience an unconventional narrative with the perfect dose of drama, thrill, and horror. It was a pleasure to work with Hina and Adhyayan, and wonderful to work with Hungama again. I am certain that the audience will enjoy the series as much as we enjoyed making it.”

Damaged 2 also stars Rahul Singh, Akansha Kadre, Sachin Parikh, Sapan Gulati, Amit Kumar Poddar, and Anjana Nathan. It is produced by Alligator Media Productions along with Hungama Digital Media. Damaged 2 is now available to stream on Hungama Play and partner networks.

Watch the trailer of Damaged 2 here – https://youtu.be/P9bmxNI60S0

वायफाय सेवा नागरिकांना दोन तास नि:शुल्क उपलब्ध करुन दयावी………महापौर संदीप जोशी

नागपूर: नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनबल ‍सिटी डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (लिमिटेड) ची सिटी लेवल ॲडवाझ्ररीची बैठक नुकतिच नविन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात संपन्न झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी होते. बैठकीला पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे , आयुक्त अभिजीत बांगर,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, नगरसेवक दिपक वाडीभस्मे लीना बुधे, तेजेंदरसिंग रेणू, अनुसया काळे छाबरानी आदी उपस्थित होते.

बैठकीला महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीच्या विकास कार्याचा आढावा घेत वायफाय सेवा दोन तासासाठी नागरिकांना नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. आज घडीला स्मार्ट सिटी कडून फक्त अर्धा तास नि:शुल्क वायफायची सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. दररोज सरासरी 40,000 नागरिक सेवेचा लाभ घेत आहेत.

महापौरांनी स्मार्ट सिटीचे इंटरनेट वरुन सर्व दहाही झोनल कार्यालयाला जोडण्याचे सुध्दा निर्देश दिले.

नागपूर पोलिसांना स्मार्ट सिटीच्या सी.सी.टी.व्ही. वरुन आतापर्यंत १,७८१ केसेसमध्ये आरोपींना शोधण्यात मदत झालेली आहे. यापैकी पोलीसांनी ९० हत्याचे गुन्हे शोधण्यात सी.सी.टी.व्ही. ची मदत घेतली आहे.

रजत वाइन शॉपच्या मालकाविरुद्ध गुन्हा

नागपूर: नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात दारुची विक्री केल्याप्रकरणात बजाजनगर पोलिसांनी प्रतापनगरमधील रजत वाइन शॉपच्या मालकासह चौघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दारु तस्करीप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

महेश भोजराज इखार व राहुल टिकारामसिंग बैस, अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत. पोलिस फरार अमित रहांगडाले याचा शोध घेत आहेत. बजाजनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंग क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संजयसिंग ठाकूर, शिपाई विनोद द्विवेदी, संजय, अनिल टिक्कस हे सावकरनगर भागात गस्त घालत होते. एम.एच.४९-एआर ६१८८ क्रमांकाचा ऑटोचालक संशयास्पदस्थितीत जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी पाठलाग करून ऑटोचालकाला पकडले. ऑटोची झडती घेतली असता त्यामध्ये दीड लाख रुपये किमतीची विदेशी दारू आढळली. पोलिसांनी दोघांना अटक करून तपास सुरू केला. रजत वाइन शॉपमधून ही दारू खरेदी केली असून ती अमित याला पोहोचविण्यासाठी जात असल्याचे दोघांनी पोलिसांनी सांगितले. वाइन शॉप मालकाने परवाना नियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी मालकाविरुद्धही गुन्हा दाखल केला.

तर आर्य हे देशातले पहिले घुसखोर……

नागपूर- धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्राच्या दिशेने नेण्यासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा कट रचला जात आहे. हा पुन्हा एकदा विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीला लादण्याचा प्रयत्न आहे. हा डाव रचणाऱ्यांनी इतिहासाची पाने चाळून पहावीत. त्याच आधारावर विचार केला तर आर्य हे देशातील पहिले घुसखोर असून, आधी त्यांना बाहेर काढा,’ असा सूर संविधान चौकात सर्वपक्षीय समितीने केलेल्या आंदोलनात मंगळवारी उमटला. यावेळी झालेल्या घोषणाबाजीने सारा आसमंत दणाणून गेला.

केंद्र सरकारच्या सीसीए, एनआरसी आणि एनपीआर विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, देशाला हिंदूराष्ट्र बनविण्याच्या कटाविरोधातली लढाई अनेक वर्षे थांबली होती. मात्र, २०१४ नंतर ती पुन्हा सुरू झाली आहे. ही लढाई आधीच सुरू व्हायला हवी होती. संविधान मानणारे आणि न मानणाऱ्या दोन छावण्यांमध्ये देश विभागला जात असून, तो वर्गीय पातळीवर आला आहे. हा मूल्यसंघर्ष आहे. समता की विषमता, द्वेष की करुणा-प्रेम, यापैकी कशावर देशाची वाटचाल करायची, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. या विधेयकाविरोधात एकवटलेली तरुणाई पाहाता फॅसिझमच्या अस्ताची चाहूल लागली आहे. देशात ७० वर्षे जे घडले नव्हते, ती क्रांती सुरू झाली असून, देशातील सर्व विद्यापीठांत शिकणारे विद्यार्थी एकवटत असून, धर्म राष्ट्रवाले उघड्यावर पडतील.’

हा धागा पकडत रूपाताई कुळकर्णी म्हणाल्या, संविधानाचे महत्त्व अबाधित आहे, हे माहित असूनही देशातील केंद्र सरकारकडून नागरिकता हिसकावण्याचा घाट घातला जात आहे. हे सरकार रात्रीच्या वेळी निर्णय घेऊन देशाला अंधारात ठेवत आहे. नोटाबंदी, ३७० कलम, गोवंश बंदी कायदा आणि एनसीआर, नागरिकत्व सुधारणा कायदा रातोरात बदलून सरकार काय सिद्ध करत आहे? सरकारला कर आकारताना ओळख म्हणून मतदार नोंदणी कार्ड, आधार कार्ड, पॅन नंबर चालते. पण मूलभूत अधिकार देताना चालत नसेल, तर हा मोठा कट आहे.’

यावेळी जावेद पाशा कुरेशी, जिंदा भगत आदी उपस्थित होते.

नागपुरात पोलिसांना आता शारीरिक आणि आरोग्य क्षमतेनुसार ड्युटी

नागपूर : पोट वाढलेल्या, जाड, व्यसनी पोलिसांचे आता धाबे दणाणले आहे. कारण नागपुरात आता शारिरिक आणि आरोग्य क्षमतेनुसार ड्युटी मिळणार आहे. त्यामुळे या पोलिसांची शारीरिक आणि आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे. नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असताना पोलीस हवलदार राजेश कावळे यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळं पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण, त्यामुळे येणारा ताण. त्यातच प्रकृतीची हेळसांड यांमुळे पोलिसांमध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अन्य आजारांनी मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे.

मात्र आता या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत नागपूर पोलीस दलातील कर्मचा-यांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवलं जाणार आहे. त्यासाठी पोलीस दलातील हवालदारापासून ते वरिष्ठ पोलीस अधिका-यांपर्यंत सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येते आहे. या तपासणीनंतर त्यांना शतायुषी हे आरोग्य पत्रक देऊन त्यांच्या शारिरिक क्षमतेनुसार ड्युटी देण्यात येणार आहे.

‘पोलिसांच जीवन फार स्ट्रेसफुल आहे. यामध्ये अनेक जण आजारातही काम करतात. त्यामुळं अनेकदा त्यांचा जीवही जातो. त्यामुळं आम्ही एक योजना आखली आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांना सी कॅटगरीमध्ये ठेवलं जाईल. त्यानंतर ब्लड प्रेशर आणि डायबिटीज असणाऱ्यांना सी तर फीट असलेल्या पोलिसांना ए कॅटगरीमध्ये ठेवण्यात येणार आहे.’ अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

पोलिसांच्या आरोग्य कार्डवरून त्यानुसार कर्मचाऱ्यांची यादी पोलीस मुख्यालय, पोलीस नियंत्रण कक्ष आणि कर्मचारी कार्यरत असलेल्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात येईल. त्यांच्या आरोग्यक्षमतेनुसार त्यांची ड्युटी लावण्यात येणार आहे.

खरतरं पोलीस ऑन ड्युटी 24 तास असतो. त्यामुळं अनेकाचं स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र पोलिसांचे आरोग्य सदृढ रहावे याकरता नागपूर पोलिसांची ही शतायुषी योजना आरोग्याच्या दृष्टीनं नक्कीच फायदेशीर ठरेल.

Airtel Wi-Fi Calling’ crosses One million users

In one of the fastest uptake of new network technology in India, Airtel Wi-Fi Calling has already crossed one million users.

Bharti Airtel (“Airtel”) was the first mobile operator to introduce Voice over Wi-Fi in India. Following extremely positive customer feedback, the company has accelerated the roll-out of its innovative service across the country.

Airtel Wi-Fi Calling is now available to Airtel mobile customers across India.

• Also, the service can now be accessed by Airtel mobile customers over any Home or Public Wi-Fi network, making their indoor service experience truly seamless.

Airtel Wi-Fi Calling leverages cutting edge technology to enhance the indoor voice calling experience for Airtel smartphone customers. It uses Wi-Fi networks to create a dedicated channel for voice calls and allows customers to make telco-grade calls to any network. This dramatically improves customer experience as customers can seamlessly switch to Airtel Wi-Fi Calling.

There is no extra charge for making calls via Airtel Wi-Fi Calling and customers can get started on Airtel Wi-Fi calling on their smartphone without the need for any additional calling App/ SIM.
Randeep Sekhon, CTO – Bharti Airtel said: “We are delighted with the extremely positive customer response for Airtel Wi-Fi Calling.

The technology has truly transformed the indoor network quality for Airtel mobile customers, particularly in high population density areas in urban markets. Airtel is also the first to make the service LIVE across India and our customers can use the feature on any Wi-Fi.”

Nagpur Weather

Nagpur
haze
38 ° C
38 °
38 °
12 %
3.6kmh
0 %
Sat
38 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...