नोकरी च्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी ची सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. डेप्युटी मॅनेजर पदासाठी जागा रिक्त असून त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीच्या आधारावर उमेदवाराची निवड करण्यात येईल. मुंबई, कोलकत्ता, दिल्ली, गुरुग्राम आणि हैद्राबाद आणि सिकंदराबाद येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना २ लाख रुपयांचा बॉन्ड साईन करावा लागेल. त्या बॉन्ड अंतर्गत उमेदवाराला RailTel मध्ये ३ वर्ष नोकरी करावी लागेल. यापूर्वी नोकरी सोडून जाणाऱ्या उमेदवाराला २ लाख रुपये कंपनीला द्यावे लागतील.
पगार- 40,000 ते 1,40,000 रुपये. बेसिक सॅलरीच्या 3% अॅन्युअल इंक्रीमेंट ( वार्षिक पगारवाढ) होईल.
शैक्षणिक योग्यता- मान्यताप्राप्त संस्थेतून बीई/ बीटेक/ बीएससी
वयोमर्यादा- जास्तीत जास्त २८ वर्ष
अर्ज शुल्क- 500 / 250 रुपये (वर्गानुसार)
अर्ज करण्याची प्रक्रिया
या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित वेबसाईटवर जा. दिलेल्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी उमेदवार अर्जाची प्रिंटआऊट अवश्य घ्या. अधिक माहिती वाचा.
Nagpur has been witnessing on and off Monsoon rains during the last few days. However, last 24 hours saw extremely heavy rains.
The average rainfall for the month of June for Nagpur is 168.5 mm. Till June 26, Nagpur had recorded 92.8 mm of rains. But now it has surpassed its monthly average rainfall as it had recorded heavy rains of 113 mm on June 27, making a new record of 205.8 mm rainfall.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across Nagpur
As per Skymet weather, a trough was extending from West Rajasthan to the Bay of Bengal across Madhya Pradesh and Chhattisgarh and a cyclonic circulation is also prevailing over Jharkhand and Odisha. Due to both these weather systems, it gave good rains over many areas of Vidarbha and adjoining areas of Madhya Pradesh and Telangana. These regions received moderate to heavy showers.
Now also, weather conditions are conducive for scattered light to moderate rains over Nagpur for the next 24-48 hours. Thereafter, intensity of rains will reduce significantly but scattered light rain will continue occasionally.
Other districts of Vidarbha region particularly Akola, Amravati, and Gondia may also receive good rains. Gradually this rain belt will shift towards the North over Madhya Pradesh due to the shifting of a trough further north.
Weather across the region is currently pleasant due to the heavy rains. The sultry hot weather which was prevailing has subsided.
The much-awaited trailer of Aishwarya Rai Bachchan, Anil Kapoor and Rajkumar Rao starrer ‘Fanney Khan’ is out and promises an emotional yet fun ride at the theaters.
The little over 2-minute trailer introduces Anil Kapoor as a taxi driver who couldn’t fulfill his dreams of becoming a singer in his youth. Many years later, his teenage daughter also has similar aspirations but is body-shamed to the extent that her talent goes ignored on various platforms.
Anil Kapoor’s character is the super dad who is determined to make his daughters dream come true and will go to any extent. With the limitations of coming from a middle-class family, he decides to kidnap pop star Baby Singh played by Aishwarya Rai Bachchan.
Rajkumar Rao‘s character helps him in kidnaping her but ends up bonding with Ash’s character.
Aishwarya Rai Bachchan looks glamorous in the role of desi Beyonce and lights up with the screen each time she appears in the trailer. Ash’s scenes with Rajkumar Rao are the cutest portions in the Fanney Khan trailer. Rajkummar Rao looks awestruck by the senior actress and it works perfectly for his part. Anil Kapoor is the Secret Superstar here, yes the film will remind you of Aamir Khan’s film in spite of being a totally different plot.
The tussle between the teenage daughter and her father is relatable as Divya Dutt who plays Anil Kapoor’s wife is like every other mother who tries to create a balance between the husband and the child.
Looking a Bollywood potboiler, Fanney Khan trailer promises to make you cry and smile along with its characters’ journey.
रायगड: रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीत फोटो सेशन केल्यानं चौफेर टीकेचा सामना करावा लागल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख नं माफी मागितली आहे. महाराजांच्या चरणाजवळ बसण्यामागे केवळ भक्तीभाव होता. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. मात्र तरीही आमच्या कृत्यामुळे कोणी दुखावलं असल्यास आम्ही त्यांची माफी मागतो, असं रितेश देशमुखनं म्हटलं आहे.
अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह पानीपतकार विश्वास पाटील यांनी थेट रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन केल्यानं सामान्य शिवभक्त संतापले आहेत.
सामान्य शिवभक्तांना सुरक्षेच्या कारणास्तव सिंहासनाजवळ जाऊ दिलं जात नाही. मग रितेश देशमुख, रवी जाधव सिंहासनावर जाऊन फोटोशूट कसं करतात, असा प्रश्न शिवभक्तांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेचा निषेध करणारे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
गेल्या वर्षी रायगडावरील सिंहासनावर आरुढ असलेल्या शिवरायांच्या हातातील तलवार तुटलेल्या स्थितीत आढळून आली होती. तेव्हापासून मेघडंबरीकडे जाणाऱ्या पायाऱ्यांजवळच बॅरेकेड्स लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य शिवभक्त पायऱ्यांजवळूनच शिवरायांना वंदन करतात. राज्याभिषेक सोहळ्यादिवशी शिवभक्तांना चौथऱ्यावर जाण्याची परवानगी असते. त्याहीवेळी कोणालाही मेघडंबरीत जाता येत नाही. शिवभक्त स्वत:हून ही मर्यादा पाळतात. मात्र अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव थेट मेघडंबरीत गेल्यानं शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे.
श्री शिवराजाभिषेक सोहळा ज्या ठिकाणी पार पडला, ते ठिकाण अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र आहे. त्यामुळे या ठिकाणी जाताना काही गोष्टींचं भान राखणं गरजेचं असतं. मात्र रवी जाधव आणि रितेश देशमुख यांनी ते पाळलं नाही, असं श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे (दुर्गराज रायगड) कार्याध्यक्ष सनी ताठेले यांनी म्हटलं. ‘महाराजांना मुजरा करताना काही शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे. सामान्य शिवभक्त मुजरा करताना दहा हात लांब राहतात,’ असं ताठेले म्हणाले.
सनी ताठेले यांनी रायगडावरील सुरक्षेबद्दलदेखील प्रश्न उपस्थित केले. ‘राज्याभिषेकाव्यतिरिक्त इतर सर्व दिवशी शिवभक्त साधारणत: 15 मीटर लांब राहून महाराजांना अभिवादन करतात. मेघडंबरीकडे जाणाऱ्या पायऱ्यांजवळच बॅरिकेड्स लावलेल्या असतात. याशिवाय तिकडे सुरक्षारक्षकही तैनात असतात. रवी जाधव, रितेश देशमुख मेघडंबरीत गेले, तेव्हा सुरक्षा रक्षक कुठे होते?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘एकवेळ रवी जाधव, रितेश देशमुख यांना प्रोटोकॉल माहित नसतील. पण त्यांच्यासोबत असलेल्या पानीपतकार विश्वास पाटील यांना मेघडंबरीचं पावित्र्य आणि तिथल्या शिष्टचारांची कल्पना नाही का?’ असाही प्रश्न त्यांनी विचारला.
शहरासह परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे अनेक रस्ते गेले पाण्याखाली गेले आहेत. या पावसाचा फटका विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. विधान भवन परिसात पाणी तुंबले आहे. वीज पुरवठा खंडीत झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. विधानपरिषदेचे कामकाज स्थगितीची घोषणा ते सभागृह सुरू झाल्यावर म्हणजे बारा वाजता होईल.
निम्म्या शहरात गुढघाभर पाणी..
निम्म्या शहरात गुढघाभर पाणी साचले आहे. सोनेगाव, कन्नमवार नगरमध्ये बहुतांश घरात पाणी शिरले आहे. एवढेच नाही तर मंतत्र्यांच्या बंगल्याबाहेर पाणी साचले आहे. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नागपूरमध्ये मुंबईसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या तळघराची पाहणी केली. दुसरीकडे हवामान विभागाचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तसेच इंटरनेट ही बंद आहे.
हवामान खात्यातर्फे विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तरीसुद्धा प्रशासनाने काहीही केले नसल्याचे यातून दिसते आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांची उंची जास्त असल्याने पाणी थेट बाजुच्या वस्त्यांमधील घरांमध्ये शिरले. यात काचीपुरा, अंबाझरी, पांढराबोडी, कळमना या परिसरांचा समावेश आहे. तसेच रिंग रोडवरील काही भागात तर रस्त्यांवर पाणी साचल्याने काही काळासाठी वाहतूक बंदच होती. यात प्रामुख्याने छत्रपती चौक ते ऑरेंज सिटी चौक या मार्गाचा समावेश आहे. या मार्गावरील एका बाजुला सध्या सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने चांगलेच पाणी साचले होते. तसेच शंकरनगर चौकातील वाहतुकसुद्धा काही काळासाठी बंद झाली आहे.
पहाटेपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. सकाळी ६.३० वाजेपर्यंत शहरात ६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आणि दुपार पर्यंत हि नोंद ११३ mm झाली. शनिवारी आणि रविवारीसुद्धा नागपूर तसेच विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक आणि केंद्रीय हवामान खात्यानुसार विदर्भात १० तारखेपर्यंत दमदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याचा अंदाज आहे.
Also Read : Nagpur Surpasses Monthly Average with 113 mm rain
1 of 17
Marriage Hall (PC - Twitter)
Marriage Hall PC - Twitter
Airport Road
Airport Road
Airport Road
Airport Road
Railway Station
Railway Station
VNIT college Auditorium (PC Twitter )
VNIT college Auditorium (PC Twitter )
VNIT college Auditorium (PC Twitter )
VNIT college Auditorium (PC Twitter )
narendra nagar under bridge
narendra nagar under bridge
VNIT Campus
VNIT Campus
????????????????????????????????????
????????????????????????????????????
आपल्या आजुबाचे फोटोग्राफ आम्हाला whatsapp द्वारे पाठवू शकता – आमचा whatsapp क्रमांक 9765123455
Former Indian Skipper MS Dhoni will set a new record in his name on Friday when he will play t second T20I of the three-match series against England.
He will become just the third Indian cricketer to play 500 international matches. Captain Cool Dhoni has played 499 international games till now. He will join Indian legends Master blaster Sachin Tendulkar and Rahul Dravid in the list of Indian players who have played over 500 international games.
Worth mention here Sachin played a total of 664 international games during his 24-year long international career while Dravid played in 509 international games.
According data Sachin also tops the list of players who have played most international matches.
“God of Cricket” is followed by Mahela Jayawardene, Kumar Sangakkara, Sanath Jayasuriya, Ricky Ponting, Shahid Afridi, Jacques Kallis and Dravid on the list.
On Friday, MS Dhoni will become the ninth cricketer in the history of the Cricket world to achieve this landmark.
Dhoni played his international debut match in 2004 in an ODI against Bangladesh while his Test debut came in 2005 against Sri Lanka.
In 2008, after the retirement of Indian Jumbo spinner Anil Kumble from Test cricket, Mahi also took over the job of Test skipper and went onto lead Men in Blues across formats for next six years.
नवी दिल्ली : क्रिकेट सह अन्य लोकप्रिय क्रीडा स्पर्धांवर चालणारे बेटिंग व जुगार याला बंदी घालण्याऐवजी कायदेशीर मान्यता देऊन याचे कडक नियमन करावे, असे केंद्रीय विधि आयोगाचे मत असून, तसा अहवाल आयोग सादर करणार आहे.
सूत्रांनुसार आयोगाचे असे मत आहे की, बेटिंग व जुगाराला कायदेशीर मान्यता देऊन या व्यवहारांचे कठोर नियमन केले, तर त्यामुळे काळा पैसा तयार होण्यास आळा बसेल, सरकारचा महसूल वाढेल व शिवाय नवे रोजगारही उपलब्ध होतील.
क्रीडा स्पर्धांवर चालणारे बेटिंग व जुगार पूर्णपणे थांबविणे शक्य होत नसेल, तर त्यांचे कायद्याच्या चौकटीत कसोशीने नियंत्रण करणे, हाच एकमेव व्यवहार्य पर्याय ठरतो, असे विधि आयोगाने म्हटले आहे.
काळा पैसाही येईल बाहेर-
आयोगाच्या अंदाजानुसार सध्या चालणाºया अनियंत्रित बेटिंग व जुगारातून दरवर्षी सुमारे १३ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. यातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा तयार होतो व तो पैसा दहशतवादी आणि अन्य देशविघातक कारवायांसाठी वापरला जातो.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सन २०१३च्या हंगामात ‘स्पॉट फिक्सिंग’ व बेटिंगचे प्रकरण उघड झाल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, या प्रश्नाचा अभ्यास करून विधि आयोगाने हा अहवाल तयार केला असून, तो लवकरच न्यायालयात सादर केला जाईल.
त्या आयपीएल घोटाळ्यात एस. श्रीशांत, अजित चांडिला व अंकित चव्हाण हे क्रिकेटपटू, क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मेईप्पन यांच्यासह अनेक बुकिंना अटक झाली होती.
असे होऊ द्या बेटिंग-
आयोगाच्या प्रमुख शिफारशी बेटिंग व जुगाराच्या धंद्यासाठी रीतसर परवाने द्यावे.
सर्व व्यवहार फक्त इलेक्ट्रॉनिक कॅश ट्रान्स्फरने.
जुगारी व बेटिंग करणा-यांना ‘आधार’ व पॅन कार्ड जोडणी सक्तीची करावी.
पैसे लावणा-यांनाही पॅन व आधार क्रमांक देणे बंधनकारक करावे.
नियमांच्या चौकटीत होणा-या जुगार व बेटिंगमुळे फसवणूक व मनी लाँड्रिंगचे प्रकार उघडकीस आणणेही सोपे जाईल, असेही आयोगाला वाटते.
Samsung latest mid-range smartphone, the Galaxy A6+, has received a price cut in India. With a price deduction of Rs. 2,000, the Samsung Galaxy A6+ is now available at a new best buy price of Rs. 23,990. While the new pricing is already live on Amazon.in and Paytm Mall, the listings on Samsung’s online store are also expected to reflect the Rs. 23,990 price tag soon. Additionally, Paytm Mall is also offering Rs. 3,000 cashback over and above the new pricing.
Notably, while the Blue and Gold variants of the phone are listed at the new price, the Black variant of the Samsung Galaxy A6+ is currently priced at Rs. 25,990 on Paytm Mall. We can expect this listing to be updated soon considering the price cut is official. The Galaxy A6+ was launched in May this year, alongside the Galaxy A6, Galaxy J6, and Galaxy J8. All of these smartphone sport a Super AMOLED panel with Samsung’s proprietary Infinity Display design.
Samsung Galaxy A6+ specifications
The dual-SIM (Nano) smartphone runs Android 8.0 Oreo with Samsung Experience on top. It sports a 6-inch full-HD+ (1080×2220 pixels) Super AMOLED Infinity Display with an 18.5:9 aspect ratio. The handset is powered by a Qualcomm Snapdragon 450 SoC, paired with 4GB of RAM and 64GB of internal storage.
In terms of optics, the Galaxy A6+ bears a dual rear camera setup that consists of a 16-megapixel primary sensor with f/1.7 aperture and a 5-megapixel secondary sensor with f/1.9 aperture. On the front, the smartphone features a 24-megapixel camera sensor with f/1.9 aperture. Both the rear and front camera modules come with LED units. The phone packs in a 3500mAh battery under the hood.
नागपूर – नागपुरात गुरुवारी (5 जुलै) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे विधानभवनातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरू असून कामकाज सुरू होण्यापूर्वीच वीज गेल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. विधिमंडळाला वीजपुरवठा सुरळीत सुरू रहावा यासाठी उभारण्यात आलेल्या लाईटरूममध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडीत झाला नसून तो तात्पुरता बंद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या इतिहासात अधिवेशन काळात लाईट जाऊन कामकाज बंद पडावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारचा नियोजनशून्य कारभार, नागपूरला अधिवेशन घेण्याचा निरर्थक बालहट्ट यामुळे ही वेळ आली आहे. pic.twitter.com/3KvJkGko24
वीज गेल्याने विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी मोबाइलचे फ्लॅश लाईटचा आधार घेत आंदोलन करावे लागत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अंधारातच बैठका घेत दिवसभराची रणनीती आखणे सुरू ठेवले होते.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारचा हट्टीपणा या गोंधळाला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. वर्षानुवर्ष पावसाळी अधिवेशन मुंबईत होतंय, ते नागपुरात हलवण्याचा भाजपाने हट्टीपणा केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
नागपूर :- कांग्रेस के वरिष्ठ नेता एवं विधायक एडवोकेट यशोमति ठाकुर के पिता चंद्रकांत उर्फ भैया साहब देशमुख का पार्थिव शरीर मुंबई से उपराजधानी के डॉक्टर बाबासाहब अंबेडकर अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे लाया गया। जहां से उनका पार्थिव शरीर अमरावती के लिए रवाना किया गया ।
महाराष्ट्र कांग्रेस के दिग्गज नेताओं ने हवाई अड्डे पहुंचकर उनके अंतिम दर्शन कर भैया साहब देशमुख इन्हे श्रद्धांजलि दी । राज्य के पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस के वरिष्ठ नेता पृथ्वीराज चव्हाण ने उनके निधन पर दुख जताया है, चव्हाण हवाई अड्डे पर पहुंचकर उनके पार्थिव के अंतिम दर्शन किये ।
अमरावती जिले के कांग्रेस के वरिष्ठ नेता एवं विधायक एडवोकेट यशोमति ठाकुर के पिता चंद्रकांत उर्फ भैयासाहब देशमुख का लंबी बीमारी के चलते निधन हो गया। पिछले कुछ दिनों से वे मुंबई के सोमैया अस्पताल में भर्ती थे जहा उनका इलाज चल रहा था। गुरुवार तड़के रात 1 बजे उपचार के दौरान उनकी मृत्यु हो गई।
शुक्रवार सुबह अमरावती के गणेडीवाल लेआऊट में उनका पार्थिव शरीर अंतिम दर्शन के लिए रखा गया। दोपहर 11.30 बजे सिद्धिबांडी मोझरी में उनका अंतिम संस्कार होगा।
उनकी अंतिम यात्रा में राज्य के वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री प्रवीण पोटे, कांग्रेस के नेता एवं पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पूर्व उपमुख्यमंत्री अजित पवार, कांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विपक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, बालासाहब थोरात समेत कांग्रेस के आला नेता उपस्थित रह सकते हैं।
नागपूर – राज्यातील उत्तम गुणवत्ता प्राप्त करणा-या महाविद्यालयांना वित्तीय स्वायत्त्तता देताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कुठलेही नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीच महाविद्यालयाना स्वायत्तता देण्यात येणार असल्याचा खुलासा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला.
राज्यातील उत्तम गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयांना वित्तीय स्वायत्तता देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत भाजपचे रणजीत सावरकर, विकास कुंभारे-पाटील, अमित पाटील आदींनी प्रश्न विचारला होता.
याप्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले की, राज्यातील विद्यापीठावरील परीक्षांचे ओझे कमी करण्याबरोबर उत्तम गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी शैक्षणिक स्वायत्त्ता देण्याचा विचार आहे. सरकारचा आर्थिक भार कमी करण्याचा विचार नाही. तसेच यामुळे प्राध्यापक, शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक शुल्क आदींमध्ये बदल होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांची फी वाढणार नाही. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता येईलण् असा सरकारचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेस चा एक डबा आज पहाटे खंडाळ्याजवळ रुळावरून घसरला. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. कोणी जखमीही झालेले नाही. मात्र मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या अपघातामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई-पुणे सिंहगड, प्रगती आणि इंटरसिटी एक्स्प्रेस, कर्जत-पुणे पॅसेंजर या गाड्यांच्या दोन्ही बाजुंच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे वळवण्यात आली आहे.
अप मार्गावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक व्यवस्थित सुरु आहे. पण मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडया उशिराने धावत आहेत तसेच काही गाडया रद्द झाल्या आहेत. या अपघातामुळे मागच्या सगळया गाडयांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
या गाड्या रद्द…
-पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस
-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
-पुणे-कर्जत व कर्जत पुणे शटल
-भुसावळ पुणे एक्स्प्रेस
-पुणे -मुंबई प्रगती एक्स्प्रेस
अपघातग्रस्त एक्स्प्रेसची बोगी कापून बाजुला काढण्यात आली असून उर्वरित गाडी पुढे रवाना करण्यात आली आहे.
नागपूर :- सध्याच्या काळात दुर्लक्षित असलेल्या खेळांच्या महापौर चषक स्पर्धेचे आयोजन नागपूर महानगरपालिका (मनपा) करणार असल्याची घोषणा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी केली.
गुरूवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित क्रीडा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, समिती उपसभापती प्रमोद तभाने, समिती सदस्या सरला नायक, विरंका भिवगडे, दर्शनी धवड, साक्षी राऊत, उपायुक्त रवींद्र देवतळे, क्रीडा अधिकारी हर्षल पिवरखेडकर, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना नागेश सहारे म्हणाले, सध्या लोप पावत असलेल्या खेळांना महत्त्व देण्यासाठी मनपाचा क्रीडा विभाग पुढाकार घेत आहे. यामध्ये आटापाट्या, धनुर्विद्या, महिला फुटबॉल, रायफल शुटींग, कॅरम, बुद्धीबळ खेळांचा समावेश आहे.
‘महापौर चषक’अंतर्गत या स्पर्धांचे आयोजन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी केली. यापूर्वी कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती, सायकल पोलो यासारख्या खेळांचे आयोजन महापौर चषक अंतर्गत करण्यात आलेले होते. या स्पर्धांचाही समावेश यात राहणार असल्याची माहिती सभापती नागेश सहारे यांनी दिली.
मनपा क्षेत्रात असलेल्या सर्व शाळांच्या आंतर शालेय स्पर्धांचे आयोजन मनपाच्यावतीने कऱण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा अधिकारी हर्षल पिवरखेडकर यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत मागील वर्षी या आयोजनात जे अधिकारी होते, त्यांची पुढील महिन्यात बैठक बोलविण्याचे आदेश क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी दिले.
शहरातील कलावंतांना वाव मिळावा याकरिता मनपाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये एकांकिका स्पर्धा, महानाट्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन मनपाच्या वतीने करण्यात येणार आहे. मनपाच्या शाळांकरिता क्रीडा धोरण ठरविण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली.
नागपूर :- मागील पाच-सहा वर्षांपासून रेल्वेच्या अडथळ्यामुळे प्रलंबित असलेला ट्रंक लाईनचा प्रश्न आता सुटला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या कामासाठी मंजुरी दिली असून आता लवकरच जरिपटक्यासह अर्ध्या उत्तर नागपूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. उत्तर नागपुरातील राजनगरकडून येणारी ट्रंक लाईन बेझनबाग पाण्याच्या टाकीला जोडण्यासाठी रेल्वे लाईनखाली काम करायचे होते. गेल्या पाच वर्षांपासून यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा होते. यासाठी अनेक पत्रव्यवहार झाले. मात्र, रेल्वेने या कामासाठी मंजुरी प्रदान केलेली नव्हती.
अखेर नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कामाची निकड विषद केली. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांची विनंती मान्य करीत या कामाला मंजुरी प्रदान केली. यामुळे आता या कामातील अडथळा दूर झाला आहे.या कार्याला आता सुरुवात झाली असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी आज (ता.५) प्रगतीपथावर असलेल्या कार्याची पाहणी केली. त्यांच्यासोबत दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला मंथरानी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह ओसीडब्ल्यूचे सर्व वरिष्ठ अधिकारी, जयप्रकाश सहजरामानी, जगदीश वंजानी, राजेश बजाज, राजेश बटवानी आदी गणमान्य नागरिक उपस्थित होते. या कामामुळे आता जरिपटक्यासह अर्ध्या उत्तर नागपूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर नागपुरातील जरिपटका, ठवरे कॉलनी, बेझनबाग, इंदोरा, लुंबिनी नगर, माया नगर, बाराखोली, चॉक्स कॉलनी, मेकोसाबाग यासह अनेक परिसराला याचा लाभ होणार असल्याचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.
नागपूर :- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेच्या युती सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. आणि त्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकी झाल्या आहेत. लवकरच आघाडीबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नागपुरात मिट द प्रेस मधे दिली. आज नागपूर प्रेस क्लब येथे अनौपचारिक चर्चेवेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
पुढे बोलतांना चव्हाण म्हणाले की, पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती सरकारला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत इतर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी काँग्रेसने इतर पक्षांना प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यांच्याकडून आतापर्यंत कुठलाही प्रतिसाद आलेला नाही. मात्र यासाठी पक्षातर्फे प्रयत्न सुरु असून, लवकरच निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. याशिवाय राज्यातील एकूणच परिस्थितीवर त्यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले. आज राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून, यासाठी गृहखात्याचे प्रमुख या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असतांना राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या सरकारने त्वरित लक्ष घालून त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कर्ज उपलब्ध दयावे अशी मागणीही त्यांनी केली.
त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेवरही टीका करत शिवसेना सत्तेसाठी किती लाचार आहे हे नाणार प्रकल्पाच्या मुद्दयावरून स्पष्ट होते. एकीकडे पक्षप्रमुख कोकणात जाऊन प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करतात. तर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री प्रकल्प रद्द करणार नाही असे जाहीर करतात. आणि त्यानंतर शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही. त्यांच्या मंत्र्यांना जाहीर पत्रपरिषदेत प्रकल्पाबाबत बोलण्यास मुख्यमंत्री मज्जाव करतात याला काय म्हणायचे असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी सेनेचा समाचार घेतला.विधानपरिषदेच्या निवडणुकीत वर्तमान सदस्य आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दुसऱ्यांदा संधी नाकारल्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, त्यांच्या पुढील राजकीय भविष्याबाबत मी त्यांना खाजगीत सल्ला देणार आहो. ते माझे चांगले मित्र असून, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी हि आपली मनापासून इच्छा आहे. असेही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी इतर मुद्द्यांवरही सरकारवर हल्लाबोल करत केंद्र आणि राज्यातील सरकार जनतेच्या प्रशावर अपयशी ठरल्याचे म्हणाले.
या उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसंच शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसा मिळेल अशी योजना होती. साधारण 2000 बोकड नागपूरहून पाठवले जातील असं ठरलं होतं.
मात्र जैन समाजानं या निर्यातीला प्रखर विरोध केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर यासाठी मोर्चाही काढण्यात आला.
शेतकऱ्यांचे उत्पन वाढवण्याचे अन्यही मार्ग आहेत. बोकडांना कत्तलखान्यात देण्याची काहीही गरज नाही, असं जैन समाजाच्या डॉ. रिचा जैन यांनी सांगितलं.
देहूरोड आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांचा 333वा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा महसूल विभाग, पोलिस प्रशासन अशा विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.संपत्ती सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा ॥ आषाढी वारीसाठी संतजन व्याकुळ झाले आहेत. पंढरीच्या विठुरायाची ओढ त्यांना लागली आहे.
या ओढीनेच लाखो भाविक संतांच्या पालखीत सहभागी होऊन ऐसा सांडुनि सोहळा । मी का पडेन निराळा ॥ हा भक्तिभाव मनाशी घेऊन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहूत दाखल झाले आहेत. प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्याला दुपारी अडीच वाजता सुरुवात होणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मानाच्या दिंड्या, फडकरी, सेवेकरी, चोपदार मंडळी देहूत दाखल झालेआहेत. बाभुळगावकरांचे मानाचे अश्व दाखल झाले आहेत.
परंपरेप्रमाणे महाराजांच्या पादुका पॉलिशसाठी गावातील घोडेकर सराफ यांच्या घरी दाखल झाल्या आहेत. संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात 34 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रदक्षिणा मार्गावर रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनबारी साफसफाई करण्यात आली आहे. दक्षिण दरवाजाकडील नवीन रस्ता खुला करण्यात आला आहे.
सिडको जमिन घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – विरोधकांची मागणी
नागपूर :- उपराजधानित सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये गुरुवारी सकाळी विधानसभेच्या कामकाजास सुरुवात होताच विरोधकांनी दालना पुढे येऊन गोंधळ घातला. विरोधकांनी स्थगन प्रस्ताव द्वारे रायगड येथील जमिन घोटाळ्या प्रकरणी चर्चा करण्याची मागणी केली. घोषणांनी सभाग्रुह दणाणून सोडले. प्रश्न – उत्तराचा तास पुढे ढकलऊन अगोदर या प्रश्नावर चर्चा करा असा तगादा सदनात लाऊन धरला. अखेर सभा अध्यक्षांनी सभाग्रुह काही काळा साठी तहकूब केले. त्यानंतर, सभाग्रुहाला सुरुवात होताच विरोधकांनी पुन्हा तोच विषय लाऊन धरला. त्यानंतर, पुन्हा काही काळा साठी दोनदा सभाग्रुह तहकूब करण्यात आले.
साभागृहाला पून्हा सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले, या जमिन विक्री प्रकरणात राज्य सरकारचा काहीही सहभाग नसून विरोधक राज्य सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे. जमिन घोटाळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि जमिनीचा खरेदी व्यवहार त्वरित रद्द करावा अशी मागणी, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली.
Olympic silver medallist P V Sindhu celebrated her 23rd birthday with a straight-game win over Japan’s Aya Ohori, while H S Prannoy eked out a three-game victory over Wang Tzu Wei of Chinese Taipei to enter the quarterfinals of the USD 1,250,000 Indonesia Open here today.
World no 3 Sindhu, who had reached the semifinals at Malaysia Open last week, didn’t break much sweat as she defeated Ohori, ranked 17th, 21-17 21-14 in a 36-minute women’s singles match. This is Sindhu’s fifth win over the Japanese in as many meetings.
The Indian will face either Thailand’s Busanan Ongbamrungphan or China’s He Bingjiao next. Whereas Saina Nehwal lost to China’s Chen Yufei 18-21 15-21
Prannoy then recovered from an opening game loss to outwit Wang 21-23 21-15 21-13 in an entertaining men’s singles contest that lasted an hour here. He is likely to meet third seed and All England champion Shi Yuqi of China.
In the opening game, world no 17 Wang opened up a 14-10 lead but Prannoy soon narrowed it down to 13-14 with the help of two good-looking smashes and a quick return to serve. Wang again curved out a 17-14 advantage with a cross court smash. Prannoy gained two more points at the net and clawed back at 19-19 after Wang went out. Another precise return at the back line handed him a game point but he squandered it.
Prannoy made a judgemental error and miscued a net return before a lucky net chord helped Wang to pocket the opening game. Prannoy upped his game after the change of ends and moved to a 11-8 lead after Wang found the net. The Indian extended his lead to 17-12 with few swift returns. Eventually two successive net errors by Wang helped Prannoy to bounce back in the contest.
In the decider, Prannoy was more aggressive as he zoomed to a 10-2 lead but also made few easy errors to allow Wang claw back t0 5-10 before a mistimed shot at the net by the Chinese Taipei shuttler gave Prannoy a healthy 11-5 lead at the break.
The Indian continued to rule the roast after the breather as he lead 19-13. Wang hit wide and next failed to return another angled return from Prannoy to hand over the match to the Indian. Earlier, P V Sindhu erased an early 0-3 deficit to surge to 10-8 and 16-12 lead and held on to her own despite a charge from Ohori.
In the second game, the Indian produced a more dominating display as she moved to a 10-3 advantage and consolidated it to grab a 17-8 lead. Ohori narrowed the lead to 12-17 but P V Sindhu soon shut the door comfortably.
The movie is directed by Sandeep Modi has renowned lyricist Swanand Kirkire in the lead role. It is a story of friendship between a 15-year-old table-cleaning-waiter-boy Baalu and his chance encounter with a 45-year-old mentally slow man Prasanna that forces him to make a choice between his dreams and morality.
Chumbak is the story of these two oddballs and their choices that shall shape their life. The film is presented by superstar Akshay Kumar after being impressed with the movie, in one of the screenings in Mumbai he decided to present this movie. Chumbak is slated to release on July 27 in India and will have its Australian premiere at the festival this year.
Movie Chumbak’ Backed By Akshay Kumar Heads to Melbourne
Indian Film Festival of Melbourne (IFFM) currently in its 9th year is set to open its curtains from 10th – 22nd August under the unifying theme of ‘Inclusion’. The multi award-winning festival which is the southern hemisphere’s greatest annual celebration of Indian cinema recently announced the details for the upcoming 12-day festival.
Each year the festival promises to offer Australian and Subcontinent audiences the opportunity to explore and engage with the diversity of Indian Cinema in different languages. One of the films IFFM will hold is the screening of the upcoming Marathi film is Chumbak.
Speaking about the premiere, Swanand said, “I am really excited that our film Chumbak is selected in the Indian Film Festival of Melbourne and I am really looking forward for the response of Australian people that how do they receive the film. This is a film about two people, one little boy and an elderly man. This is a film about 14 year old boy and a 45 year old elderly person and this is the film about which path to choose in life, you are always on the cross roads of right and wrong, of choosing what is good for you and what is good for everybody else. I am very happy that a superstar like Akshay Kumar has agreed , I mean he has liked the film so much that he presenting the film now for us in India”.
NEW DELHI: Reliance Jio on Thursday announced the launch of JioPhone 2 at an introductory price of Rs 2999 which will be available from August 15. The announcement was made by Isha Ambani while addressing RIL’s 41st AGM. The new JioPhone 2 will also feature Whatsapp, Facebook and and YouTube.
JIOPHONE 2 SPECIFICATIONS:
Display: The JioPhone 2 comes with the same screen size as the JioPhone. The feature phone sports a 2.4-inch QVGA display. But unlike the JioPhone, the difference in the JioPhone 2 is in its keypad area. The JioPhone 2 comes with a BlackBerry-like QWERTY keypad.
Software: Similar to that of the JioPhone, the JioPhone 2 runs on KAI OS
RAM: The JioPhone 2 comes with 512MB RAM, similar to that of the JioPhone
Storage: The high-end JioPhone feature phone comes with a 4GB of internal storage. The storage memory can be expandable up to 128GB via a microSD card
Battery: The JioPhone 2 is backed by a 2000mAh
Connectivity: JioPhone 2 comes with several connectivity options like VoLTE, VoWiFi, NFC, GPS, Bluetooth, and FM radio. The feature phone also supports LTE Cat4 DL: 150Mbps/UL: 50Mbps, and LTE Band 2,5,40, 2G Band 900/1800
Rear camera: On the rear panel, the JioPhone 2 sports a single sensor of 2-megapixel
Front camera: On the front, the JioPhone 2 comes with a VGA sensor
SPECIAL FEATURES OF JIOPHONE 2:
QWERTY keypad is one of the major changes that Reliance Jio has brought to the new JioPhone 2. The JioPhone 2 comes with BlackBerry-like QWERTY keypad. Reliance has also revamped the overall design of the JioPhone 2 compared to the JioPhone. The JioPhone looks like a basic feature phone, but JioPhone 2 looks close to entry-level phones. Jio says that the JioPhone 2 is a high-end version of JioPhone.
The JioPhone 2 comes with dual-SIM card support. The primary SIM card slot will be locked and specifically be dedicated to Jio SIM only. The secondary SIM card slot, however, will be unlocked, which means you will be able to use SIM from other networks, be it Airtel, Vodafone, Idea or any other.
As announced by the company, popular social and messaging apps like Facebook, Youtube and WhatsApp will be coming to the JioPhone and the JioPhone 2 starting August 15. This means, you will be able to use WhatsApp and Facebook and also watch YouTube videos on JioPhone unlike before. You can also browse the internet on JioPhone 2.
Jio has also announced a new offer called the Jio Monsoon Hungama offer where old feature phone can be exchanged to get JioPhone (1) for a price of Rs 501. For instance, if you own a feature phone, you can exchange it to get a new JioPhone (JioPhone 1) for just Rs 501. This offer will start from July 21 onwards. JioPhone currently sells at an effective price of Rs zero.
राज्यात पुढील महिन्यात महाभरती : पहिल्या टप्प्यात ३६ हजार जागा
महाराष्ट्र सरकारने ज्या ७२ हजार जागांची भरती करण्याचे ठरविले आहे, त्यापैकी ३६ हजार जागा पुढील महिन्यात भरण्यात येणार असून, त्यासाठी या महिन्याच्या अखेरीस जाहिराती देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. या जागांसाठीच्या परीक्षा राज्य सरकारव्या महापोर्टलद्वारे एकाच दिवशी घेण्यात येतील, असे संकेतस्थळांचे वृत्त आहे.
कृषी, ग्रमाविकास, गृह, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा, मृद् व जलसंधारण या विभागांची भरती पहिल्या टप्प्यात करण्यात यणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी आपल्याकडील रिकाम्या जागांची माहिती १७ जुलैपर्यंत कळवायची आहे. त्यानंतर त्यासाठीच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत. सरकारने सर्व विभागांकडून खातेनिहाय रिक्त जागांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. या सर्व जागा ब व क गटातील आहेत.
ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे
आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
गृह विभाग- 7 हजार 111 पदे
कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे
जलसंपदा विभाग- 827 पदे
जलसंधारण विभाग- 423 पदे
मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे
पुढील वर्षी लोकसभेच्या तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार तसेच रेल्वेमधील भरती पूर्ण करण्याचे ठरले आहे. ज्या भाजपाशासित राज्यांत यावर्षी व पुढील वर्षी निवडणुका आहेत, तिथे नोकरभरती लगेच करण्याचे भाजपानेच ठरविले आहे. बेराजगार तरुणांना राज्य व केंद्राने सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या, असे भाजपाला दाखवून द्यायचे आहे. खासगीकंपन्यांत हव्या त्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती होत नसल्याने सरकार बेरोजगारांसाठी प्रयत्नशील आहे, हे यातून दाखविणे शक्य होईल. शिवाय सर्व राज्ये व केंद्रातील सरकारी खात्यांत मिळून लाखो पदे रिकामीही आहेत.
उर्वरित जागा पुढील वर्षी ही पदे महसूल विभागानुसार तसेच जिल्हानिहाय भरण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाºयांमार्फत ही पदे भरली जातील, असे सांगण्यात आले. यंदा ३६ पदे भरल्यानंतर आणखी तितक्याच जागा राज्य सरकार भरणार आहे. मात्र त्या जागा यंदा नव्हे, तर पुढील वर्षी भरण्यात येतील, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
राज्यात बुलेट ट्रेन आणि नाणार प्रकल्प होऊ देणार नाही – शिवसेना आमदार गोऱ्हे
नागपूर :- उपराजधानित बुधवार पासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशन दरम्यान शिवसेनेने अनेक मुद्द्यावर सरकारला घेरायची तयारी केली. यावरून ऐसे निदर्शनात येते की राज्यात भाजप सरकारसोबत असलेल्या शिवसेनेने आता सरकारला डोळे दाखवण्यास सुरवात केलेली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने अनेक मुद्द्यावर सरकारला घेरले असून नाणारलादेखील विरोध दर्शवला आहे.
मागील दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प आणि बुलेट ट्रेनला आपला विरोध असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. हे दोन्ही मुद्दे विधानसभा आणि विधानपरिषदेत उचलून धरणार असल्याचे शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना कधीही विकासाच्या मुद्यांच्या आड येत नाही अणि येणाराही नाही मात्र हा जनतेचा मुद्दा असल्याने शिवसेना या विरोधात आवाज उठवत असल्याचे गोऱ्हे यांनी पत्रकारांना सांगितले. गोऱ्हे म्हणाल्या बुलेट ट्रेन मुळे अनेक शेतकऱ्याच्या सुपीक जमीन जाणार आहे.गुजरात मधून मुंबई ला विमानाने ये – जा करने शक्य आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन ची गरज नाही आणि नाणार रिफायनरी प्रकल्प राज्यात कोठेही उभारला तरी प्रदुषण होणारच त्यामुळे त्या प्रदूषणाचा त्रास जनतेला होणार आहे.
Nagpur : MahaMetro Nagpur’s Hingna route will be ready for trial run by June next year, according to managing director Brijesh Dixit.
The shunter engine was tested on the elevated track from Airport South to Airport Metro Station and travelled a distance of around 1.5km. With Buland moving successfully on elevated track, it becomes clear that the trains can run smoothly in that portion as well.
Buland’s testing has signalled completion of track work between Airport South and Airport Metro stations in Reach-I. The shunter engine is normally used for maintenance purpose and was initially tested in the priority section between Khapri and Airport South Metro stations. Reach-3, the section under which Hingna route comes, will have an added attraction for commuters and tourists with an almost 1km long viewing gallery facing Ambazari lake.
The gallery between Ambazari and Subhash Nagar stations will be covered by glass from both sides. Glasses will be installed on both platforms with platform of 8 meter width, which will be the center of special attraction for tourists.
He said that with the creation of world class quality stations, special attention is being given on the charity. 9 companies from abroad are working. After the hard work of 1 year Subhash Nagar Station has all the aspects of the passengers and technicians has come true.
Once the work is completed 1 rake will be brought to the Hingana route. In reply to 1, he said that the rules of airport authority have been followed. Work and work is done by getting Maha Metro as a special planning authority.
नागपूर :- भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या श्री शिव प्रतिष्ठान संगठन चे प्रमुख संभाजी भिडे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. राज्यातील समस्त जनतेला फसविणारे खोटे आश्वासन देणारे भाजप शिवसेना सरकार त्यांची पाटीराख करीत आहे.
माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलं होतात असा दावा करून समस्त मंहिलांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिड़ेला त्वरीत अटक करण्याच्या मागणी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी भिडे यांचे प्रतिकात्मक रुप घेवून त्यांच्या शेतातील आंबे त्यांना वाचविणाऱ्या भाजप सरकारला पावसाळीअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉग्रेस आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानभवनात दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १ जानेवारी १९२७ रोजी स्वतः भीमा कोरेगाव येथे येऊन विजय स्तंभाला मानवंदना दिली. तेव्हापासून दरवर्षी लाखो अनुयायी भीमा कोरेगावला येऊ लागले. यावर्षी २०० वर्ष पूर्ण होणार असल्याने मनुवादी समाजकंटकानी आधी छ्त्रपती संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार करणाऱ्या गणपत माहारांची समाधी तोडली. तिथे आलेल्यांना पाणी, जेवण मिळणार नाही अशी व्यवस्था करीत चिमुरड्यांसह सर्वांवर अमानुष पणे दगड फेक करीत त्यांच्या गाडया जाळल्या ही दंगल पूर्वनियोजित होती.
मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे हे मुख्य आरोपी होते. एकबोटे यांना अटक झाली. पण जामीनही लगेच मिळाला. परंतु संभाजी भिडे यांना अद्याप अटक होत नाही. सरकार भिडेचे पाठीराखे आहे का ? एकीकडे आरोपीला अटक केली जात नाही. मात्र न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी आंदोलकांना नेस्तनाबूत करण्यासाठीच हे सर्व षडयंत्र रचले जात आहे. एल्गार परिषदेशी कुठलाही संबंध नसलेल्यांना गोवले जात आहे. संभाजी भिडे हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात.
तसेच देशातील पहिली राज्यघटना ही मनूची असल्याचे जाहिर केले आहे. हे वक्तव्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेला कमी लेखून तिचा अपमाण करण्याचे देशद्रोही कृत्य होय. भिड़ेवर देशद्रोहाचा गुन्हादाखल करण्यात यावे या मागणी करीता व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी भिडे यांचे प्रतिकात्मक रुप घेवून त्यांच्या शेतातील आंबे त्यांना वाचविणाऱ्या भाजप सरकारला पावसाळीअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉग्रेस आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानभवनात दिला.
नागपूर :- स्वामी विवेकानंद यांची आज ११६ वीं पुण्यतिथी निमित्त शहरातील स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो पॉईंट स्थित स्वामीजींच्या प्रतिमेला उपमहापौर श्री. दिपराज पार्डीकर यांनी म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण केले तसेच स्मारकावर पुष्पअर्पण करुन आदरांजली दिली. यावेळी धरमपेठ झोन सभापती श्री. प्रमोद कौरती, सत्तापक्ष उपनेत्या व नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ झाला, स्वामी हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. रामकृष्ण परमहंसानी नरेंद्र मधील एक अद्वितीय पुरुष ओळखला होता. त्यांनी नरेंद्र ला मार्गदर्शन केले. सन १८८१ साली डफ कॉलेजातून उत्तम गुणांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नरेंद्रांनी वडिलांच्या मृत्यू नंतर नोकरी करून घराच्या भार उचलण्या ऐवजी संन्यास घेतला म्हणून आप्तेष्टा मंडळी त्यांच्या मागे त्यांची निंदा करू लागले. पण नरेंद्रांनी गुरु कडून योग्य मार्ग मिळवला होता.
१५ ऑगस्ट १८८६ रोजी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले. ३१ मे १८९३ ला स्वामी विवेकानंद अमेरिकेला निघाले हिंदू धर्माचा सर्व जगभर प्रसार करण्याचा त्यांचा उद्देश होता परन्तु त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे ४ जुलै १९०२ ला त्यांचे निधन झाले. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
नागपूर :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन च्या पहिल्या दिवशी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी करता विदर्भ राज्य आंदोलन समिति च्या आंदोलनादरम्यान बुधवारी सकाळी पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील सीताबर्डी, व्हेरायटी चौक, विदर्भ चंडिका, शाहिद चौक, लक्ष्मी भवन चौक, गोकुळ पेठेतील लालबहादूर शास्त्री पुतळा आणि मानेवाडा रोडवरील तुकडोजी महाराजांचा पुतळ्याजवळ आंदोलने करण्यात आली होती.
वेगळ्या विदर्भाकरता भाजप नेत्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अन्य नेत्यांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेचा निषेध आंदोलक करत आहेत. या आंदोलनात अनेक संस्था, संघटना सहभागी झाल्या आहेत. अधिवेशन च्या पहिल्या दिवशी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ येथील सेकड़ो कार्यकर्तेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. शहरातील व्हेरायटी चौक येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आंदोलन दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
नागपूर :- शहर में 6 जुलाई से तीन दिवसीय अंतरराष्ट्रीय डायबिटीज कांफ्रेंस का आयोजन किया गया है I जिसमे मधुमेह नियंत्रित रखने के कई तरीके बताये जायेंगे I डायबिटीज के कई पीड़ितों को इंसुलिन लेना पता होता है, लेकिन उसका उचित तरीका उन्हें मालूम नहीं होता है। सुबह से शाम तक भागदौड़ भरी जिंदगी में डायबिटीज, बीपी जैसी आदि बीमारियां इंसान को कब घेर लेती है पता ही नहीं चलता। वैसे तो यही वजह है कि टाइप-1 मधुमेही 70 और टाइप-2 मधुमेही 40 फीसदी गलत तरीके से इंसुलीन लेते हैं, जिसे लाइपोहाईपर ट्राफी कहते हैं। 6 जुलाई से आरंभ होने वाली तीन दिवसीय अंतरराष्ट्रीय डायबिटीज कांफ्रेंस की जानकारी देते हुए रामदासपेठ स्थित सुनील्स डायबिटीज केयर एडं रिसर्च सेंटर में मधुमेह रोग विशेषज्ञ डॉ. सुनील गुप्ता बोल रहे थे।
उन्होंने बताया कि मधुमेह पीड़तों को इंसुलिन पेट, जांघ और बाजू के पीछे की ओर लेना चाहिए, जिससे उसका प्रभाव सही रहता है, लेकिन एक बात का विशेष ध्यान रखना होगा कि एक जगह बार-बार इंसुलिन नहीं लेनी चाहिए। इससे वह जगह सख्त या कड़क हो जाती है और वहां इंसुलिन प्रभावी रूप से काम नहीं करती है। इस वजह से शुगर अचानक कम-ज्यादा होने लगती है। इस अवसर पर प्रमुख रूप से हेलो डायबिटीज एकेडमी की सचिव कविता गुप्ता, डॉ. अजय अंबाडे, डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. सचिन गाथे आदि उपस्थित थे।
आगे डॉ. गुप्ता ने कहा कि 6 जुलाई को कार्यशाला का आयोजन रामदासपेठ स्थित होटल सेंटर प्वाइंट में किया जाएगा। इसमें गर्भावस्था एज्युकेटर साइंटिफिक सेशन का उद्घाटन समाज सेविका कांचन गडकरी, डॉ. रानी बंग के हाथों किया जाएगा। इस अवसर पर अंतरराष्ट्रीय वक्ता यूएसए से डॉ. लॉरेंस हिर्श, पुर्तगाल से डॉ. लुदस गार्डेट, डॉ. सुंदर मुदलियार प्रमुख रूप से उपस्थित रहेंगे। शनिवार 7 जुलाई को मुंबई विश्वविद्यालय के पूर्व कुलपति डॉ. राजन वेलुकार, डायबिटीज इंडिया के अध्यक्ष डॉ. शौकत सादीकोट, डॉ. शशांक जाेशी व आईएमए महाराष्ट्र के अध्यक्ष डॉ. वाई. एस. देशपांडे प्रमुख रूप से उपस्थित रहेंगे।
Nitin Gadkari unhappy with drive to raze religious structures
Nagpur : Amid protests over a drive to remove illegal religious structures, Union minister and Nagpur MP Nitin Gadkari has written to district collector asking him to take necessary steps to regularise and shift those structures that are not causing any hindrance to traffic.
He also said the government agencies involved in the demolition drive would be solely responsible in case of any law and order situation that arises out of the demolition drive.
In his letter to district collector Ashwin Mudgal, Gadkari asked him to take appropriate steps to address the issue in the interest of the citizens.
The Nagpur Municipal Corporation (NMC) had launched a drive to demolish illegal religious structures in the city after the Nagpur bench of the Bombay High Court pulled it up for inaction.
Several people had taken out a march against the drive and met Gadkari at his residence on June 1.
A delegation that called on Gadkari had claimed that demolition of temples, dargaahs and Buddha Vihars are hurting their sentiments and creating tension.
“The citizens of Nagpur are very dissatisfied by the demolition drive of religious structures situated in colonies and bastis and shown as illegal by the NMC and Nagpur Improvement Trust (NIT) and has created question of law and order in the city.
“I, as the MP of Nagpur, have a responsibility towards the safety of citizens and the law and order situation in the city,” Gadkari stated in the letter.
He also stated that all the religious structures in the city are not completely illegal and can be regularised.
“District Collector, NMC commissioner, NMC chairman, NIT, and police department will be completely responsible for law an order situation arising out of the demolition of religious structures which can be regulated and shifted as per government rules,” said Gadkari.
He appealed to the district collector to take necessary steps to regularise and shift those religious structures that are not causing hindrances and are located in colonies and bastis.
BJP’s Nagpur spokesperson Chandan Goswami told PTI that the party would file a review petition in the Nagpur bench of the Bombay High Court to stop the demolition process.
Asus ZenFone 5Z, the most premium model in Asus’ flagship ZenFone 5 series, is all set to launch in India today. The Flipkart-exclusive smartphone was revealed in a teaser last week and on Tuesday was spotted on the retailer’s website complete with India price details. The ZenFone 5Z India launch comes a little over two months after Asus launched the ZenFone Max Pro M1 in the country, which was proved to be a hit in the budget segment. To recall, the Asus ZenFone 5Z was originally launched at MWC 2018 back in late February this year and it comes with flagship-grade specifications including the Snapdragon 845 SoC and up to 8GB of RAM.
Asus ZenFone 5Z price in India
As per details that leaked via Flipkart on Tuesday, the 6GB RAM/ 64GB storage variant of the Asus ZenFone 5Z will be made available in India at a price of Rs. 29,999. The 8GB RAM/ 128GB inbuilt storage model will be sold for Rs. 32,999, and the top-end 8GB RAM/ 256GB storage variant of the Asus ZenFone 5Z is expected to arrive at a price of Rs. 36,999. It goes without saying that Asus might just announce discounted, one-off introductory pricing at the launch event.
Asus ZenFone 5Z specification
The dual-SIM (Nano) Asus ZenFone 5Z runs ZenUI 5.0 on top of Android 8.0 Oreo, and sports a 6.2-inch full-HD+ (1080×2246 pixels) LCD display with a 19:9 aspect ratio. At its core, the ZenFone 5Z features a Qualcomm Snapdragon 845 SoC, paired with up to 8GB of RAM and up to 256GB of inbuilt storage.
In the camera department, the ZenFone 5Z sports a dual camera setup at the back featuring a 12-megapixel primary sensor, with f/1.8 aperture, and an 8-megapixel secondary sensor, with f/2.2 aperture. As for your selfies, the flagship smartphone comes packed with an 8-megapixel sensor with f/2.0 aperture and Face Unlock.
The Asus ZenFone 5Z India launch event is slated to start at 12:30pm IST. A livestream of the event will be available on the Flipkart website.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...