Home Blog Page 284

प्रस्थानम चे मोशन पोस्टर रिलीज, गावकऱ्याच्या लुकमध्ये ‘संजू’बाबा !

प्रस्थानम चे मोशन पोस्टर रिलीज

सात वर्षांनंतर पुन्हा एकदा संजय दत्त प्रसिद्ध तेलुगू चित्रपट प्रस्थानम च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर हे पोस्टर शेअर केले आहे.

पोस्टरमध्ये संजयने पांढऱ्या रंगाचा धोती-कुर्ता घातला आहे. तसेच एका शेतामध्ये तो चालत असल्याचे दिसत आहे. या अंदाजात संजय अतिशय हटके लुकमध्ये दिसून येत आहे.

संजयने पोस्टर शेअर करत लिहिले, ‘हक दोगे तो रामायण शुरु होगी, छिनोगे तो महाभारत !’. ‘प्रस्थानम’ हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असणार आहे. संजय दत्तची यात मुख्य भूमिका आहे.

देवा कट्टा दिग्दर्शित चित्रपटात जॅकी श्रॉफ, अमायरा दस्तूर, चंकी पांडे, अली फजल आदींची महत्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या काही भागांची शूटिंग लखनौमध्ये करण्यात आली आहे.

अधिक वाचा : Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released

1328 buildings in Nagpur are illegal – CM informed assembly

1328 buildings in Nagpur are illegal

Leader of Opposition in Assembly Radhakrushna Vikhe Patil on Tuesday raised the issue of high number of illegal buildings in Nagpur.

The Chief Minister Devendra Fadnavis, informed the House that Nagpur Metropolitan Region Development Authority (NMRDA) has found as many as 1328 buildings illegal in city’s outskirts coming under Metro Region.

These buildings were found constructed without any necessary permission from concerned authorities in the past.

These 1328 unauthorised buildings include 115 industrial units, 75 educational institutes, 65 multi-storied buildings, 52 restaurants and 884 residential as well as other buildings.

Subsequently, the NMRDA has served notices to all these buildings under Maharashtra Regional and Town Planning Act (MRTP).

The owners of these illegal buildings have been given time limit till October 31, 2018 for compounding. Subsequently, NMRDA has received around 2,000 applications for regularization of buildings and plots following launch of a special scheme by the state government to regularize unauthorized structures and plots.

These applications are said to be apart from the 1,328 structures that were declared unauthorized, the Chief Minister said.

ALSO READ : Mahametro tested the elevated section of NagpurMetro

विधानभवन में जलभराव के मामले की होगी जांच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शुक्रवार को हुई बारिश के दौरान विधानभवन परिसर में व्यवस्था गड़बड़ाने और पानी भरने के मामले की जांच की जाएगी। व्यवस्था में कमजाेरी पाए जाने पर संबंधित लोगों पर कार्रवाई की जाएगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोमवार को विधानसभा में घोषणा की।

राकांपा सदस्य अजित पवार ने यह मामला उठाया था। उन्होंने अधिवेशन के दौरान विधानभवन की बिजली आपूर्ति के मामले पर भी सरकार की कार्यप्रणाली पर प्रश्न उठाए। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि आपदा प्रबंधन के लिए पुलिस व जिला प्रशासन ने व्यापक प्रयास किए।फिर भी किसी तरह की गलती हुई हो जो जांच की जाएगी।

नागपुर शहर में आपदा प्रबंधन की व्यवस्था को और अधिक सक्षम बनाया जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने यह भी कहा कि शुक्रवार को नागपुर में जो बारिश हुई उसके लिहाज से यहां ड्रेनेज सिस्टम में जल निकासी की व्यवस्था नहीं है।

नागपुर में अतिवृष्टि होती है तो 150 मिमी बारिश होती है, लेकिन शुक्रवार को 24 घंटे में 282 मिमी बारिश हुई। उसमें भी 263 मिमी बारिश तो 6 घंटे में हुई। नागपुर में 30 वर्ष के इतिहास में ऐसी बारिश हुई है। 1994 में 24 घंटे में 300 मिमी बारिश हुई थी। तब पूरा शहर जलमय हो गया था। अगस्त की औसतन बारिश से अधिक बारिश हुई है। जून से अगस्त तक की बारिश की औसतन तुलना की जाए तो 83 प्रतिशत बारिश एक ही दिन में हुई है।

ड्रेनेज सिस्टम की क्षमता 125 मिमी बारिश को सहने की है। 282 मिमी बारिश की क्षमता नहीं है। इस बारिश से नागरिकों को नुकसान हुआ है। नुकसान का सर्वे किया गया है। पुलिस ने अापदा प्रबंधन में अच्छी भूमिका निभायी है। शहर में निर्माण कार्य के कारण यह स्थिति बनी है। आपदा प्रभावितों को राहत दी जाएगी। मुख्यमंत्री ने यह भी कहा कि मुंबई में जल निकासी के लिए पंपों का इस्तेमाल किया जाता है। ड्रेनेज की समस्या है। नागपुर में ड्रेनेज सिस्टम में जल्द ही सुधार होगा।

और पढे : ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ मधून मुख्यमंत्र्यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released

Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released

Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released today. Actor Sunny Deol took a twitter to share the poster.

Bhaiaji Superhit, starring Sunny Deol in a double role, will be released on October 19, the makers announced on Tuesday.

Directed by Neerraj Pathak and produced by Metro Movies, the action-comedy is centred on a gangster who wants to become an actor, according to the official synopsis.

The cast also includes Preity Zinta, Arshad Warsi, Shreyas Talpade, Ameesha Patel, Sanjay Mishra, Brijendra Kala, Jaydeep Alahwat, Mukul Dev, Pankaj Tripathi and Pankaj Jha.

Pathak has previously directed Gumnaam: The Mystery (2008) and Right Yaa Wrong (2010).

Sunny Deol will next be seen appear in Yamla Pagla Deewana Phir Se, which will be released on August 31. This is the third film in the Yamla Pagla Deewana series, which features brothers Sunny and Bobby Deol and their father, Dharmendra.

ALSO READ : Rishi Kapoor – Taapsee Pannu starrer Mulk trailer out

पवित्र पोर्टल द्वारे पुढील दोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती – विनोद तावडे

पवित्र पोर्टल

येत्या दोन महिन्यांत पवित्र पोर्टल च्या माध्यमातून राज्यात 18 हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.

शिक्षण व क्रीडा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत उत्तर देताना ते बोलत होते. पवित्र पोर्टल मुळे शिक्षणसंस्थांना गुणवत्ता यादीनुसार भरती करावी लागणार असल्याचे सांगत तावडे यांनी राज्यातील अर्धवट क्रीडा संकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येत असल्याची माहिती दिली. शासनाने 30 खेळाडूंना थेट सरकारी सेवेत नियुक्‍ती दिली असून, 11 हजार 460 खेळाडूंची प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

वन विभागाच्या मागण्यांवर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये बळी पडणार्‍यांना पूर्वी आठ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जात असे. त्यात आता 2 लाख रुपयांनी वाढ करून ही भरपाई 10 लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यामध्ये रोख तीन लाख रुपये, तर सात लाख रुपये अनामत रक्‍कम म्हणून ठेवण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांच्या जनावरांच्या नुकसानभरपाईतदेखील वाढ करण्यात आली असून, 25 हजारांवरून ही रक्‍कम आता 40 हजार एवढी करण्यात आली आहे.ऊर्जा विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, वीजहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, काही ठिकाणी हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत आहे. ते 15 टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन लाख शेतकर्‍यांना पेड पेंडिंग अंतर्गत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून एक शेतकरी एक ट्रान्स्फार्मर ही उच्च वीज वितरण प्रणाली योजना सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे कृषीसाठी शाश्‍वत वीजपुरवठा मिळणे शक्य होणार आहे.

अधिक वाचा : शाळेतील विद्यार्थ्यांचा मनातील “छड़ी चा धाक” संपणार – छडीच्या शिक्षेवरच बंधन

जगातल्या सर्वात मोठ्या सॅमसंग मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन

सॅमसंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांनी जगातल्या सर्वात मोठ्या  मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन केले. नोएडाच्या सेक्टर ८१ मध्ये सॅमसंगची ही फॅक्टरी आहे. सॅमसंग ने या फॅक्टरीसाठी ४,९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

‘या फॅक्टरीमुळे भारतीयांच्या सबलीकरणात योगदान आणि मेक इन इंडियाला गती मिळेल,’ असं मोदी उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात म्हणाले. भारतात तयार झालेले मोबाइल जगात सर्वत्र निर्यात करण्यासाठी सॅमसंगने ‘मेक फॉर द वर्ल्ड’ चेही उद्घाटन केले आहे.

या युनिटच्या उद्घाटनावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभुदेखील उपस्थित होते. या युनिटच्या सहाय्याने सॅमसंग आपले मोबाइल उत्पादन दुप्पट करण्याचा विचार करत आहे. सध्या देशात सुमारे ७ कोटी स्मार्टफोन तयार करतं, २०२० पर्यंत ही संख्या १२ कोटींपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.

सॅमसंग भारतात २००७ सालापासून मोबाइल उत्पादन करत आहे. सॅमसंग इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. हाँग म्हणाले, ‘नोएडाची आमची ही फॅक्टरी जगातली सर्वात मोठी मोबाइल फॅट्करी आहे. हे भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ च्या यशाचं उदाहरण आहे. आम्ही या फॅक्टरीला जगातलं मोबाइल निर्यातीचं हब बनवणार आहोत.’

अधिक वाचा : Samsung Galaxy A6+ received a Rs. 2000 price cut in India

Non- existent Jio institute gets ‘Institution of Eminence’ status

Jio institute

Non- existent Jio institute gets ‘Institution of Eminence’ status :

A non-existent educational institute with not even a brick on the ground has found a place among the coveted list of “Institution of Eminence”, triggering a major controversy.

Human Resource Minister Prakash Javadekar, who is now in Canada, on Monday tweeted the list of six such “Institution of Eminence”, three each from private and public sectors. Yet to be born, Jio Institute, which is controlled by Reliance Foundation, is one of them.

While it takes decades for an institute to acquire any such ranking, Jio Institute, listed first in the category of private institutes, has been awarded such distinction by the Government even though nothing is known about its location or status.

The HRD Ministry is trying to justify that the proposed institute falls in an unprecedented category “Greenfield” institute.

The Government granted “Institution of Eminence” (IoE) status to IIT-Delhi, IIT-Bombay and Bengaluru-based Indian Institute of Science (IISc) in the public sector, and Manipal Academy of Higher Education, BITS Pilani and Jio Institute by Reliance Foundation in the private sector.

Cherished as Prime Minister Narendra Modi’s dream project to develop world class institutes in India, the IoEs is slated to get greater autonomy to start new courses, admit foreign students, hire foreign faculty, and collaborate with foreign educational institutions without the need for Government approval.

The move is part of a scheme of the HRD Ministry to select 20 IoEs — 10 public and 10 private — that will enjoy complete academic and administrative autonomy.

Ever since Javadekar twitted about Jio Institute an eminent institution, the social media trend began and on Twitter many users tagging the HRD Minister asked him about the institute’s location and credentials and some even asked whether it is better than prominent IITs or fall in the leagues of any global ranking.

ALSO READ : Prakash Javadekar announce JEE to be conducted twice every year

थकित बिलो के भुकतान के लिए मनपा के सामने कॉन्ट्रेक्टर वेलफेयर एसोसिएशन का प्रदर्शन

नागपुर :- आज मनपा कॉन्ट्रेक्टर वेलफेयर एसोसिएशन का एक शिष्टमंडल एसोसिएशन के अध्यक्ष विजय नायडू के अध्यक्षता मे महापौर नंदा ताई जिचकार और स्थाई समिति अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व मनपा आयुक्त श्री वीरेंद्र सिंग से भेंट कर महीनों से थकित बिलो के भुकतान के बाबत निवेदन दिया गया ।
शिष्टमंडल का आरोप है की इसके पहले भी कई बार एसोसिएशन की ओर से निवेदन दिया गया किन्तु भुकतान नहीं हुआ।
एक तो भुकतान नही हुआ उस पर नगरसेवक नए काम करने हेतु एव लेनदार पुराने पेमेंट हेतु परेशान कर रहे हैं, इस वजह से ठेकेदार असमंजस की स्थिति में है। आलम ये है की ठेकेदार के व उनके कर्मचारियों के बच्चों की फीस के पैसे की भी परेशानी झेल रहे हैं। कई ठेकेदार इलाज के पैसे भी नहीं जुटा पा रहे हैं। इस तरह की बत्तर हालात ठेकेदारों ने पहले कभी नहीं देखी जिसके वजह से ठेकेदारों के बुरे दिन आ गए है I ठेकेदार वैसे ही पुराने VAT-GST, रॉयल्टी व EPF जैसे विषयों को लेकर परेशान है। आखिरकार ठेकेदारों का सब्र का बांध टूटा व उन्होंने नागपुर महानगर पालिका (मनपा) परिसर में जमकर नारेबाजी कर फलक का प्रदर्शन किया I इसके बाद कॉन्ट्रेक्टर वेलफेयर एसोसिएशन ने सभा मे सर्व सम्मति से काम बंद करने का निर्णय लिया गया।
इस अवसरपर उपाध्यक्ष प्रकाश पोटपोसे, सचिव संजीव चौबे, अनंत जगनित, सुरेश गेडाम, नरेंद्र हटवार, विनोद मड़ावी, विनय घाटे, प्रशान्त ठाकरे, रफ़ीक़ अहमद, युवराज मानकर,हाजी नाज़िम,किशोर नायडू, राहुल शेंडे, पी.जी वाघमारे, राजू ताजने, अमित करने,अमोल पुसदकर, विनोद दण्डारे, नंदू थोठे, आफताब, अखिल नागरारे, दीपक अदमने, आतिश गोटे, कैलाश सूर्यवंशी, राजेश चौरे, प्रशांत मारचतीवार, अनंत भिवापुरकर, रिंकू सिंग, चंदू सीरिया, संजय पिसे, राजु वनकर, जिया जगदीश, हाजी परवेज़, लीलाधर खैरकार, नितिन रड़के, नरेश बनिया, मनोज एल्चट्टीवार, राहुल अलोने, संजय रामटेके, अभय विरखेड़े, महेन्द्र मड़के आदि उपस्थित थे।

तब्बल तीनवर्षानंतर छगन भुजबळ विधान सभेत – सरकारवर संतप्त झाले

नागपुर :- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे आमदार अणि महाराष्ट्र चे पूर्व उपमुख्यमंत्री छगन भुजबल यांनी सोमवार ला सभागृहात प्रवेश केला. सभागृहात येताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार छगन भुजबळ यांच्यात आज चांगलीच खडाजंगी झाली. तब्बल तीनवर्षानंतर भुजबळ प्रथमच आज विधान सभेत आले आणि त्यांनी जोरदार भाषण दिले. आज भुजबळ यांनी सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले त्यादरम्यान भुजबळांच्या आरोपांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले.
भुजबळ म्हणाले, सरकारने राज्याची आर्थिक शिस्त बिघडवली आहे. अर्थसंकल्प सादर करून झाल्यावर 3-4 महिन्यातच 11 हजार कोटींच्या पुरवणी मागण्याची गरज का पडली? असा सवाल पुरवणी मागण्यावरील चर्चेत सभागृहात उपस्थित केला. राज्यात 50 कोटी झाडे लावणे ही चांगली बाब आहे. पण तुमच्या वनविभागाचे अधिकारी झाडे लावण्यात व्यस्त असल्याने आदिवासींची वन हक्कांची प्रकरणे प्रलंबित असल्याचे भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या या आरोपावरून विधानसभेत वातावरण तापले. वनपट्टे वाटप वनविभाग करत नसल्याचे सांगून मुनगंटीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, लोकांचे जनरल नॉलेज बिघडवू नका, 2006 पासून हा प्रश्न आहे. तुम्ही काय केले तेही सांगा. त्यावर तुम्ही काय दिवे लावत आहात. खोटे नाटे बोलून तुम्ही सत्तेवर आहात, असे भुजबळांनी मुनंगटीवारांना सुनावले. यानंतर मुनगंटीवार एवढे संतापले कि, त्यांचा आवाज चढला. ते काय बोलतील या भीतीपोटीच शेजारचे मंत्री आणि आमदारांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची समजूत घातली.
Chagan bhujbal at nagpur
नागपूर पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. सर्व्हेक्षण सुरु असल्याचेही ते म्हणाले. विरोधकांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सरकारची कोणतीही तयारी नसताना पावसाळी अधिवेशन नागपूरात घेतले. जोरदार पावसाचा फटका बसून इतिहासात पहिल्यांदा विधिमंडळाची वीज बंद झाल्याने कामकाज स्थगित करण्‍यात आले होते. हिवाळी सोडून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या मागील उद्देश तरी काय आहे ? असा सवाल अजित पवारांनी सत्ताधाऱ्याना केला.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ के डॉ. हंसराज हाथी का निधन

डॉ. हंसराज हाथी

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ के डॉ. हंसराज हाथी का निधन

टेलीविजन इंडस्ट्री से दुखद ख़बर आ रही है। प्रसिद्ध कॉमेडी सीरियल तारक मेहता का उल्टा चश्मा के दर्शकों के बुरी ख़बर है। इस कॉमेडी सीरियल में मशहूर किरदार डॉ. हंसराज हाथी का निभाने वाले अभिनेता कवि कुमार आजाद का निधन हो गया है।

जानकारी के मुताबिक उनकी तबियत पिछले तीन दिनों से ठीक नहीं थी। पिछली रात उन्हें कोमा में शिफ्ट किया गया था। जानकारी मिली है कि, कवि कुमार आजाद को मीरा रोड स्थित वोकहार्ड हॉस्पिटल में एडमिट किया गया था।

मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक कुछ घंटों पहले ही डॉ. हंसराज हाथीने दम तोड़ दिया। यह दुखद और आश्चर्यचकित कर देने वाली ख़बर मिलने के बाद फिल्म सिटी में चल रहे शूट को कैंसिल कर दिया गया है। कवि कुमार, काफ़ी मिलनसार और हंसमुख किस्म के इंसान थे l उन्होंने आमिर खान की फिल्म मेला और फंटूश सहित कई फिल्मों में भी काम किया था l

तारक मेहता का उल्टा चश्मा के प्रोड्यूसर असित कुमार मोदी ने कवि कुमार अाजाद (डॉ. हंसराज हाथी) के अचानक चले जाने पर दुख व्यक्त किया है। वे कहते हैं, कवि कुमार आजाद हमारे सीरियल में डॉ. हाथी का किरदार निभाते थे। हमने उन्हें दिल का दौरा पड़ने के कारण खो दिया है। वो एक बेहतरीन अभिनेता और एक सकारात्मक इंसान थे। वे हमेशा इस शो से प्यार करते रहे और शूटिंग पर उस समय भी आए जब उनकी तबीयत ठीक नहीं थी। उन्होंने आज सुबह फोन किया कि उनकी तबीयत ठीक नहीं है इस कारण वे शूट पर नहीं आ पाएंगे। और इसके बाद दुखद ख़बर आई। हम सब बहुत दुखी हैं।

और पढे : Rishi Kapoor – Taapsee Pannu starrer Mulk trailer out

Rishi Kapoor – Taapsee Pannu starrer Mulk trailer out

Bollywod gets another hard hitting drama in the form of ‘Mulk’ directed by Anubhav Sinha. The patriotic drama stars Taapsee Pannu, Rishi Kapoor, Prateik Babbar, Manoj Pahwa, Ashutosh Rana, Neena Gupta, Rajat Kapoor in major roles.

As you can see, the cast is strong and so are their performances in the trailer. The newly released trailer takes us into the world of the family of a misguided Muslim youth who gets involved in violence against the country. The family and the close ones have to face the brunt of his ‘jihad ideologies’ as shown in the film.

The scenes are quite powerful and will make you root for Rishi’s character which is intense and emotional at the same time. Enters, their lawyer Aarti Mohammad, played by Taapsee, who is hell-bent on proving that the family is innocent and true to the nation.

After Pink, this is another courtroom drama that looks extremely promising and that will probably keep us hooked to the screens. After her chirpy, fun role in Judwaa 2, it is refreshing to see Pannu back to a strong role, something that is surely her forte. The court room drama thriller has been jointly produced by Deepak Mukut and Anubhav Sinha.

ALSO READ : First look poster of ‘Kizie Aur Manny’ out now

First look poster of ‘Kizie Aur Manny’ out now

kizie aur manny

The first look poster of Kizie Aur Manny – the Hindi remake of the Hollywood film Fault in Our Stars — was unveiled on Monday as production officially begins in Jamshedpur with lead actors Sushant Singh Rajput and Sanjana Sanghi.

Leading film trade analyst Taran Adarsh broke the news on Twitter by sharing the Kizie Aur Manny film’s poster.

With the first look of the movie out, it looks like the leading stars share a great onscreen chemistry, just like the magic the lead pair in the original movie created. After the news of actress Sanjana getting finalised to star in the Hindi adaptation of the film went viral online, The Fault in Our Stars author John Green could not believe that the book was getting a Bollywood remake.

ALSO READ : Check out Paltan Teaser : India’s biggest war trilogy

No ‘namaz’ by non-locals at Taj Mahal mosque

Taj Mahal mosque

The Supreme Court on Monday said namaz cannot be offered at Agra’s Taj Mahal. The court was hearing a plea that challenged an order barring non-residents of Agra from offering prayers on Fridays at a mosque in the Taj Mahal complex.

The court said the 16th Century monument was one of the seven wonders of the world, and should be preserved. “Why for such prayers they should go to the Taj Mahal?” asked the bench of Justices A Sikri and Ashok Bhushan. “There are other mosques also. They can offer their prayers there.”

On January 24, the Agra additional district magistrate had barred non-residents of the city from offering prayers at the mosque citing security reasons. Syed Ibrahim Hussain Zaidi, the president of TajMahal Masjid Management Committee, challenged the order in the Supreme Court, calling it illegal and arbitrary.

ALSO READ : Don Munna Bajrangi shot dead in Baghpat Jail

दीपा कर्माकर ने वर्ल्ड चैलेंज कप में जीता गोल्ड

दीपा कर्माकर

दीपा कर्माकर ने वर्ल्ड चैलेंज कप में जीता गोल्ड

लगभग दो साल के बाद वापसी करने वाली स्टार जिमनास्ट दीपा कर्माकर ने रविवार को तुर्की में वर्ल्ड चैलेंज कप में गोल्ड मेडल अपने नाम किया। दीपा ने जिमनास्टिक की वॉल्ट स्पर्धा में 14.150 अंक के साथ पहला स्थान हासिल किया।

त्रिपुरा की 24 वर्षीय जिमनास्ट 2016 में हुए रियो ओलंपिक में वॉल्ट स्पर्धा में चौथे स्थान पर रही थीं। तब क्वालिफिकेशन राउंड में वह 13.400 के साथ शीर्ष पर थीं। वर्ल्ड चैलेंज कप में यह दीपा का पहला मेडल है। दीपा बैलेंस बीम के भी फाइनल में पहुंच चुकी हैं। वह क्वालिफिकेशन में 11.850 के स्कोर के साथ तीसरे स्थान पर रही हैं।

 दीपा कर्माकर

रियो ओलंपिक के बाद दीपा को चोट लग गई थी। उसके बाद उनकी सर्जरी हुई और दोबारा फिटनेस हासिल करने में ज्यादा समय लगने के कारण वह ऑस्ट्रेलिया के गोल्ड कोस्ट में हुए राष्ट्रमंडल खेलों में हिस्सा नहीं ले सकीं। वह अगस्त में जकार्ता में होने वाले एशियाई खेलों में 10 सदस्यीय भारतीय जिमनास्टिक टीम में शामिल हैं।

तुर्की में हुए वर्ल्ड चैलेंज कप की वॉल्ट स्पर्धा में स्वर्ण जीतकर दीपा कर्माकर ने इतिहास रच दिया है। वह विश्व स्तर पर स्वर्ण पदक जीतने वाली पहली भारतीय जिम्रास्ट हैं। प्रधानमंत्री मोदी ने दीपा को जीत पर बधाई दी है। पीएम मोदी ने ट्विटर पर बधाई देते हुए कहा कि भारत को दीपा पर नाज है। उन्हें तुर्की में हुए वर्ल्ड चैलेंज कप में स्वर्ण जीतने पर बधाई। यह स्वर्णिम जीत उनकी कभी न हारने की जीत है।

और पढे : रोहित शर्मा च्या शतकी खेळीने टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली

रोहित शर्मा च्या शतकी खेळीने टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली

रोहित शर्मा

रोहित शर्मा च्या वादळी आणि शतकी खेळीने टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका जिंकली. ७ गडी राखून टीम इंडियाने विजयी मिळवला. रोहितने ५८ चेंडूंत ११ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद १०० धावांची खेळी साकारली. टीम इंडियाने ही मालिका २-१ ने खिशात घातली. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना निर्णायक टी-२० सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता, हे या विजयावरुन स्पष्ट झालेय.

रोहित शर्मा ने आक्रमक फलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत १९८ धावांचा डोंगर उभा केला. मात्र, त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने रोहित शर्मा च्या शतकी खेळीवर हा सामना सहज जिंकत मालिकाही जिंकली.

शिखर धवनने चांगली सुरुवात करुन दिली. मात्र तो लगेच बाद झाला. लोकेश राहुलचा ख्रीस जॉर्डनने जबरदस्त झेल पकडला. रोहित शर्मा ला आज चांगला सुर सापडला. रोहितच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्यात. रोहितने झटपट अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहलीचा जम बसू लागला होता. रोहितचे काही षटकार असे होते की विराट चक्रावून गेला.

बरोबर १० षटके पूर्ण होताना भारताच्या धावांचे शतक फलकावर लागले. षटकामागे १०धावांची सरासरी राखायला विराट – रोहितला फारसे कठीण जात नव्हते. ८९ धावांची भागीदारी करुन विराट जॉर्डनला ४३ धावांवर बाद झाला. सुरेश रैना आणि धोनी अगोदर हार्दिक पंड्याला बढती देण्यात आली.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली. विशेषकरुन रॉयने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत सर्वच भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. जेसन रॉयने ३१ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्यात.त्यानंतर प्रत्येक इंग्लिश खेळाडूंनी आपली जबाबदारी चोखपणे बजावत संघाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला.

दरम्यान, टीम इंडियाकडून खराब क्षेत्ररक्षण झाले. त्यामुळे टीम इंडियाकडून चांगलीच निराशा झाली. हार्दिक पांड्याला सामन्यात सर्वाधिक ४ बळी मिळाले, मात्र यासाठी त्याला ३८ धावा मोजाव्या लागल्या. याव्यतिरीक्त सिद्धार्थ कौलने २ तर दीपक चहर आणि उमेश यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अधिक वाचा : फिफा वर्ल्ड कप २०१८ : ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

नागपूर पावसाळी अधिवेशनचा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता

नागपूर पावसाळी अधिवेशन

नागपूर: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजला आजपासून (सोमवार, ९ जुलै) सुरुवात होत आहे. शुक्रवारी नागपुरात मुसळधार पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब झालेले विधिमंडळ कामकाज, व्यवस्थापन, राज्यासमोरचे प्रश्न आदी मुद्द्यांमुळे सोमवारचा दिवस गाजणार आहे.

११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा

दरम्यान, विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज ११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने राज्याचं आर्थिक गणित सांभाळताना नाकीनऊ आलेल्या राज्य सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी विरोधकांना मिळणार आहे. तर दोन्ही सभागृहात शेतकरी प्रश्नांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे.

अधिवेशनात जास्तीत जास्त चर्चा करण्यात येईल – मुख्यमंत्री

या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आगोदरच दिली आहे. तब्बल १८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात बोंडअळीची मदत जमा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. या अधिवेशनात २७ विधेयकं मांडली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. पण, नैसर्गिक आपत्ती तसेच, सभागृहातील गोंधळामुळे तहकूब करावे लागणारे कामकाज यांमुळे प्रत्यक्षात किती विधेयकं मांडली जातात याबबत उत्सुकता आहे.

अधिक वाचा : ९ जुलै रोजी विधानसभेत छगन भुजबळांची एंट्री – नागपुर पावसाळी अधिवेशन

Don Munna Bajrangi shot dead in Baghpat Jail

Gangster Munna Bajrangi

Don Munna Bajrangi, a dreaded gangster was shot dead inside the jail at Uttar Pradesh’s Baghpat on Monday. Bajrangi was to be produced in court this morning.

Sources say an inmate fired at Bajrangi inside the jail at about 6.30 am, killing him instantly. On Sunday he was transferred to Baghpat jail from Jhansi. He was to be produced in court in connection with the murder case of a BJP lawmaker.

Within hours of the gangster’s killing inside the jail, opposition in the state accused the government of poor law and order. “I have ordered a judicial inquiry and suspension of the jailor. Such an incident occurring inside jail premises is a serious matter. Will conduct an in-depth investigation and strict action to be taken against those responsible,” said Chief Minister Yogi Adityanath. A team of investigators are probing the case.

Bajrangi’s wife, a few days ago, had told the police that there is a conspiracy to kill him. “I want to tell UP Chief Minister Adityanath ji that my husband’s life is in danger. A conspiracy is being hatched to kill him in a fake encounter,” Seema Singh, the gangster’s wife had said on June 29.

Munna Bajrangi alias Prem Prakash was arrested by the special cell of the Delhi Police in October 2009, for the murder of BJP lawmaker Krishnanand Rai.

ALSO READ : Prakash Javadekar announce JEE to be conducted twice every year

शाळेतील विद्यार्थ्यांचा मनातील “छड़ी चा धाक” संपणार – छडीच्या शिक्षेवरच बंधन

छड़ी चा धाक

नागपुर :- शाळेत मुलांचा मनातील छड़ी चा धाक आता संपणार आहे कारण राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोगालाही या छड़ी चा धाक वाटल्याने त्यांनी देशातील प्रत्येक शाळांमधून आता मुलांना देण्यात येणाऱ्या छडीच्या शिक्षेवरच बंधन घातले आहे.

शाळांमधील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आयोगाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात छडीच्या शिक्षेवर बंधन घालण्यात आले आहे. यासाठीची अंमलबजावणी सर्व शाळांनी करण्यासाठी आदेशही जारी केले आहेत. यामुळे देशातील कोणत्याही शाळेत आता गुरुजीच्या हातातून छडी कायमची गायब होणार आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या या निर्णयाचे काही पालकांनी स्वागत केले असले तरी याविरोधातील पालक मोठ्या प्रमाणात समोर येण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. बालकांना छडी मारणे हे अमानुषपणाचे आहे. याबद्दल दुमत नाही, परंतु मुलांना स्वयंशिस्त लावण्यासाठी काही तरी धाक असला पाहिजे. काही श्रीमंत शाळांतील पालकांना छडीचा विरोध असेल परंतु सर्वसामान्य पालकांना ही छडी शिक्षकांच्या हाती राहावी, असेच मत असल्याचे राज्य मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी ईनाडू इंडियाशी बोलताना व्यक्त केले.

नवीन दिल्ली येथील राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने शिक्षण बाल हक्क कायदा 2009 च्या अनुच्छेद-17 नुसार कोणत्याही मुलांना शारिरीक वा मानसिक छळाला सामोरे जावे लागू नय, यासाठीची तरतूद केल्याचा दाखला देत शाळांमधून छडी कायमची हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशातील सर्व शिक्षण विभागाला आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर आज प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना यासाठीची कार्यवाही करण्याचे आदेश जारी केले आहेत.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने शाळांमधून छडीची शिक्षा वगळण्याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून त्यानुसार छडीची शिक्षा ही मुलांना देण्यापासून रोखण्याचा या सूचनेत देण्यात आला आहे.

अधिक वाचा : Prakash Javadekar announce JEE to be conducted twice every year

छगन भुजबळ यांचे नागपुरात जंगी स्वागत

छगन भुजबळ यांचे नागपुरात जंगी स्वागत

नागपुर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नागपुर मध्ये रविवारी आगमन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली प्रदीर्घ काळ कारागृहात काढल्यानंतर भुजबळ बाहेर आलेले आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता त्यांचे नागपुरात आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

छगन भुजबळ यांचे नागपुरात जंगी स्वागत

आगमनानंतर त्यांनी विमानतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. नंतर त्यांचे छोटेखानी भाषण झाले विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, नवी मुंबईतील वादग्रस्त सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोपात तथ्य नसल्याचा कांगावा करीत आहेत.

छगन भुजबळ यांचे नागपुरात जंगी स्वागतमुख्यमंत्रीच विषयाच्या अनुषंगाने सभागृहात निवेदन करीत असून त्यांनीच कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाणी कुठेतरी मुरत आहे. छगन भुजबळ फुले पगडी घालून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या विदर्भातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले.

यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे मत नोंदविले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मंत्री सांभाळावे लागत असतानाच सिडकोप्रकरणी मुख्यमंत्री वकिली पणाला लावून विरोधकांना उत्तरे देत आहेत. सभागृहात मांडण्यात येणारा प्रत्येक मुद्दा वेगवेगळ्या समाजघटकांसाठी महत्त्वाचा असतो. मात्र, सत्ताधारी त्यांना थातूरमातूर उत्तरे देऊन कारवाई टाळतात. सरकारची कोंडी करायला शेतकरी, कामगार, ओबीसी विद्यार्थ्यांसह अनेक प्रश्न आहेत. पण, सभागृहात बोलायला बंधने येतात. किती बोलायचे, काय बोलायचे, याला वेळेचे बंधन असते. अनेकदा खरे उत्तर वा कारवाई टाळली जाते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हे विषय जनतेपुढे नेले पाहिजे.

विरोधकांतर्फे मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांचे समर्थन करतानाच आपलाही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न राहील, असे भुजबळांनी स्पष्ट केले. आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री रमेश बंग प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते. त्यांची एरवी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भुजबळ पावसाळी अधिवेशनात कसा करिश्मा दाखतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : मालमत्ता सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा – कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव यांचे निर्देश

मालमत्ता सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा – कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव यांचे निर्देश

नागपुर :- नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा. यामध्ये आता कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. सर्वेक्षण झालेल्या सर्व मालमत्तांना वेळेत डिमांड पाठवा आणि यावर्षी दिलेल्या उद्दिष्टानुसार कर वसुली करा, असे निर्देश कर  आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, समितीचे उपसभापती व ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सदस्य यशश्री नंदनवार, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, भावना लोणारे, मंगला लांजेवार, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम उपस्थित होते.
नागपूर शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सायबरटेक कंपनीकडे देण्यात आले होते. कामाची गती लक्षात घेता अनंत टेक्नॉलॉजीला काही सेक्टरचे काम सोपविण्यात आले होते. या दोन्ही कंपनींसाठी आता सर्वेक्षणाची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. या काळात संपूर्ण मालमत्ताचे कार्य पूर्ण होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले. दरवर्षी कर वसुली ज्याप्रमाणे होते तशीच स्थिती यावर्षी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. वसुलीचे उद्दिष्ट मोठे आहे. त्यामुळे केवळ कर वसुलीसाठी स्वतंत्र सेल उभारण्याची सूचना त्यांनी केली. जेथे कर्मचारी कमी आहे, तेथे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली. यानंतर सभापती जाधव यांनी ३० जून पर्यंत दिलेल्या कर वसुली उद्दिष्टाचा झोननिहाय आढावा घेतला.
स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी स्थायी समितीने झोन कार्यालयांना दिलेल्या उद्दिष्टांवर चर्चा केली. यावर्षी ५०९ कोटींचे कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या वसुलीची विभागणी तिमाहीनुसार करण्यात आली आहे. या कार्यात कुठलीही हयगय चालणार नाही. ३० जून पर्यंत पहिल्या तिमाहीचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. आता मागील तिमाही आणि पुढील तिमाही असे एकत्र उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तत्पूर्वी सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम यांनी २ मे रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार झालेल्या कामाची सद्यस्थिती सांगितली. संपूर्ण निर्देशांची पूर्तता करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सायबरटेक आणि अनंत टेक्नॉलॉजीकडून प्राप्त झालेल्या डाटासंदर्भात ३२४४ आक्षेप प्राप्त झाले होते. त्यापैकी २६६७ निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरीत ५७७ वर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इंडेक्स क्रमांक असलेल्या जुन्या मालमत्तांची संख्या ५,२७,४८१ इतकी आहे. त्यापैकी ३,३९,२४९ मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे. इंडेक्स क्रमांक नसलेल्या १,१७,०७९ मालमत्तांचे मिळून एकूण ४,५६,३३८ मालमत्तांचे सर्वेक्षण आटोपले असून त्यापैकी ४,०४,४०७ मालमत्तांचा डाटा प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मालमत्ता कर अदा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे लवकरच एक ‘ॲप’ लॉन्च करण्यात येणार आहे. या ॲपचे सादरीकरण यावेळी समितीपुढे करण्यात आले.  बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त, कर निर्धारक उपस्थित होते.

९ जुलै रोजी विधानसभेत छगन भुजबळांची एंट्री – नागपुर पावसाळी अधिवेशन

छगन भुजबळ
नागपुर :- नुकतेच तुरुंगातुन जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात हजेरी  लावणार आहेत. उपराजधानित सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशन या निमित्ताने तब्बल अडीच वर्षानंतर छगन भूजबळ पुन्हा राजकारणाला सुरुवात करणार आहे.
गेल्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवशेनाला सुरुवात झाली.मात्र, भुजबळांवर उपचार सुरु असल्यामुळे ते त्यावेळी अधिवेशनात सहभाग घेऊ शकले नाही. मात्र, आता ते सोमवारी ९ जुलै रोजी सभागृहात उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.
रविवार ८ जुलैला भुजबळ नागपुरात दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. संध्याकाळी पाच वाजता भुजबळ यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल, त्या पश्चात ढोल ताश्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी दिलेली आहे. विदर्भातल्या सहा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने यावेळी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला होत असलेला विलंब, जात पडताळणीच्या समस्या यावर आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक ही आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुस्लीम ओबीसी नेत्यांना भेटून भुजबळ यांनी आपल्या राजकारणाची दिशा पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाइजेशनचे मुंबई अध्यक्ष निजामुद्दीन राईन यांनी भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देशातल्या मुस्लीम ओबीसींच्या प्रश्नावर ही संघटना काम करत असून नागपूरच्या अधिवेशनानंतर या संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत ते भाग घेणार आहे.

Prakash Javadekar announce JEE to be conducted twice every year

Prakash Javadekar प्रकाश जावडेकर

Union HRD minister Prakash Javadekar on Saturday announced that the National Testing Agency would start conducting NEET, JEE (Mains) and NET entrance exams, which are currently organised by the Central Board of Secondary Education (CBSE), from the upcoming academic session.

Addressing a press conference, Javadekar said the National Eligibility Test (NET) would be conducted in December, the JEE (Mains) would be conducted in January and April, and NEET would be held in February and May.

Students can appear for NEET twice a year and the best score will be considered for admission. Candidates can also appear for JEE (Mains) twice or just once.

The Union minister added that all these exams would be computer-based and that students can practice at home or at authorised computer centres free of cost. The details of such centres would be announced soon.

Javadekar said the syllabus, question format, language and fees won’t change. Each exam will be conducted on four to five dates.

He assured that the format would be immune to cheating and leaks since it’s computer-based. Reminded that the SSC, too, was computer-based but was plagued by cheating scandals, Javadekar said the NTA module doesn’t allow screen-sharing.

ALSO READ : Government launches teachers’ recruitment portal Pavitra

Government launches teachers’ recruitment portal Pavitra

Pavitra portal

State government has finally launched its Long time awaited Pavitra Portal for Online Teachers Recruitment Process through this portal.

The move aims to ensure that only meritorious candidates get a job and education institute owners do not bribes from the aspirants.

Now soon the registration process for applicant will start, we will update all the latest details as soon as the details are available.

How to register :

  • For the first time to register the nomination, visit www.edustaff.maharashtra.gov.in website
  • On the left side of the website, click the tab named PRIVATE
  • Then click on REGISTRATION TAB
  • Then click on SELECT ROLE TAB and select APPLICANT
  • Please note that your enrollment number must be mentioned in the User ID column for your Education Recruitment and Intelligence Test test number as its own user ID. (Sample example: SED_TAIT_ 073458)
  • Then by creating a password (at least one English root in large script, at least one digit in small script, at least one digit, a special CHARACTER (eg: @ # $%, etc), when creating password. Example: Pass @ 123
  • Create a password that is easy to remember and do not share the password with
  • Then, enter your mobile number and insert the mobile number into the box which will enter the OTP number in mobile to the OPT box
  • Then click on the Captcha Code located on the screen and click on the Register button (in this way you will be LOGIN)
  • Click on the “Apply Online” button, and fill in all the information, Personal Details, Address for Communication, TET Exam Details, Qualification Details.
  • After all the information is filled, the candidate should check all filled information properly as the application is not changed after the submission of the application.

ALSO READ : रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी ची सुवर्णसंधी

Maharashtra : Nagpur gets Railway’s first state-of-the-art air-conditioned MEMU

Nagpur gets Railway's first state-of-the-art air-conditioned MEMU

Jul 7 The Railways has dispatched its first state-of-the-art air-conditioned commuter train to Nagpur after Union minister Nitin Gadkari had mooted a proposal to bring them to his constituency, officials said.

Rolled out on June 29 by the Integral Coach Factory, Chennai, the stainless steel-bodied mainline electrical multiple unit (MEMU) features 3-phase on-board electrics and modular toilets in every coach.

As many as 139 people can sit in each coach, while the ‘standing capacity’ is 412. This MEMU train can carry upto 2,402 passengers.

In April, the road transport & highways minister had said that the Regional Rapid Transit System with the modern MEMU would replace the existing passenger trains in Nagpur.

In an inter-ministerial meeting, he had proposed introducing such trains on the broad gauge lines connecting Nagpur with the satellite towns of Kotal, Bhandara, Ramtek and Wardha – all within a distance of 40-60 km.

The train, with the maximum speed of 110 km per hour, will run on Nagpur’s suburban train system catering to the needs of medium distance inter-city passengers, officials said.

With low maintenance requirements and a suspension monitoring system, the train will also ensure jerk-free journey for those on-board.

“The traction system is energy efficient and provides improved acceleration and braking performance and therefore, are faster compared to the conventional locomotive hauled passenger train services,” an official said.

The train has stainless steel slip-free flooring for durable and safe travel, bench-type cushioned seats for comfortable journey, and wider vestibules between coaches for safe and easy inter-coach travel.

It will also feature lightweight aluminium double leaf sliding doors for easy entry and exit of passengers, and bogies with air spring in secondary suspension for better ride comfort cushioned seats.

It also has CCTV facility for enhanced passenger safety, GPS-based Passenger Information System and Passenger Address System for train-related information and FRP interior panels to give a pleasing aesthetic view, in all coaches.

Also Read : नागपूर : मुसळधार पावसामुळे विधिमंडळातील वीज गायब, मोबाइल टॉर्चच्या उजेडात आंदोलन

Check out Paltan Teaser : India’s biggest war trilogy

Paltan Teaser

Director JP Dutt is back to what he does best-making epic war movies. His upcoming movie, Paltan, is based on the Nathu La military clashes of 1967.

The movie will star Jackie Shroff, Suneil Shetty, Arjun Rampal, Pulkit Samrat, Sonu Sood, Esha Gupta, Harshvardhan Rane, Gurmeet Choudhary, Luv Sinha, Monica Gill and others.

The first teaser of Paltan is out and it is more of a trip down the memory lane, as JP Dutta reminds of the two good war movies he made for Bollywood, the blockbuster Border and the underrated, but technically brilliant, LOC-Kargil.

As the nostalgia is done away with, JP Dutta announces that he is all set to finish what he considers India’s biggest war trilogy. The video then shows a contingent of Indian soldiers singing Vande Mataram as they walk through the snow-laden mountains.

Interestingly the humming music is taken off from the popular theme song of the classic Hollywood movie, Bridge On The River Kwai, which is also set against the backdrop of a war. Here’s the theme music –

ALSO READ : Fanney Khan trailer : Anil Kapoor shines as Super Dad

FIFA World Cup 2018 : Belgium beats Brazil to face France

FIFA world cup 2018

A superb first-half strike from Kevin De Bruyne helped Belgium defeat Brazil 2-1 to book a place in the semi-finals of the 2018 FIFA World Cup.

It was a goal made in Manchester with the City playmaker firing into the far corner for Belgium’s second after being played in by United striker Romelu Lukaku.

Chelsea goalkeeper Thibaut Courtois pulled off some fantastic saves, including a fine stop from Neymar in stoppage time, but it was an unfortunate night for Brazil and Man City midfielder Fernandinho, who deflected the ball into his own net for Belgium’s first goal.

Belgium, who also had Toby Alderweireld (Spurs), Vincent Kompany (Man City), Jan Vertonghen (Spurs), Marouane Fellaini (Man Utd) and Eden Hazard (Chelsea) in their starting line-up, will now play France in the semi-finals on Tuesday.

Earlier, France beat Uruguay 2-0 to be in the last four of the FIFA World Cup for the first time since 2006.The match included an outstanding stop from Spurs goalkeeper Hugo Lloris, who denied Uruguay’s Martin Caceres with a diving save to his right.

ALSO READ : Dhoni to become third Indian cricketer to play 500 international matches today

Mahametro tested the elevated section of Nagpur Metro

Mahametro , Maharashtra, Nagpur

MahaMetro has tested the elevated section of Nagpur Metro stretching from Airport South to Airport Metro using the Buland engine. The battery operated engine ran from Airport South to Airport Metro station to test the track strength and other parameters. This internal test was a success, declared the officials of MahaMetro.

Once the Airport Metro station is complete train service would start on Khapri to Airport Metro station, a distance of 6.5 kms, having four stations.

Modelled on urban architecture theme, the Airport Metro station is in final stages of construction. Primary structure of the elevated station is complete.

The design of station is being given a modern look to make it a tourist attraction and is about 500 metres from Dr Babasaheb Ambedkar International Airport and located in middle of Wardha Road.

According to Maharashtra Metro note, the Airport Metro station is being erected on 22 piers spread over 2230 sq.mtrs and would have dimension of 81×26 metres (LxB). The Viaduct concourse is ready and station control room is nearing completion along with ticket counter, washrooms and other activity rooms.

The station is also going to have parking arrangements on ground floor plus facility for handicapped travellers, blind, and specially facility for women. Adjoining the station, Ancillary Building of Maharashtra Metro is also getting ready and the space would be commercial exploited.

ALSO READ : ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ मधून मुख्यमंत्र्यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

नूट्रिशनिस्ट मेघना कुमारे ने स्वस्थ जीवन के महत्व पर छात्रों से बातचीत की

नागपुर :- तिरपुडे कॉलेज के एक इंटरैक्टिव सेशन में,प्रसिद्ध नूट्रिशनिस्ट मेघाना कुमारे ने अच्छे एवं स्वस्थ जीवन के महत्व के बारे में छात्रों से बात की, जो आज कल के तेज गति की जीवन शैली में कम देखने को मिलता है। इस बातचीत के दौरान उन्होंने आपके जीवन में छोटे बदलावों को शामिल करने के महत्व को समझाया,जैसे रोजाना मुट्ठी भर बादाम खाना और नियमित रूप से व्यायाम करना स्वस्थ जीवन को बनाए रखने में बहुत मददगार साबित होगा।उन्होंने यह भी बताया कि कैसे बादाम के साथ स्मार्ट स्नैकिंग, स्वस्थ जीवनशैली शुरू करने का एक बढ़िया तरीका हो सकता है और साथ ही संतृप्ति,वजन और डाइबीटीज़ मैनेजमेंट और स्वस्थ दिल के रखरखाव में बादाम की भूमिका पर विस्तार से बात की। इस कार्यक्रम में मेघना कुमारे ने कहा कि, हमारी व्यस्त दिनचर्या को सहज बनाए रखना मुश्किल हो गया है, इससे हम अक्सर सुस्त जीवन शैली का शिकार हो जाते हैं। हम सभी को छोटे ही सही पर स्वस्थ जीवन जीने के लिए कुछ उपाय अपनाने चाहिए। बादाम खाना इसके लिए एक आसान कदम होगा।
बादाम में प्रोटीन,विटामिन ई,डाइटरी फाइबर इत्यादि जैसे आवश्यक पोषक तत्व मौजूद होते हैं जो उसे नूट्रीअन्ट रिच स्नैक बनाता है जो आपको पूरे दिन एक्टिव रहने में मदद कर सकता है। न्यू इंग्लैंड जर्नल ऑफ़ मेडिसिन में प्रकाशित एक अध्ययन से पता चलता है कि जो लोग कम से कम हर सप्ताह में सात बार बादाम या दूसरे नट्स खाते हैं, उनमें 20 प्रतिशत मृत्यु दर (किसी भी कारण से मौत) उन लोगों की तुलना में कम देखी गई है जो नट्स नहीं खाते थे। भोजन के अलावा, हानिकारक स्नैक्स लेने के बजाय आप बादामों पर स्नैकिंग, आपके स्वस्थ जीवन में अंतर डाल ला सकती है। मुट्ठी भर बादाम एक बहुत ही सुविधाजनक आहार है, जिसे दिनभर में किसी भी समय कहीं भी खाया जा सकता है। अपने कॉलेज बैकपैक में इन नट्स को साथ रखें और कक्षाओं के बीच में ब्रेक के वक्त उन्हें खाया जा सकता है इतना ही नहीं पढ़ाई करते समय उन्हें अपने डेस्क पर रखें। यह प्रोग्राम स्टूडेंट्स ओपन इंटरएक्शन के साथ समाप्त हुआ जिसमें बताया गया कि कैसे वे अपने लिए, अपने परिवार के लिए एवं भविष्य में उनके मरीजों के लिए एक स्वस्थ जीवन शैली कैसे सुनिश्चित कर सकते हैं।

‘सिटी ऑपरेशन सेंटर’ मधून मुख्यमंत्र्यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

नागपूर :- नागपूर शहरात गुरुवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने संपूर्ण शहरात पाणी साचले आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरातील या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमातीत असलेल्या ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ला भेट देऊन परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली. जेथे आवश्यक आहे, त्या सर्व ठिकाणी तातडीने मदत पोहोचवावी, आपत्ती व्यवस्थापानाचे कार्य चोखपणे बजावण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.

यावेळी त्यांचेसोबत महापौर नंदा जिचकार, मनपाचे स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेसी, प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान) एस.पी.आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पावसामुळे झालेल्या नागपूर शहराच्या परिस्थितीची माहिती घेतली. नागपूर शहरात लागलेल्या तीन हजारांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील परिस्थितीची माहिती सिटी ऑपरेशन सेंटरला मिळत असते. विमानतळ, हॉटेल प्राईडसमोरील परिसर, पोहरा नदीमुळे सोनेगाव पोलिस ठाणा परिसरात आणि वर्धा रोडवरील घरांत शिरलेले पाणी, पडोळे चौक, पारडी चौक, ऑटोमोटिव्ह चौक आदी ठिकाणची त्यांनी माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे शहरातील परिस्थिती गंभीर असून संपूर्ण यंत्रणा २४ तास कर्तव्यावर ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. नदीकाठावर असलेल्या नागरिकांना धोक्याची सूचना देऊन तातडीने हलविण्याचे निर्देश त्यांनी दिली. शाळा, समाजभवन तयार ठेवा. सर्व ती मदत आणि सहकार्य करा, असेही निर्देश त्यांनी दिले. आपतकालिन यंत्रणा संपूर्ण शहरात मदत कार्य करीत असून जेथून नागरिकांची मागणी आली तेथे तातडीने मदत पाठविली जात असल्याची माहिती मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.
स्मार्ट सिटीची घेतली माहिती
यानंतर प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. सदर बैठकीत स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी स्मार्ट सिटीच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत होत असलेल्या पारडी, भरतवाडा, पूनापूर परिसरासाठी तयार करण्यात आलेल्या शहर नियोजन आराखड्याची माहिती दिली. हा आराखडा नागरिकांसाठी प्रसिद्ध केल्यानंतर यावर १९८ हरकती व सूचना आल्या. त्यातील १९३ हरकतींचा निपटारा केल्याची माहिती डॉ. रामनाथ सोनवणे यांनी दिली.
अधिक वाचा – फोटो: स्मार्टसिटी नागपूर पाण्यात.. रस्त्यावर गुढघाभर पेक्षा जास्त पाणी

महाराष्ट्र राज्यात आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

महाराष्ट्र राज्यात आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हुंगामापासून “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” ही
नवीन राज्य पुरस्कृत योजना राबववण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

या योजनेंअंतर्गत  बह वार्गिक फळबागाुंच्या लागवडीसाठी अर्धसहाय्य अन ज्ञेय राहील, त्यानुसार
योजनेंअंतर्गत  “राज्याच्या कृषी -हवामान क्षेत्रानुकूल असणाऱ्या  फळांच्या व त्यांचा प्रजातींच्या
‘कलमांच्या’ / नारळ रोपांच्या लागवडीसाठी अर्धसहाय्य करण्यात येईल”.

या योजनेंतगधत फळबाग लागवडीचा कालावधी प्रतिवर्ष  मे ते नोव्हेंबर पयंत राहील.त्याकरिता आयुक्त कृषी यांनी  दर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातव वर्तमान पात्रात  जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागवणार. अधिक वाचा.

अधिक वाचा : मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेस चा डबा रुळांवरून घसरला

Nagpur Weather

Nagpur
haze
21 ° C
21 °
21 °
60 %
1kmh
40 %
Sat
24 °
Sun
33 °
Mon
35 °
Tue
35 °
Wed
35 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...