Home Blog Page 273

Two days nation wide strike in IDBI bank

IDBI bank Strike

The All-India IDBI Officers Association has called for a nation-wide strike from thursday.

“We note with extreme concern…the move to sell a significant (stake) to Life Insurance Corporation of India whereby the shareholding of the Government of India in the bank will fall below 51 per cent.”

“We strongly oppose the move (which goes) against the solemn assurance given on the floor of Parliament that (the Centre) shall at all times maintain its stake above 51 per cent…” the association said.

The association is trying to convince members to stay calm on the belief that the Centre will reconsider its move in the interest of workforce of the bank and their dependent family.

The Centre is trying to set right situation by resorting to the drastic step of stake sale, which has put at stake the jobs and entire livelihood of thousands of employees, the association said.

ALSO READ : Oye Talks in Nagpur City on August 12

Video : Yamla Pagla Deewana Phir Se Trailer Out Now!

The much-awaited trailer of Dharmendra, Bobby Deol and Sunny Deol-starrer Yamla Pagla Deewana Phir Se has been released.

After raising excitement among the fans with the songs Nazarbattu and Little Little, the trailer of the film promises to be loaded with triple madness, triple fun and triple drama with Yamla Pagla and Deewana. Helmed by Navaniat Singh and bankrolled by Sunny Deol, Kamayani Punia Sharma, Aarushi Malhotra and Jayantila Gada, the film marks the third instalment of Yamla Pagla Deewana franchise.

In the film, veteran actor Dharmendra will be seen essaying the role of Yamla who wears his heart on his sleeve. Sunny as Pagla, will be back again in his righteous avatar while Bobby as Deewana will be seen as the boy-next-door Punjabi Munda high on love and humour. Along with Dharmendra, Sunny and Bobby, Kriti Kharbanda will also be seen essaying a prominent role in the film.

If the latest reports are to believed, Bollywood actors Salman Khan, Shatrughan Sinha, Sonakshi Sinha and Rekha will be making a special appearance in the film for a song. In a conversation with a leading daily, a source close to the film unit had revealed that the song will be a medley of yesteryear hits like ‘Oh Mere Sona Re and Rafta Rafta. With this, Rekha will be reportedly seen rapping in the song.

Earlier scheduled to hit the screens on August 15 along John Abraham-starrer Satyamev Jayate and Akshay Kumar and Mouni Roy-starrer Gold, the film will now hit the screens on August 31.

ALSO READ : Shahid Kapoor and Shraddha Kapoor starrer ‘Batti Gul Meter Chalu’ trailer out

Shahid Kapoor and Shraddha Kapoor starrer ‘Batti Gul Meter Chalu’ trailer out

Bollywood actors Shahid Kapoor, Shraddha Kapoor and Yami Gautam are all set to fight for justice in Batti Gul Meter Chalu. Revolving around the topic of electricity theft, Batti Gul Meter Chalu will hit the screens on September 21, 2018.

After teasing the audience with the intriguing posters and behind-the-scenes photos from the film sets, the makers of Shahid Kapoor, Shraddha Kapoor and Yami Gautam-starrer Batti Gul Meter Chaalu have finally released the  trailer today. Helmed and penned by Toilet: Ek Prem Katha filmmaker Narayan Singh, Batti Gul Meter Chalu revolves around the problem of electricity theft.

Waging on a fight against the unjust system, the tagline of the film reads that Fused bulb cannot bring revolution! In the follow-up poster, Shahid dressed in an olive green kurta and black denim styled with a dark green jacket and sunglasses can be seen feeling on top of the world. After which, the third poster of the film featured Shraddha Kapoor wearing a denim jacket along with black denim and sunglasses as she sat behind Shahid on a bike.

Read Also : Video : Manmarziyaan Trailer Release!

Asian Games 2018 : भारतीय टीम के लिए नीरज चोपड़ा होंगे ध्वजवाहक

नीरज चोपड़ा
नीरज चोपड़ा

भारत के स्टार जैवलिन थ्रोअर नीरज चोपड़ा 18 अगस्त से इंडोनेशिया के जकार्ता में होने वाले एशियन गेम्स 2018 के लिए भारतीय दल का ध्वज वाहक चुना गया है। 20 वर्षीय नीरज चोपड़ा एथलेटिक्स में भारत के उभरते हुए स्टार खिलाड़ी हैं। नीरज अंडर-20 वर्ल्ड चैंपयनशिप और और कॉमनवेल्थ गेम्स में गोल्ड जीतने वाले पहले भारतीय हैं।

वह अब तक वर्ल्ड जूनियर चैंपियनशिप, एशियन चैंपियनशिप, साउथ एशियन गेम्स और कॉमनवेल्थ गेम्स में गोल्ड मेडल जीत चुके हैं। चोपड़ा को इन एशियाई खेलों में गोल्ड मेडल जीतने का प्रबल दावेदार माना जा रहा है।

हरियाणा के नीरज चोपड़ा ने 2016 के साउथ एशियन गेम्स में 82.33 मीटर की दूरी तक भाला फेंककर राष्ट्रीय रिकॉर्ड बनाया था। नीरज ने उसी साल अंडर-20 वर्ल्ड एथलेटिक्स चैंपियनशिप में 86.48 मीटर की दूरी तक भाला फेंकते हुए जूनियर वर्ल्ड रिकॉर्ड भी तोड़ा। हालांकि इस रिकॉर्ड प्रदर्शन के बावजूद वह 2016 रियो ओलंपिक के लिए क्वॉलिफाई करने से चूक गए।

18 अगस्त से 2 सितंबर तक चलने वाले एशियाई खेल इंडोनेशिया में 36 खेलों के लिए मेडल दिए जाएंगे। मीराबाई चानू की एशियन गेम्स में गैरमौजूदगी भारत के लिए एक बड़ा झटका है क्योंकि उन्हें इस इवेंट में गोल्ड मेडल का सबसे बड़ा दावेदार माना जा रहा था।

और पढे : सायना नेहवाल ची जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये घसरण

सायना नेहवाल ची जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये घसरण

सायना नेहवाल , Saina Nehwal

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदकाची कमाई करणाऱ्या सायना नेहवाल ची जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. अलीकडेच चीन, नानजिंग येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत सायनाला कॅरोलिना मरिनकडून सहज पराभव पत्करावा लागला होता. यामुळे ती अव्वल दहातून बाहेर पडली असून ती आता ११व्या क्रमांकावर घसरली आहे.

याच जागतिक स्पर्धेत उपविजेती ठरलेली सिंधू तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तैपईच्या ताय झ्यू यिंगने अव्वल क्रमांक कायम राखला असून दुसऱ्या क्रमांकावर जपानची अकेन यामागुची आहे.

पुरुषांच्या रँकिंगमध्ये किदाम्बी श्रीकांतची दोन क्रमांकांनी घसरण झाली असून तो आठवा घसरला आहे. तर प्रणॉय ११व्या क्रमांकावर कायम आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना दोन क्रमांकांचा फायदा झाला असून ते २३व्या क्रमांकावर आले आहेत. महिला दुहेरीच्या अव्वल वीसमध्ये मात्र भारताची एकही जोडी नाही. प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डी ही मिश्र दुहेरीची जोडी रँकिंगमध्ये २४व्या क्रमांकावर आहे.

Samsung Galaxy Note 9 can be pre-booked in India starting today

Samsung Galaxy Note 9
Samsung Galaxy Note 9

Samsung Galaxy Note 9 is finally official. The South Korean smartphone manufacturer launched its most anticipated smartphone of the year — the Galaxy Note 9 — at the Unpacked event in New York last night.

The question now is, when will Samsung bring the Note 9 to India? Samsung has announced that in India the Note 9 will go on sale in the next three weeks, in other words, in the last week of this August. However, a new Flipkart teaser now reveals that the pre-orders for the phone will begin today at 2PM during the Flipkart Big Freedom Day sale.

The India price of the Galaxy Note 9 is yet to be revealed by Samsung. But considering the price of the global variants, in India, the price of the Note 9 is expected to be around Rs 70,000 approx. Samsung has launched the Galaxy Note 9 in two RAM options — 6GB and 8GB. The base model starts at a price tag of $1,000, while the top-end model with 512GB of internal storage comes at $1,250.

SAMSUNG GALAXY NOTE 9 SPECS
In many ways, the Galaxy Note 9 is like the Galaxy S9+. The Note 9 sports a 6.4-inch QHD+ display with 2960×1440 pixels resolution. Apparently, the Note 9 by default comes with a FullHD+ resolution, but one can switch to QHD+ by changing the settings. YouTube, on Thursday, announced a Signature Device list, in other words, the best-in-class phone to watch YouTube videos, and Note 9 is one of the 19 devices.

The Galaxy Note 9 can handle heavy gaming sessions extremely well, claims Samsung. In the U.S and many European countries, Samsung Galaxy Note 9 will come packed with Qualcomm’s latest Snapdragon 845 processor that is also found in all the recently launched flagships. But it is noteworthy that in India and South Korea and also some other Asian and European countries, Samsung Galaxy Note 9 will be powered by its own Exynos 9810 processor, much like what happened with the Note 9.

The Note 9 comes in two RAM – 6GB and 8GB and also two storage models – 128GB and 512GB. There’s also a support for a microSD card to expand storage memory. The Note 9 comes with dual cameras on the rear panel with two 12-megapixel primary and secondary sensors. On the front, it comes with an 8-megapixel lens with f1.7 aperture. The phone runs Android 8 Oreo OS that has been modified by Samsung. It is backed by a massive 4000mAh battery – that is bigger than any Note device ever. Note 9 also support fast charging.

ALSO READ : Xiaomi Mi A2 launched in India : Price & Specification

ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं सोपवण्याची गरज नाही- केंद्राचा निर्णय

ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं सोपवण्याची गरज नाही

वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिला आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्राफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ ट्राफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, ट्राफिक सिग्नल तोडणे तसंच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी ट्राफिक पोलीस कारवाई करत कागदपत्रं जप्त करतात. मात्र अनेकदा ही कागदपत्रं पोलिसांकडून हरवली जातात. अशा वेळी आपली कागदपत्रं पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

अधिक वाचा : नागपूरच्या व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करण्याची सुवर्णसंधी

Oye Talks in Nagpur City on August 12

Oye Talks in Nagpur City on August 12

Nagpur :- NGO, Samarpan Awareness Foundation (SAF: www.saforg.com) works towards Youth Welfare through inner skill building. As a part of our mission towards creating a holistically developed youth for India, we have organized Central India’s first talk series, the inaugural talk being on Sunday, 12 August 2018, on occasion of International Youth Day. Persistent system is the venue partner for Oye Talks.

These are unique talks, specially arranged for the youth engrossed with education and plans for their future. The purpose of OYE TALKS is to imbibe motivation and inspiration amongst the youth. The first OYE TALKS has five speakers from various fields. Each speaker will be given 18 minutes to narrate their story of struggle and achievement. After all the 5 talks, there will be an open question-answer session for interaction between audience and speakers.

Date: 12 August 2018
Venue: Kavi Kulguru Kalidas Auditorium, Persistent Systems, IT Park, Nagpur.
Time: 10 am to 1 pm.

The speakers are: Mr. Mukul Kulkarni, an architect, entrepreneur and owner of Breakfast Story , Mr. Vivek Deshpande, Spacewood Furnitures , Mr. Shubham Jejani, a young social worker and entrepreneur , Dr. Lalit Kumar, Senior Vice President, Sulabh International Social Service Organization, Dr. Yogeshwar Kalkonde, Neurologist and Public Health Researcher, Search Foundation, Gadchiroli. They will talk on their own life stories and the learning from that. Students from colleges from all over Nagpur will attend this program.

ALSO READ : Nicktoons Moto Patlu visits city for a street play at Shahu Garden

नक्सल समर्थक साईबाबा की पत्नी को अस्पताल में साथ रहने की हाईकोर्ट ने नहीं दी अनुमति

नक्सल समर्थक

नागपुर :- नक्सल समर्थन के आरोप में नागपुर मध्यवर्ती कारागृह के भीतर उम्रकैद की सजा काट रहे विकलांग प्रोफेसर जीएन साईबाबा को समय समय पर इलाज की जरूरत पड़ रही है। जिसके लिए साईबाबा की पत्नी वसंता साईबाबा ने आरोप लगाया है की सरकार द्वारा उसके इलाज में लापरवाही बरती जा रही है, वसंता ने यह आरोप कुछ दिन पहले हाइकोर्ट में दायर अपनी अर्जी में लगाया था, जिसके लिए उसने पति के इलाज के दौरान अस्पताल में उसके साथ रहने की अनुमति मांगी थी। गुरुवार को हुई सुनवाई में कोर्ट ने उसे साथ रहने की अनुमति देने से इनकार कर दिया। उसे सिर्फ अस्पताल में साईबाबा को मिलने की अनुमति दी जा सकेगी।

वहीं जेल नियमों का पालन करते हुए उसे जेल में भी साईबाबा से मिलने की अनुमति दी जा सकती है। साईबाबा ने हाइकोर्ट में गडचिरोली सत्र न्यायालय के फैसले को हाइकोर्ट में चुनौती दे रखी है। इसी याचिका के साथ उसकी पत्नी की अर्जी भी जोड़ी गई थी। इस पर कोर्ट ने 14 सितंबर को सुनवाई रखी है। बता दें गड़चिरोली जिला व सत्र न्यायालय ने प्रोफेसर जीएन साईबाबा और अन्य पांच को नक्सलियों की मदद करने का दोषी पाया है।

न्यायालय ने प्रोफेसर साईबाबा, हेम मिश्रा, प्रशांत राही, महेश तिरकी, पांडू नरोटे को उम्रकैद और विजय तिरकी को 10 साल सश्रम कारावास की सजा सुनाई है। निचली अदालत ने देश विरोधी गतिविधियों और प्रतिबंधित संगठन के सदस्य होने का दोषी पाया था। गड़चिरोली पुलिस ने दिल्ली के जेएनयू विश्वविद्यालय के विद्यार्थी हेम मिश्रा को अगस्त 2013 में महेश तिरकी और पांडू नरोटे के साथ अहेरी से गिरफ्तार किया था। हेम मिश्रा से पूछताछ के बाद पुलिस ने सितंबर 2013 में प्रशांत राही काे भी गिरफ्तार किया। नक्सली नेता गणपति व नर्माद अक्का और प्रोफेसर साईबाबा के बीच मध्यस्थता करने का दावा पुलिस की ओर से किया गया। 23 दिसंबर 2015 साईबाबा ने भी आत्मसमर्पण कर दिया था।

और पढे  : महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सुगंधित दूध

Nicktoons Moto Patlu visits Nagpur city for a street play at Shahu Garden

Nicktoons Moto Patlu visits Nagpur city

Nagpur : This, 15 th of August India will celebrate its 72 nd year of Independence. Every year we celebrate this day with utmost joy and pride and we promise ourselves to be better citizens. But do we stay true to this promise? Can we say that we are upstanding citizens of the country who are celebrating freedom in its true form? This year, Nickelodeon sets out to showcase the true meaning of freedom with KaroSochUpgrade.

The inspiring initiative will see the Nicktoons and kids come together and ask every individual to celebrate freedom by being respectful to people around them and their environment. As part of the unique initiative Nicktoons Motu Patlu showcased the true meaning of freedom with an immersive play at Shahu Garden in Nagpur.

The Nicktoons and the performers bought the stirring thought to life by performing a rendition of the stories that would inspire torespecting those who keep their houses clean, not encourage or participate inany form of bribery and treat their city as you would treat theirhouse. While Motu Patlu go on ground in Chandigarh, Nagpur, Ahmedabad and Mumbai city. The channel will also take this campaign on air and on digital to spread the message of KaroSochUpgrade through interactive and engaging videos and posts.

ALSO READ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय योजनांत सहभाग घ्या! – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सुगंधित दूध

महापालिका

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधित दूध मोफत मिळणार आहे. यासंदर्भातील नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण समितीने गुरूवारी (ता.९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात घेतलेल्या बैठकीमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आला.

यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती भारती बुंडे, सदस्या प्रमिला मंथरानी, स्वाती आखतकर, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, मनोज गावंडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आदिवासी शाळा, महापालिकेच्या शाळांना विनामूल्य सुगंधित दूध देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांना सुगंधित दूध देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण समितीने प्रस्ताव पारित केला असल्याची माहिती समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादन सहकारी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. शासनाच्या अटी व शर्तीनुसार दुधाची गुणवत्ता व लेबल नुसार त्यात कॅलरिज, प्रोटिन्सचे प्रमाण किती आहे याची पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले.

या राज्यस्तरीय योजनेचे उद्‌घाटन नागपूर महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये शनिवारी ११ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह शहरातील सर्व खासदार व सर्व आमदार, नगरसेवक हे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा : गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय योजनांत सहभाग घ्या! – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय योजनांत सहभाग घ्या! – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,ता. ९ : सार्वजनिक गणेशोत्सव हे जनजागृतीचे उत्तम माध्यम आहे. उत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिक एकत्र येतात. श्रद्धेने सार्वजनिक गणेश मूर्तींचे दर्शन घेतात. त्यामुळे लोककल्याणकारी राष्ट्रीय योजनांची उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करा आणि स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतानाचा ‘पाणी वाचवा’ हा संदेश प्रभावीपणे द्या, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेनागपूर महानगरपालिकेच्या महाल स्थित राजे रघुजी नगर भवन येथे गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार आशीष देशमुख, आमदार जोगेंद्र कवाडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप यादव, पोलिस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) राकेश ओला उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सार्वजनिक उत्सव शांततेत पार पाडण्याची नागपूरची परंपरा आहे. भोसले काळापासून उत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक विषयांची जनजागृती करण्याचे कार्य नागपूरकर करीत असतात. हा उत्सव नागपूरकरांचा आणि नागपुरातील प्रत्येकाचा आहे. समाजातील सर्वच घटक या उत्सवात सहभागी होत असतात. सार्वजनिक गणेश उत्सवाचा जो उद्देश आहे तो साध्य व्हावा, हाच आमचा प्रयत्न आहे. यासाठी गणेश मंडळांचे सहकार्य अपेक्षित आहे. शासनाने समाजातील सर्वच घटकांसाठी ज्या लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत, त्याची माहिती आणि उद्देश या उत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य गणेश मंडळांनी करावे.

स्वच्छ भारत अभियान ही परिवर्तनाची नांदी आहे. या अभियानांतर्गत नागपुरात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्य झाले आहे. हे कार्य गणेश मंडळांनी पुढे न्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. नागपूर शहरातील तलाव हे नागपूरचे वैभव आहे. ह्या तलावांचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांचा वापर विसर्जनासाठी करावा. उत्सवाच्या माध्यमातून ‘पाणी वाचवा’ हा संदेश मोठ्या प्रमाणात द्यावा. एकंदरच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महापौर नंदा जिचकार यांनी महानगरपालिकेतर्फे उत्सवादरम्यान करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दल सांगितले. गणेशोत्सवादरम्यान जलप्रदूषण टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. घरगुती गणेश विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागामध्ये विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यात येईल. नागरिकांनी या कार्यात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गणेश मंडळांना देण्यात येणारी परवानगी, उत्सवादरम्यानची वाहतूक व्यवस्था याबाबत पोलिस उपायुक्त राकेश ओला यांनी माहिती दिली. याप्रसंगी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणींसंदर्भातील प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिलीत. बैठकीला नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : ९ ऑगस्ट क्रांती शहीद दिन निमित्त महापौर, उपमहापौर व्दारा हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण

९ ऑगस्ट क्रांती शहीद दिन निमित्त महापौर, उपमहापौर व्दारा हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण

क्रांती शहिद दिन

९ ऑगस्ट क्रांती दिन निमित्त महापौर नंदा जिचकार व उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी सकाळी शहीद स्तंभ चौक इतवारी येथील स्मारकाला तसेच कॉटन मार्केट चौक स्थित हुतात्मा स्मारक येथे व गोवारी स्मारक जवळील हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करुन नागपूर नगरीतर्फे हुतात्म्यास श्रध्दांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी सभापती वंदना यंगटवार, नगरसेवक श्री.राजेश घोडपागे, नगरसेविका हर्षला साबळे, डॉ. अनिल वाघ, सतीश तारेकर, दिपक जहेरी, प्रकाश फुन्ते, यादवराव देवगडे, रघुवीर देवगडे, शामराव आरमोरीकर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : पालकमंत्री बावनकुळेंना मराठा महिलांनी सुनावले खडेबोल

राज्यसभेच्या उपसभापतीपदी एनडीएचे हरिवंश नारायण सिंह !

हरिवंश नारायण सिंह

राज्यसभेच्या उपसभापतीपदी आज एनडीएचे हरिवंश नारायण सिंह विराजमान झाले. उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत हरिवंश सिंह यांनी विरोधी पक्षांचे हरिप्रसाद यांच्यावर १२५ मतांनी विजय मिळवला.

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी एनडीएकडून हरिवंश सिंह तर विरोधी पक्षांकडून हरिप्रसाद यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. या निवडणुकीत हरिवंश सिंह यांना १२५ मते मिळाली. तर हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. हरिवंश सिंह यांना विजयी घोषित करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जागेवर जाऊन शुभेच्छा दिल्या. याशिवाय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि विरोधी पक्षाचे नेते गुलाब नबी आझाद यांनीही हरिवंश नारायण सिंह यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, मतदानावेळी आम आदमी पार्टी (आप), डीएमके, वाईएसआर कॉंग्रेस, पीडीपीसह अनेक पक्ष अनुपस्थित होते. यावेळी राज्यसभेत २४४ खासदारांपैकी एकूण २३० खासदार उपस्थित होते. यामुळे विरोधकांचे संख्याबळ कमी पडले.

अधिक वाचा : भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत व्हिसा मुक्त प्रवेश

नागपुरात ‘एअर शो’ करण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता

नागपुरात ‘एअर शो’ करण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता

मध्य भारतातील युवकांना वायुदलाकडे आकर्षित करण्यासाठी वायुसेना दिनाच्या निमित्ताने दर दोन-तीन वर्षांनी नागपुरात ‘एअर शो’ आणि ‘स्ट्रेटेजिक डिस्प्ले’ करण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता आहे. नागपुरातील वायुदलाच्या मेंटनन्स कमांडकडून मुख्यालयाकडे अद्याप प्रस्ताव सादर झाला नसल्याची माहिती आहे.

वायु दलाच्या अनुरक्षण कमानचे मुख्यालय नागपुरात आहे. शिवाय सोनेगाव येथे एअरफोर्स स्टेशन असल्याने वायुदलासाठी हे शहर महत्त्वाचे आहे. हे ध्यानात घेऊन मध्य भारतातील युवकांना वायुदलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ८ ऑक्टोबर या वायुदलाचा स्थापना दिनी येथे एअर शो यासारखे उपक्रम घेतले जातात.

दिल्लीतील मुख्यालयात एअर शो दरवर्षी ठरलेला असतो व इतर ठिकाणी वेगवेगळ्या वर्षांत घेतला जातो. त्यानुसार नागपुरातही दर दोन ते तीन वर्षांनी हा शो होत होता. २०१३ आणि २०१५ ला येथे एअर शो झाले. त्यानंतर हा शो गेल्यावर्षी होईल, असे सांगण्यात येत होते, परंतु ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. यावर्षी नागपूरचा दावा आहे. मात्र, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी हा ‘शो’ होणायाची शक्यताही मावळताना दिसत आहे, असे वायुदलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिल्ली मुख्यालयात दरवर्षी एअर शो होतो, इतर ठिकाणी होईल की नाही निश्चित नसते. यावर्षीचा कार्यक्रम देखील आलेला नाही. मुख्यालयाकडे विनंती करण्यात आली काय, असे विचारले असता विनंतीने एअर मिळत नसतो. रोटेशन पद्धतीने शोसाठी शहराची निवड केली जाते. असे त्यांनी स्पष्ट केले. एअर शो करणारी चमू हैदराबादला असल्याने दिल्लीकडे जाण्यापूर्वी किंवा तिकडून येताना नागपुरात सादरीकर करण्याचे नियोजन केले जाते. ही चमू दिल्लीतील मुख्य कार्यक्रमाआधी सरावासाठी दिल्लीला जात असते. त्यानुसार नागपुरातील शोचे अनेकदा नियोजन झाले आहे.

अधिक वाचा : रमण विज्ञान केंद्र येथे पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…

पालकमंत्री बावनकुळेंना मराठा महिलांनी सुनावले खडेबोल

मराठा

नागपूर : मराठा समाजाची दयनिय अवस्था आहे. राज्यशासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. अध्याप, ते दिले नाही. राज्यशासन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे. नागपूर चे पालकमंत्री म्हणून तुम्ही योग्य भूमिका घेतली नाही, असे खडेबोल मराठा समाजातील महिलांनी नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले.

गुरुवार क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक पुकारण्यात आली होती. उपराजधानी नागपूरातही मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. मराठा समाजाच्या तरुण- तरुणींनी या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करुन मोर्चा काढला.

मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारला असल्याची माहिती नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना असताना सुध्दा मराठ्यांचा गड असलेल्या नागपूरातील महाल परिसरातील मनपाच्या टाऊन हॉल येथे नागपूर जिल्हयातील विविध विषयावर सभा आयोजित केली होती. महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आणि तेथून आंदोलकांनी थेट आपला मोर्चा महाल येथील मनपाच्या टाऊन हॉल कडे वळवला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा टाऊन हॉल येथे सुरु असतानाच आंदोलकांनी परिसर घोषनाने दणानून सोडला.

मुख्यमंत्री हाय हाय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण द्या अश्या घोषणा देऊन आपला रोष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर व्यक्त केला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मंत्री बावनकुळे यांनी आंदोलकांना शांत करुन संबोधित केले. राज्यशासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्पर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी पुढाकार घेत आहेत, असे म्हणून मंत्री बावनकुळे यांनी आंदोलकांना निवेदनाची प्रत मागितली, तसेच तुमच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्या कडे पोहचविणार असल्याची ग्वाही दिली.

पालकमंत्री बावनकुळे यांच्या या आश्वासनावर मराठा समाजातील तरुणी आक्रमक होऊन त्यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्यावर प्रश्नाचा खडीमार केला. आंदोलकांची उग्रता लक्षात घेता मंत्री महोदय बावनकुळे यांनी काढता पाय घेतला.

अधिक वाचा : सकल मराठा समाजाच्या बंद ला नागपूर मधे उस्फूर्त प्रतिसाद

सकल मराठा समाजाच्या बंद ला नागपूर मधे उस्फूर्त प्रतिसाद

मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांची दीक्षाभूमीला भेट

ओमप्रकाश रावत

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे येऊन प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाला अभिवादन केले. ‘तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करताना व या पवित्र स्थळी मला सर्वांप्रती शांती, स्नेह आणि प्रेमाची भावना निर्माण झाली. येथे येऊन मी धन्य झालो,’ अशी प्रतिक्रिया रावत यांनी दीक्षाभूमीवरील व्हिजिट बुकवर नोंद केली. मंगळवारला त्यांनी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी त्यांचे दीक्षाभूमी स्तुपाची प्रतिमा व भारतीय संविधान भेट देऊन सत्कार केला.

मुख्य निवडणूक आयुक्त रावत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे भारतीय संविधान निर्मितीत महत्त्वाचे योगदान आहे. यामुळेच आज भारतवासी प्रगतीपथावर असून लाभान्वित आहेत. भारतीय संविधानातील लोकशाहीवर माझा दृढ विश्वास झाला आहे, असे मतही त्यांनी नोंदविले. यावेळी निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुगदल, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, शिरीष मोहोड, प्रियदर्शनी बोरकर, आभा बोरकर, प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, डॉ. अरुण जोसेफ, विजय गजभिये, शरद मेश्राम, देवा रंगारी, आशिष द्विवेदी उपस्थित होते.

अधिक वाचा :  रमण विज्ञान केंद्र येथे पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय) उमेशबाबू चौबे यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा पालक हरपला ! – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

उमेशबाबू चौबे

मुंबई, दि.९ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांच्या निधनाने नागपूरच्या सामाजिक क्षेत्रातील एक समर्पित आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आयुष्याचा मोठा कालखंड विविध चळवळी आणि स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या उमेशबाबूंनी नागपूरच्या सामाजिक क्षेत्राचे पालकत्व खऱ्या अर्थाने निभावले. नागपूर शहरातील वंचित उपेक्षित आणि शोषित घटकांशी त्यांची नाळ आयुष्यभरासाठी जोडलेली राहिली. महापालिकेच्या माध्यमातून नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. त्यासोबतच पत्रकारिता, नाटय आणि साहित्यविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा कृतीशील सहभाग मोलाचा होता.

अधिक वाचा : नागपूर : मराठा महिला आंदोलकांनी घातला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार

नागपूर : मराठा महिला आंदोलकांनी घातला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार

नागपूर

नागपूर – सकल मराठा समाजातर्फे संपूर्ण नागपुरात आज क्रांतीदिनी बंद पाळण्यात येत आहे. शहरातील शिवाजी स्मारकाजवळ संपूर्ण मराठा बांधव एकत्रित आले आहेत. यावेळी आंदोलक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.

सकाळी शिवाजी महाराजांच्या स्मारकापुढे महाआरती करण्यात आली. या महाआरती नंतर सकल मराठा समाजाच्या मोर्चाची सुरूवात करण्यात आली. आरतीनंतर जय शिवाजी जय भवानीचे नारे देत मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, आंदोलक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढला नाहीं तर पुढचे आंदोलन आक्रमक होईल, असे मराठा आंदोलक महिलांनी यावेळी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टीने नागपुरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बांगड्यांचा हार घालून मिरवणूक काढणाऱ्या आंदोलकांकडून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा हिसकावून घेत तो पोलीस व्हॅनमध्ये ठेवला. यावेळी आंदोलकांकडून चालू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते.

अधिक वाचा : आज महाराष्ट्र बंद: सकल मराठा समाजतर्फे आज नागपूर बंदचे आवाहन; या ठिकाणी बंद नाही

Video : Manmarziyaan Trailer Release!

Abhishek Bachhan has shared the first trailer for his next film, Manmarziyaan. The film brings Abhishek Bachchan back to the big screen after a gap of two years and also stars Taapsee Pannu and Vicky Kaushal.

The film is about Rumi, struggling to choose between her irresponsible boyfriend Vicky and the mature, more grown-up match suggested by her family, Robbie. She wants Vicky to marry her but he comes up with excuses every time until she decides to give arrange marriage a chance. However, Vicky still haunts her new relationship and she is now confused choosing one between the two.

The cast and crew of the film shared the film’s poster featuring all the lead stars on Wednesday. “What does the heart really want? #Manmarziyaan Trailer out tomorrow,” Abhishek had tweeted.

The film is set to hit the screens on September 14.

ALSO READ : Karan Johar announces next historical film Takht

Karan Johar announces next historical film Takht

Takht

Karan Johar has finally announced his next directorial, ‘Takht’. The movie will be a period drama and will have an ensemble star cast of Ranveer Singh, Kareena Kapoor Khan, Janhvi Kapoor, Alia Bhatt, Anil Kapoor, Vicky Kaushal and Bhumi Pednekar.

Johar took to Twitter to make the announcement. Sharing a poster with the title of the film, he wrote, “An incredible story embedded in history…An epic battle for the majestic Mughal throne…A story of a family, of ambition, of greed, of betrayal, of love & of succession…TAKHT is about WAR for LOVE….”

A few minutes later, the director proudly announced the lead cast of the film.

The movie has already sparked curiosity since period dramas are eagerly waited upon. The grandeur of the sets and the magic of a different time is something that makes historical dramas unique as well as enchanting.

Sharing further details about the project, KJo wrote, “The Screenplay is by SUMIT ROY! Dialogues by HUSSAIN HAIDRY,SUMIT ROY! And thanks to @NotSoSnob for bringing these talents to us at @DharmaMovies ! An exciting journey ahead….WRITERS are the heartbeat and soul of a film! These gentlemen lead all the way….”

ALSO READ : Video : Laila Majnu Trailer !

नागपूर : रमण विज्ञान केंद्र येथे पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…

Space Week Programs at Raman Science | Our Nagpur | Nagpur News
Space Week Programs at Raman Science | Our Nagpur | Nagpur News

नागपूर- आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती आहे हे माहीत करून घ्यायचे असेल तर १५ आॅगस्टपासून नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र येथे येऊन जाणून घ्या. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी फक्त तीनच टक्के शुद्ध पाणी पिण्यासाठी कसे काय उरलेय याची माहितीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असेल. नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात पाण्याची उत्पत्ती, उपयोग, पाणी प्रदूषण, पाण्यामुळे होणारे रोग, दिवसेंदिवस कमी कमी होत जाणारे जमिनीतील पाणी…याविषयी सविस्तर माहिती देणारे एक प्रदर्शन कायमस्वरूपी साकारले आहे. येत्या १४ आॅगस्ट रोजी या प्रदर्शनीचे उदघाटन होत आहे. केंद्र संचालक एन. रामदास अय्यर यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, चौथे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल, असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. कारण बेसुमार पाणी उपशामुळे जमिनीतील पाण्याचा साठा कमी होत आहे. तरीही लोक पाणी जपून वापरत नाहीत. या प्रदर्शनीतून पाण्याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते. चाॅकलेट तयार करण्यासाठी चक्क २४ हजार लिटर पाणी लागते. १ किलो मांसासाठी ४,८०० लिटर, पानकोबीसाठी २०० लिटर, १ किलो शेंगदाणा पिकवण्यासाठी ८,७१३ लिटर, तर एका संत्र्यासाठी ५२ लिटर पाणी लागते, अशा भन्नाट माहिती येथे उपलब्ध आहे.

आपण वाया घालवतो हजारो लिटर पाणी
टाॅयलेटमध्ये फ्लश केल्यानंतर २४ लिटर पाणी लागते, तर १० मिनिटे शाॅवर सुरू ठेवल्यास १५२ लिटर पाणी लागते…एक सफरचंद तयार होण्यासाठी ७२ लिटर पाणी लागते. आपण खातो ती फळे, भाजीपाला, द्रव पदार्थ, अगदी प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते, अशी मनोरंजनासोबत शिक्षण देणारी माहिती ३० प्रतिकृतींच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…
भूजलात फ्लोराइडची समस्या भेडसावत आहे. नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय शेतीला दिल्या जाणाऱ्या खतांच्या मात्रांमध्ये असलेले नायट्रेट भूजलात मिसळते. जांभा खडकामुळे भूजलात लोह वाढले आहे, तर काही ठिकाणी क्षारांचे प्रमाण वाढते आहे. क्षारयुक्त पाणी माणसांचे व प्राण्यांचे आयुष्यमानही कमी करते. या भूजलाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.

अधिक वाचा : नागपुर को दूर रखा गया है ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना से

आज महाराष्ट्र बंद: सकल मराठा समाजतर्फे आज नागपूर बंदचे आवाहन; या ठिकाणी बंद नाही

मराठा आरक्षण: आज विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

नागपूर- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकल मराठा समाजकडून आज ९ ऑगस्टला क्रांतीदिनी नागपूर बंदचे आवाहन केले आहे. बंद शांततेत पार पडेल, अशी ग्वाही सकल मराठा समाजतर्फे मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

९ ऑगस्टला बंदची माहिती देताना सकल मराठा समाजच्या प्रतिनिधींनी सांगितले की, राज्य शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. आरक्षण देण्याची प्रक्रिया धिमी आहे. त्यामुळे सकल मराठा समाजने जोवर आरक्षण मिळत नाही, तोवर महाराष्ट्र बंद ची हाक दिली . त्याअंतर्गत नागपुरात ९ ऑगस्टला बंद चे आवाहन केले.

मागासवर्गीय आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने राज्य सरकारने या संस्थेला विनंती करण्यापेक्षा यंत्रणा राबवून आयोगास साधन, सामग्री. मनुष्यबळ द्यावे. त्यामुळे आयोगास अहवाल तयार करण्यात ही बाब साह्यभूत ठरू शकेल, असेही समाजने नमूद केले. शासनाने आयोगाची स्थापना उशिरा केली. त्यामुळे सर्वेक्षण, निवेदनांची प्रक्रिया उशिरा सुरु झाली. उच्च न्यायालयात दस्तऐवज सादर न झाल्याने तारीख देण्याचे काम झाले. त्यापायी न्यायालयाने सरकारला फटकारले होते. दरम्यान समाजात असंतोष होऊन ठोक आंदोलन झाले. तोडगा निघेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असेही समाजने स्पष्ट केले आहे.

या ठिकाणी असेल पूर्ण बंद

अहमदनगर

हिंगोली

सोलापूर

वाशिम

परभणी

सातारा

कोल्हापूर

सांगली

औरंगाबाद

बंद नसेल मात्र शांततेत आंदोलन असणार

मुंबई

नवी मुंबई

ठाणे

नाशिक

धुळे

ठाण्यात बंद नाही

Xiaomi Mi A2 launched in India : Price & Specification

Xiaomi Mi A2 launched in India

New Delhi: Chinese smartphone company Xiaomi launched the Mi A2 in India on Wednesday.

The Mi A2 made its global debut at an event in Spain last month. Running Android One, the Mi A2 debuted in three variants globally –4GB+32GB, 4GB+64GB and 6GB+128GB.

The 4GB+64GB variant of the MiA2 will be available at Rs 16,999. Xiaomi has said that the phone’s 6GB+128GB variant is coming soon to India. There is no word on 4GB+32GB variant though.

The pre-order for the device will start on Thursday at 12 noon on both mi.com and Amazon.in. The first sale of MiA 2 will start onn August 16 at 12 noon on both the online platform.

Xiaomi Mi A2 specifications

As for the specifications, the dual-SIM (Nano) Xiaomi Mi A2 runs an optimised stock version of Android 8.1 Oreo, certified by Google’s Android One programme, and sports a 5.99-inch full-HD+ (1080×2160 pixels) display with a 18:9 aspect ratio, 2.5D curved glass, and Gorilla Glass 5. It is powered by an octa-core Qualcomm Snapdragon 660 SoC, paired with an Adreno 512 GPU.

In the camera department, the handset sports a dual rear camera setup. It consists of a 12-megapixel Sony IMX486 with f/1.75 aperture and 1.25-micron pixels, and a 20-megapixel secondary Sony IMX376 sensor with f/1.75 aperture and a 2-micron 4-in-1 Super Pixel size. The rear camera setup comes with dual-tone LED flash and PDAF. On the front, the handset gets a 20-megapixel Sony IMX376 selfie camera with f/1.75 aperture, fixed focal length, and a soft-LED flash. There is a 3,010mAh battery under the hood, and the India variant will come with Quick Charge 4 for fast-charging support.

In terms of connectivity, the smartphone includes 4G LTE, Bluetooth v5.0, dual-band Wi-Fi 802.11ac, Miracast, an IR emitter, and USB Type-C. There is no 3.5mm headphone jack on the Xiaomi Mi A2. Sensors on the handset include accelerometer, ambient light sensor, gyroscope, and proximity sensor.

ALSO READLG G7 ThinQ India launch : Specification & Features

नागपुर को दूर रखा गया है ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना से

नागपुर को दूर रखा गया है ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना से

नागपुर :- देश की बेटियों के लिए शुरू की गई ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना नागपुर में लागू नहीं होने का गंभीर खुलासा आरटीआई में हुआ है। यह जानकारी प्रशासन द्वारा 31 मई 2018 तक की दी गई है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी के गृह नगर में महिला व बाल विकास विभाग ने राज्य की उपराजधानी नागपुर को इस लायक ही नहीं समझा इस पर आश्चर्य व्यक्त किया जा रहा है।

जानकारी के मुताबिक़ महिला व बाल विकास विभाग ने 2015 में शासन का निर्णय जारी कर ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना राज्य के 10 जिलों में लागू की थी। विभाग ने 2016 में आैर एक शासन निर्णय जारी कर इस योजना का दायरा बढ़ाते हुए इसे आैर 6 जिलों में लागू किया। वर्तमान में यह योजना राज्य के जिन 16 जिलों में लागू है, उसमें नागपुर या नागपुर विभाग के तहत आनेवाले 6 जिले नहीं हैं।

नागपुर विभाग के तहत नागपुर, वर्धा, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया व गड़चिरोली जिला आता है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ का नारा दिया था आैर इसे देश भर में लागू करने की घोषणा की थी। ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ के लिए राज्य शासन व प्रशासन की ओर से कई कदम उठाए गए।

स्त्री भ्रूण हत्या इसी में से एक है आैर इसकी रोकथाम के लिए जिला प्रशासन ने काम भी किया। स्त्री भ्रूण की जांच करनेवाले सेेंटरों की अनुमति तक रद्द की गई। संदिग्ध सेंटरों को नोटिस जारी किए गए। इसी तरह जो बच्चियां किसी कारण पढ़ नहीं पातीं, उनके लिए शिक्षा उपलब्ध कराने के लिए जिला प्रशासन ने कई योजनाएं चलाई। प्रशासन अपने स्तर पर ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ के कार्यक्रम लेता है, किन्तु सरकारी योजना में नागपुर शामिल नहीं होने से इस योजना के तहत मिलनेवाले अनुदान व सुविधाआें से नागपुर शहर वंचित रह गया है।

और पढे : नागपूरच्या व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करण्याची सुवर्णसंधी

नागपूरच्या व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करण्याची सुवर्णसंधी

नागपूर: महाराष्ट्रातील सर्व भाषिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करून आपला व्यवसाय कसा वाढेल याबद्दल विचार व कृती करण्याची क्षमता देणारा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मा. श्री. माधवराव भिडे, मुंबई यांच्या पुढाकाराने 2000 साली सुरू झाला. या व्यावसायिक संघटनेचे विश्वस्त म्हणून श्री अशोक दुगाडे, श्री रवींद्र प्रभुदेसाई, श्री अजित मराठे, श्री सुरेश हावरे, श्री विजय परांजपे तर श्री नरेंद्र बगाडे हे Secretary General म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रात 48 Chapters (शाखा) व 1900 हुन अधिक सक्रिय व्यावसायिक सभासद असलेली ही सगळ्यात मोठी संघटना आहे.

कसे करता येते नेटवर्किंग ?
SCGT चे सभासद दर 15 दिवसातून एकदा एकत्र येतात, एकमेकांना Business References दिले जातात व झालेल्या Business Done Deals जाहीर होतात. गेल्या 17 वर्षात 500 कोटी रु.हून अधिक व्यवसाय या मंचामुळे शक्य झाला आहे. 1 to 1, 1 to many, cross chapter, cross region या प्रकारच्या मीटिंग हे SCGT च्या यशाचं महत्वाचं सूत्र आहे. SCGT चा सभासद कुठल्याही चॅप्टर मध्ये जाऊन आपल्या व्यवसायाचे Presentation करू शकतो, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपला व्यवसाय वाढविण्यास हा एक उत्तम मंच आहे.

विविध व्यावसायिकांचे ग्रुप्स
SCGT चे नॅशनल, इंटरनॅशनल Business Cells आणि वूमन विंग, Elite Chapter, Young Entrepreneurs Chapter, Members Development Program असे अनेक उपक्रम देखील आहेत. या व्यतिरिक्त विविध व्यावसायिकांचे ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत. स्पर्धा टाळून एकमेकांना पूरक व्यवसाय या ठिकाणी केला जातो.

विदर्भातील सदस्यांच्या व्यवसाय वाढीसाठी सॅटर्डे क्लब नागपूर शाखेद्वारे शनिवार, दिनांक 11/08/2018 रोजी  हॉटेल अशोका, लक्ष्मीनगर येथे विदर्भस्तरीय क्लस्टर मीट आयोजित करण्यात आली आहे. ह्या परिषदेला नागपूर, अमरावती, अकोला तसेच जळगाव, मुंबई व पनवेल येथील सभासद देखील उपस्थित असणार आहेत.

११ ऑगस्ट रोजी  सायंकाळी 4.30 ते 6.00 क्लब मेंबर्स नसलेल्या व्यावसायिकांसाठी खास सत्र

हॉटेल अशोका, आठ रस्ता चौकजवळ, लक्ष्मीनगर, नागपूर येथे आयोजित केलेल्या विशेष माहिती सत्रात Saturday Club तसेच त्याच्या कार्यपद्धतीविषयी संपूर्ण माहिती दिल्या जाईल. व्यवसायात येणार्‍या अडचणी ओळखणे, त्यावर मात करणे आणि व्यवसाय वाढवणे या तीनही टप्प्यावर सहय्यभूत ठरणार्‍या सॅटर्डे क्लब बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या सत्राला अवश्य उपस्थित राहावे. आवाहन विदर्भ रिजनल सेक्रेटरी श्री. सुभाष गोरे, नागपूर चॅप्टर अध्यक्ष सौ. नलिनी लांजेवार व सचिव श्री. समीर पिंपळीकर ह्यांनी केले आहे (प्रवेश निःशुल्क – सायंकाळी 4.30 ते 6.00)

खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात कपात करणार – क्रीडामंत्री राठोड

FIFA world Cup , क्रीडामंत्री राजवर्धन राठोड

नवी दिल्ली – देशात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी एक पाऊल टाकताना खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून पन्नास टक्के कपात करणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रात भारत अजूनही खूप मागे आहे. त्यासाठी आधी क्रीडा संस्कृती रुजणे आवश्‍यक आहे. जेव्हा शाळेपासून खेळाला महत्त्व येईल, तेव्हा हे शक्‍य होईल, असे सांगून राठोड म्हणाले, ‘‘आपल्याकडे खेळ एक शिक्षण आहे, हेच विसरले जात आहे. त्याचे शिक्षण घेतल्याशिवाय त्यात परिपूर्णता येत नाही. शालेय शिक्षण मंत्रालयाशी चर्चा करून पुढील वर्षीपासून अभ्यासक्रमात ५० टक्के कपात करण्यात येणार आहे. हा निर्णय झाल्यावर शाळेत क्रीडा विषय अनिवार्य केला जाईल.’’

क्रीडा क्षेत्राच्या प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात असल्याचेही राठोड यांनी या वेळी सांगितले. राठोड म्हणाले,‘‘या वर्षी आमच्याकडे खास खेळासाठीच्या २० शाळा आहेत. सरकारने त्यांच्यावर ७ ते १० कोटी रुपये खर्च केले आहेत. आता आम्ही हीच योजना प्रत्येक शाळांमध्ये घेऊन जाणार आहोत. त्यांना किमान दोन ते तीन खेळांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात येईल.’’

पुढील वर्षी होणाऱ्या रग्बी विश्‍वकरंडक स्पर्धेचा करंडक आज भारत दौऱ्यावर आला. करंडकाच्या स्वागत सोहळ्यानंतर राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी क्रीडा सचिव राहुल भटनागर, साईच्या संचालिका नीलम कपूर, भारतीय ऑलिंपिक संघटना सचिव राजीव मेहता उपस्थित होते.

अधिक वाचा : वेटलिफ्टर मीराबाई चानू ची आशियाई स्पर्धेतून माघार

हवामान खात्याच्या संचालकांविरुध कलम ‘420’( फसविण्याचा ) प्रमाणे पोलीसात गुन्हा दाखल करा

स्वाभिमानी शेतकरी संघटना

परभणी : खते, बी बियाणे आणि औषधी कंपन्यांना फायदा पोहोचवून देण्यासाठी पॅकेज घेऊन हवामान खात्याने राज्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.

यावरच न थांबता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्ष माणिक कदम यांनी हवामान खात्याच्या संचालकांविरोधात कलम 420 चा ( फसविण्याचा ) पोलीसात गुन्हा दाखल करण्यासाठी परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे. सन 2018 सालच्या पावसाळ्यामध्ये मराठवाड्यासह राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता.

त्यामध्ये राज्यातील सर्वच मंडळांमध्ये हा पाऊस होईल, हा अंदाज वर्तवण्यात आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीची तयारी केली. त्यासाठी खते बी बियाणे आणि फवारणीची औषधे मोठ्या प्रमाणात रोख पैसे देऊन विकत घेतली. यातून खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये दहा दिवसांपेक्षा जास्त काळ कोरडा गेला. त्यामुळे हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला असून, केवळ बाजारात उलाढाल व्हावी, या हेतूने हवामान खात्याने हा अंदाज दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे त्यांच्याविरोधात परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज देण्यात आला असून, हवामान संचालकविरोधात 420 चा ( फसविण्याचा )गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.परभणी ग्रामीण पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला असून, चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे आणि त्यामुळे हवामान खात्याच्या संचालकांवरती करण्यात आलेले हे आरोप गंभीर आहेत.

अधिक वाचा : संपावर गेलात तर ‘मेस्मा’ लावू, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा….

Maha Metro Nagpur Marathon to held on November 25

Nagpur Metro , मेट्रो , Nagpur marathon

NAGPUR: After successfully conducting 21-km run for amateur athletes for three years in a row, Adventures and Mahametro have decided to take a step forward and organise a 42-km full marathon in the city. Titled the Maha Metro Nagpur Marathon, it will be held on November 25.

“After a good response to all the three previous events and to fulfill the demand of runners across the country, we have planned to introduce the full marathon this year,” race director Mitesh Rambhia informed on Tuesday.

With the introduction of a 42-km run, races in four different categories will be conducted in the fourth edition of Nagpur Marathon. While international athletes from Kenya, Nigeria, Ethiopia and professional runners from across the country are expected to participate in the full marathon, amateur running enthusiasts will take part in the 21-km Orange City Run.

The full marathon for men and women will be organised n two different age categories and the 21-km half marathon will be staged in four different age groups. Like every year, a 10-km endurance run and a 5-km fun run and walk will also be conducted for young runners, including families and corporates, in different age categories.

“The marathon relay will be held for police department and corporate houses. A team of four runners will be allowed to participate in the relay over 21 km, This year, a unique concept of a Team Marathon will be introduced.” Rambhia said.

ALSO READ : Tata Trusts to start pathology lab for NMC’s health centres

Nagpur Weather

Nagpur
haze
20 ° C
20 °
20 °
68 %
1.5kmh
40 %
Mon
24 °
Tue
32 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
36 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...