Home Blog Page 273

इमरान खान 18 अगस्त को लेंगे प्रधानमंत्री पद की शपथ, भारत में गावसकर, कपिल और सिद्धू को मिला न्योता

इमरान खान

पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ के प्रमुख इमरान खान 18 अगस्त को प्रधानमंत्री पद की शपथ लेंगे। शपथ ग्रहण समारोह के लिए पूर्व भारतीय क्रिकेटर सुनील गवासकर, कपिल देव और नवजोत सिंह सिद्धू को आमंत्रित किया गया है। पार्टी के एक प्रवक्ता ने शुक्रवार को यह जानकारी दी। पीटीआई के अतिरिक्त सूचना सचिव जावेद खान ने कहा कि इमरान खान के नेतृत्व में 1992 विश्व कप जीतने वाली टीम के सदस्यों को भी समारोह में शामिल होने के लिए बुलाया गया है। इससे पहले पीटीआई सूचना सचिव फवाद चौधरी ने भी ऐसी ही घोषणा की थी।

पहले कहा गया था कि इमरान सादा समारोह करना चाहते हैं और शपथ ग्रहण समारोह में विदेशों के प्रसिद्ध लोगों को नहीं बुलाया जाएगा। राष्ट्रपति ममनून हुसैन ने 13 अगस्त को नैशनल असेंबली का सत्र बुलाया है, जिसमें नए चयनित सदस्य शपथ लेंगे। इस दौरान स्पीकर, डेप्युटी स्पीकर और विपक्ष के नेता का चुनाव होगा।

बता दें कि पाकिस्तान में भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया ने 18 अगस्त को पीएम पद की शपथ लेने जा रहे पीटीआई चीफ इमरान खान से शुक्रवार को मुलाकात की। इस दौरान बिसारिया ने उन्हें एक बैट तोहफे में दिया, जिसपर भारतीय क्रिकेट टीम के सदस्यों के हस्ताक्षर हैं।

गौरतलब है कि भारत का पाकिस्तान के साथ संबंध फिलहाल सिर्फ मानवीय मसलों पर है। वहीं, भारत सरकार इमरान की शपथ से पहले 13 अगस्त को 30 भारतीय मछुआरों की रिहाई के पाकिस्तान के फैसले पर सकारात्मक प्रतिक्रिया देती नजर आ रही है।

और पडे : CBFC removes “India controlled Kashmir” from Tom Cruise’s Mission: Impossible – Fallout

बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज यांचे हृदयविकाराने निधन

अनंत बजाज

मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे आणि बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. ते ४१ वर्षाचे होते. आज (शनिवार) सकाळी साडे दहाच्या सुमारास मुंबईतील काळबादेवी येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनंत बजाज यांचा जन्म १८ मे १९७७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी हसाराम रुजुमल कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅँड रिसर्च, मुंबई येथे पूर्ण केले. १९९९ मध्ये बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये त्यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. रांजणगाव येथे २००१ मध्ये कंपनीचा प्लांट उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. बजाज यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अनंत बजाज यांच्या मागे आई किरण, पत्नी, मुलगा आणि बहीण, असा परिवार आहे.

हेही वाचा : ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं सोपवण्याची गरज नाही- केंद्राचा निर्णय

Check Out Daryaa : New track from Manmarziyaan !!

After an amazing and interesting trailer, the maker of Manmarziyaan is out with the first song from the film titled, Daryaa!

The filmmaker and producer Aanand L Rai shared the new song on his social media profile. He captioned it, “Let emotions take over… Waking up to #Daryaa lyrical video out #WakeUpToManmarziyaan #Manmarziyaan @ErosNow @juniorbachchan @taapsee @vickykaushal09 @anuragkashyap72 @FuhSePhantom @cypplOfficial @ItsAmitTrivedi @AmmyVirk”

The song is a perfect ballad when love chooses to hurt and every reason, every pleading seems right. A rustic Punjabi love ballad set to beats that shall leave you grooving and longing. The melting number is crooned by Ammy Virk and Shahid Mallya. It is composed by Amit Trivedi and written by Shellee.

Manmarziyan will see Bachchan return to the big screen after a gap of two years as he was last seen in the 2016 rom-com ‘Housefull 3’! The film is shot in Delhi, Punjab and Kashmir.

Manmarziyaan is a romantic drama film directed by Anurag Kashyap and written by Kanika Dhillon. The film is jointly produced by Phantom Films and Aanand L. Rai’s Colour Yellow Productions.

Manmarziyaan releases on 14th September 2018.

ALSO READ : Video : Yamla Pagla Deewana Phir Se Trailer Out Now!

CM Fadnavis approves land for defence equipment cluster at MIHAN

Devendra Fadnavis

Chief Minister Devendra Fadnavis on Friday alloted 20 acres at the Special Economic Zone (SEZ) in the Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur (MIHAN) to set up defence equipment manufacturing cluster. Reportedly, the equipment factory will generate 50,000 jobs.

The CM also reviewed Regional Airports Connectivity Scheme in a meeting held at Sahyadri State Guest House in Mumbai. Fadnavis was chairing the 64th Meeting of the Board of Directors of Maharashtra Airport Development Company Ltd (MADC). Allotting the land for the manufacturing cluster, he said, “This is a social initiative to offer various social benefits like development of defence ecosystem and hi-end training.”

He added the cluster will generate employment for 50,000 people. Vidarbha Defence Industrial Hub will construct the manufacturing unit at sector 10 in MIHAN. The CM also reviewed progress in Shirdi Greenfield Airport, Purandar, Belora (Amravati), Chandrapur, Solapur, Shivni (Akola), Gondur (Dhule) airports, along with Regional Connectivity Scheme (RCS). The officials informed that Nanded, Nashik, Jalgaon and Kolhapur airports were getting good response.

“Shirdi International Airport has been getting tremendous response from commuters and Saibaba followers. It was inaugurated on October 1, 2017. During the last 10 months, more than 50,000 fliers have benefittied. It has recorded more than 2,000 sorties,” an MADC official said.

He added, “Considering the huge response during the ongoing centenary year of Sai Baba, there is a need to expand airstrip of existing Shirdi airport. Hence, the CM approved expansion of the airstrip from existing 2,500 metres to 3,200 metres.” “Any commercial aircraft like Boeing 474 need an airstrip length between 2,000 metre and 2,300 metres for take-off and landing. After the expansion of the existing airport, all commercial air carriers will be able to provide direct connectivity to Shirdi,” he added.

Fadnavis also oredred strengthening of Urban Planning Department of MADC and approved filling up of 21 vacancies to ensure smooth functioning of MADC with the help of additional staff.

ALSO READ : मिहान मध्ये संरक्षण साहित्य निर्मिती क्लस्टरच्या माध्यमातून 50 हजार रोजगार उपलब्ध होणार – मुख्यमंत्री

शॉर्ट सर्किट के कारण सड़क किनारे खड़ी कार धूधू कर जल उठी

शॉर्ट सर्किट

नागपुर :- शहर के काचीपुरा चौंक पर उस वक्त हड़कंप मचा, जब एक कार रोड के किनारे धू-धू कर जल उठी। कार का नंबर MH 49 B 3857 है। जानकारी के मुताबिक़ कार में शॉर्ट सर्किट की वजह से आग लगी। कार काचीपुरा चौक से दीक्षाभूमि की ओर जानेवाले रास्ते के किनारे कड़ी थी |

कार में आग इतनी बुरी तरह लगी कि सीटें और अंदरूनी हिस्सा बुरी तरह जलकर राख हो गया। सफेद रंग की कार जलकर काली हो गई। उसका ज्यादातर हिस्सा जल चुका था। देखकर ही लग रहा था कार पूरी तरह कबाड़ में तब्दील हो चुकी थी। प्राप्त जानकारी के मुताबिक़ कार मालिक का नाम प्रवीण सिंघे बताया जा रहा है। वाहन में आग उस वक्त लगी, जब कार सड़क किनारे खड़ी थी। शुकवार की सुबह करीब 7 बजे कार में आग लगने की खबर मिली। जिसके बाद वहां से आनेजाने वाले लोग कार की हालत देखते रहे।

और पढे : नक्सल समर्थक साईबाबा की पत्नी को अस्पताल में साथ रहने की हाईकोर्ट ने नहीं दी अनुमति

Abhijeet Sawant and contestants of Love Me India Kids win hearts in Nagpur

Abhijeet Sawant
Nagpur :- The contestants of & TV’s Love Me India Kids, a live singing reality show are all set to make their way into the hearts of millions. An original format developed by Essel Vision Productions, the contestants of the show are divided into four zones: North, South, East and West.
Each zone will comprise a talented bunch of contestants aged between 5-15 years and have a zonal captain to mentor them. Launching the battlefield amongst the zones for the very first time, the show hosted a special music concert in the city of Nagpur, introducing the 20 West zone contestants. Joining hands with them in putting up a spectacular live performance was the captain of the zone and an exceptional singer himself, Abhijeet Sawant.
Having charmed many through his singing talent years ago, he along with his talented team of kids mesmerized the audience, while they crooned to some of the most loved songs of the nation. Abhijeet Sawant made his grand entry with one of his first hit songs ‘Mohabattein Lutaunga’ and ended the evening with a spectacular performance on ‘Zingaat’ along with the little contestants.
Held at Suresh Bhatt Auditorium, music lovers witnessed an evening full of electrifying and breath-taking performances by the singing superstar.
Thrilled about returning to the stage and performing live, Abhijeet Sawant said, “Maharashtra being my home, I am proud to lead the West zone in the show. I was really excited to perform in the beautiful city of Nagpur after a period of almost 10 years. While the experience was truly worth cherishing, it was absolutely amazing to see the warm support this city extended towards not just me, but also the contestants. The concert definitely helps bring contestants closer to the viewers and gives them an opportunity to showcase their talent first-hand. I wish that they continue to live vote and encourage them throughout the period of the show.”
“The 20 contestants have really surprised me. Their performance today reflected their dreams and aspirations which I can relate to. They are surely going to prove to be tough competition for the other contestants on the show. I can’t wait to begin this journey! I would once again like to thank the people of Nagpur for all their love and cheer in making this event a huge success,” he added.
Creating an edge for itself, Love Me India Kids raises the bar on interactivity amongst the audience, by engaging with its viewers on a real-time basis. From being able to choose their favourite contestants prior to the show going on air to owning a higher weightage of votes over the judges, the show will truly make every single audience vote count.
With intense competition in the air, each zone along with their zonal captain is geared up to give each other a tough fight. While the North zone will be headed by the famous Punjabi singer Navraj Hans, the hearty voiced Anusha Mani along with the versatile singer Bhoomi Trivedi will be seen reigning over the South and East zones respectively.
The show will see a grand take off with each zone making their entry on the dazzling stage, while being welcomed by the esteemed panel of judges. Stepping in for the first time into the judging territory is the Punjabi pop sensation Guru Randhawa along with the soulful singer, Neha Bhasin. With a flair in judging several reality shows, Himesh Reshammiya will also be seen as a judge and evaluating each zone on various aspects.

लघुउद्योगाची कास धरा, सक्षम व्हा! – महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन

नंदा जिचकार

नागपूर : महिलांच्या संदर्भातील ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना बदलली आहे. प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराला आर्थिक हातभार लावत आहे. महिलांना लघु उद्योगाचे महत्त्व कळले. आपण सक्षम बना. अन्य महिलांनाही लघु उद्योगाचे महत्त्व सांगा. लघु उद्योगाची कास धरा आणि यशाची शिखरे पादाक्रांत करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने ‘चलो चले प्रगति की ओर’ या झोननिहाय अभियानांतर्गत शुक्रवारी (ता. १०) लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सावरकर चौकातील पराते सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात त्या उद्‌घाटक म्हणून बोलत होत्या. मंचावर महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, नगरसेविका वनिता दांडेकर, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, पल्लवी श्यामकुळे, सोनाली कडू, जयश्री वाडीभस्मे, मिटकॉनचे ज्ञानेश्वर चौधरी, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मनपाच्या महिला व बालकल्याण समितीने ‘चलो चले प्रगति की ओर’ या अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने चांगले पाऊल टाकले आहे. या अभियानाच्या निमित्ताने अनेक महिला विविध उपक्रमांशी जुळल्या जाऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या झोनमध्ये मेळावे झालेत, त्या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. याचाच अर्थ महिलांना उद्योगाकडे वळायचे आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन हवे आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांना योग मार्गदर्शन मिळत असून दिशा देण्याचे यशस्वी कार्य सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

‘उठ भगिनी जागी हो…लघु उद्योगाचा धागा हो’ : प्रगती पाटील

महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, आजच्या आधुनिक युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांमध्ये गृहिणींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समाजात सन्मानाचे स्थान मिळविण्यासाठी आता एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या उत्थानासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची पूरेपूर माहिती घेउन त्याच्या अंमलबजावणीसाठी कशी करावी, शिवाय बँकांकडून आर्थिक सहकार्य कसे मिळविता येईल याची माहिती एकत्रितरित्या मिळावी, यासाठी प्रत्येक झोनमध्ये अभियानाची ओळख करून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. स्वयं सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घेत अभियानात सहभागी व्‍हावे, असे आवाहन करीत ‘उठ भगिनी जागी हो…लघु उद्योगाचा धागा हो’ असा संदेश महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी केले.

महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड यांनी राशन कार्डचे महत्त्व आणि त्यामाध्यमातून शासकीय योजनांचा मिळणारा फायदा याबद्दल महिलांना माहिती दिली. मिटकॉनचे ज्ञानेश्वर चौधरी यांनी लघु उद्योगासाठी आवश्यक गोष्टींची माहिती आणि महिलांनी लघु उद्योगांकडे कसे वळावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन कविता खोब्रागडे यांनी केले. आभार लक्ष्मीनगर झोनच्या समुदाय संघटक ज्योती शेगोकार यांनी मानले. मेळाव्यात उद्योगाची आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाची माहिती देणारे विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. स्वच्छ नागपूर, वॅरॉसिटी, मेगासॉफ्ट, नुपूर, अंजना बहुउद्देशीय संस्था, आधार समुपदेशन केंद्र आदी स्टॉलवरून महिलांना विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

अधिक वाचा : महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सुगंधित दूध

नागपूर: मिहान मध्ये संरक्षण साहित्य निर्मिती क्लस्टरच्या माध्यमातून 50 हजार रोजगार उपलब्ध होणार – मुख्यमंत्री

petrol

सामाजिक उपक्रम म्हणून संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहान मध्ये 20 एकर जागा देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या संरक्षण साहित्य उत्पादन क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे 50 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यातील विविध ठिकाणच्या विमानतळ विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रिअल हब कंपनीला मिहान येथील सेक्टर 10 मधील सुमारे 20 एकर भूखंड संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला. सामाजिक जाणीवेच्या भावनेतून या ठिकाणी विविध संरक्षण साहित्य निर्मिती केली जाणार आहे. त्यातून सुमारे 50 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रकल्पासाठी भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

शिर्डी विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधा तातडीने सुरू होईल यादृष्टीने कामास गती देण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्र्यांनी पुरंदर, बेलोरा (अमरावती), चंद्रपूर, सोलापूर, शिवनी (अकोला), गोंदूर (धुळे) या विमानतळांच्या कामाचा आढावा घेतला. प्रादेशिक विमानसेवा जोडणी योजनेतील कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विमानतळांची कामे सुरू आहेत हे लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नगर नियोजन विभागाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विविध आवश्यक ती 21 पदे तातडीने भरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

हरित क्षेत्र असलेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभानंतर आतापर्यंत सुमारे 50 हजार प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या 2 हजार विमानफेऱ्या झाल्या आहेत. या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या रेखांकनासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याच्या मागणीस यावेळी मान्यता देण्यात आली. साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यासाठी होणारी गर्दी आणि एकंदरीतच शिर्डी येथे विमानसेवेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता शिर्डी विमातळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून सध्याची 2 हजार 500 मीटर लांबीची धावपट्टी 3 हजार 200 मीटर करण्यात येणार आहे.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं सोपवण्याची गरज नाही- केंद्राचा निर्णय

राष्ट्रध्वज चा वापर टाळा – जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल

राष्ट्रध्वज

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी नागरिकांनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज चा वापर टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.

राष्ट्रीय सण व इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर नागरिक व विद्यार्थ्यांनी आणलेले प्लास्टिक तसेच कागदी ध्वज मैदानात किंवा रस्त्यावर फेकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाची अवमानना होते. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी घातली आहे.

रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. जमा राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयास सुपूर्द करावेत, असे आवाहन मुद्गल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

विक्रेत्यांवर होणार कारवाई

आगामी १५ ऑगस्ट रोजी अशा प्रकारच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा. शासन निर्णयानुसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस पायबंद घालण्याकरिता त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाद्वारे कारवाई करण्यात येईल. कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. खराब झालेले ध्वज  पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अधिक वाचा : भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत व्हिसा मुक्त प्रवेश

Two days nation wide strike in IDBI bank

IDBI bank Strike

The All-India IDBI Officers Association has called for a nation-wide strike from thursday.

“We note with extreme concern…the move to sell a significant (stake) to Life Insurance Corporation of India whereby the shareholding of the Government of India in the bank will fall below 51 per cent.”

“We strongly oppose the move (which goes) against the solemn assurance given on the floor of Parliament that (the Centre) shall at all times maintain its stake above 51 per cent…” the association said.

The association is trying to convince members to stay calm on the belief that the Centre will reconsider its move in the interest of workforce of the bank and their dependent family.

The Centre is trying to set right situation by resorting to the drastic step of stake sale, which has put at stake the jobs and entire livelihood of thousands of employees, the association said.

ALSO READ : Oye Talks in Nagpur City on August 12

Video : Yamla Pagla Deewana Phir Se Trailer Out Now!

The much-awaited trailer of Dharmendra, Bobby Deol and Sunny Deol-starrer Yamla Pagla Deewana Phir Se has been released.

After raising excitement among the fans with the songs Nazarbattu and Little Little, the trailer of the film promises to be loaded with triple madness, triple fun and triple drama with Yamla Pagla and Deewana. Helmed by Navaniat Singh and bankrolled by Sunny Deol, Kamayani Punia Sharma, Aarushi Malhotra and Jayantila Gada, the film marks the third instalment of Yamla Pagla Deewana franchise.

In the film, veteran actor Dharmendra will be seen essaying the role of Yamla who wears his heart on his sleeve. Sunny as Pagla, will be back again in his righteous avatar while Bobby as Deewana will be seen as the boy-next-door Punjabi Munda high on love and humour. Along with Dharmendra, Sunny and Bobby, Kriti Kharbanda will also be seen essaying a prominent role in the film.

If the latest reports are to believed, Bollywood actors Salman Khan, Shatrughan Sinha, Sonakshi Sinha and Rekha will be making a special appearance in the film for a song. In a conversation with a leading daily, a source close to the film unit had revealed that the song will be a medley of yesteryear hits like ‘Oh Mere Sona Re and Rafta Rafta. With this, Rekha will be reportedly seen rapping in the song.

Earlier scheduled to hit the screens on August 15 along John Abraham-starrer Satyamev Jayate and Akshay Kumar and Mouni Roy-starrer Gold, the film will now hit the screens on August 31.

ALSO READ : Shahid Kapoor and Shraddha Kapoor starrer ‘Batti Gul Meter Chalu’ trailer out

Shahid Kapoor and Shraddha Kapoor starrer ‘Batti Gul Meter Chalu’ trailer out

Bollywood actors Shahid Kapoor, Shraddha Kapoor and Yami Gautam are all set to fight for justice in Batti Gul Meter Chalu. Revolving around the topic of electricity theft, Batti Gul Meter Chalu will hit the screens on September 21, 2018.

After teasing the audience with the intriguing posters and behind-the-scenes photos from the film sets, the makers of Shahid Kapoor, Shraddha Kapoor and Yami Gautam-starrer Batti Gul Meter Chaalu have finally released the  trailer today. Helmed and penned by Toilet: Ek Prem Katha filmmaker Narayan Singh, Batti Gul Meter Chalu revolves around the problem of electricity theft.

Waging on a fight against the unjust system, the tagline of the film reads that Fused bulb cannot bring revolution! In the follow-up poster, Shahid dressed in an olive green kurta and black denim styled with a dark green jacket and sunglasses can be seen feeling on top of the world. After which, the third poster of the film featured Shraddha Kapoor wearing a denim jacket along with black denim and sunglasses as she sat behind Shahid on a bike.

Read Also : Video : Manmarziyaan Trailer Release!

Asian Games 2018 : भारतीय टीम के लिए नीरज चोपड़ा होंगे ध्वजवाहक

नीरज चोपड़ा
नीरज चोपड़ा

भारत के स्टार जैवलिन थ्रोअर नीरज चोपड़ा 18 अगस्त से इंडोनेशिया के जकार्ता में होने वाले एशियन गेम्स 2018 के लिए भारतीय दल का ध्वज वाहक चुना गया है। 20 वर्षीय नीरज चोपड़ा एथलेटिक्स में भारत के उभरते हुए स्टार खिलाड़ी हैं। नीरज अंडर-20 वर्ल्ड चैंपयनशिप और और कॉमनवेल्थ गेम्स में गोल्ड जीतने वाले पहले भारतीय हैं।

वह अब तक वर्ल्ड जूनियर चैंपियनशिप, एशियन चैंपियनशिप, साउथ एशियन गेम्स और कॉमनवेल्थ गेम्स में गोल्ड मेडल जीत चुके हैं। चोपड़ा को इन एशियाई खेलों में गोल्ड मेडल जीतने का प्रबल दावेदार माना जा रहा है।

हरियाणा के नीरज चोपड़ा ने 2016 के साउथ एशियन गेम्स में 82.33 मीटर की दूरी तक भाला फेंककर राष्ट्रीय रिकॉर्ड बनाया था। नीरज ने उसी साल अंडर-20 वर्ल्ड एथलेटिक्स चैंपियनशिप में 86.48 मीटर की दूरी तक भाला फेंकते हुए जूनियर वर्ल्ड रिकॉर्ड भी तोड़ा। हालांकि इस रिकॉर्ड प्रदर्शन के बावजूद वह 2016 रियो ओलंपिक के लिए क्वॉलिफाई करने से चूक गए।

18 अगस्त से 2 सितंबर तक चलने वाले एशियाई खेल इंडोनेशिया में 36 खेलों के लिए मेडल दिए जाएंगे। मीराबाई चानू की एशियन गेम्स में गैरमौजूदगी भारत के लिए एक बड़ा झटका है क्योंकि उन्हें इस इवेंट में गोल्ड मेडल का सबसे बड़ा दावेदार माना जा रहा था।

और पढे : सायना नेहवाल ची जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये घसरण

सायना नेहवाल ची जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये घसरण

सायना नेहवाल , Saina Nehwal

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदकाची कमाई करणाऱ्या सायना नेहवाल ची जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. अलीकडेच चीन, नानजिंग येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत सायनाला कॅरोलिना मरिनकडून सहज पराभव पत्करावा लागला होता. यामुळे ती अव्वल दहातून बाहेर पडली असून ती आता ११व्या क्रमांकावर घसरली आहे.

याच जागतिक स्पर्धेत उपविजेती ठरलेली सिंधू तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तैपईच्या ताय झ्यू यिंगने अव्वल क्रमांक कायम राखला असून दुसऱ्या क्रमांकावर जपानची अकेन यामागुची आहे.

पुरुषांच्या रँकिंगमध्ये किदाम्बी श्रीकांतची दोन क्रमांकांनी घसरण झाली असून तो आठवा घसरला आहे. तर प्रणॉय ११व्या क्रमांकावर कायम आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना दोन क्रमांकांचा फायदा झाला असून ते २३व्या क्रमांकावर आले आहेत. महिला दुहेरीच्या अव्वल वीसमध्ये मात्र भारताची एकही जोडी नाही. प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डी ही मिश्र दुहेरीची जोडी रँकिंगमध्ये २४व्या क्रमांकावर आहे.

Samsung Galaxy Note 9 can be pre-booked in India starting today

Samsung Galaxy Note 9
Samsung Galaxy Note 9

Samsung Galaxy Note 9 is finally official. The South Korean smartphone manufacturer launched its most anticipated smartphone of the year — the Galaxy Note 9 — at the Unpacked event in New York last night.

The question now is, when will Samsung bring the Note 9 to India? Samsung has announced that in India the Note 9 will go on sale in the next three weeks, in other words, in the last week of this August. However, a new Flipkart teaser now reveals that the pre-orders for the phone will begin today at 2PM during the Flipkart Big Freedom Day sale.

The India price of the Galaxy Note 9 is yet to be revealed by Samsung. But considering the price of the global variants, in India, the price of the Note 9 is expected to be around Rs 70,000 approx. Samsung has launched the Galaxy Note 9 in two RAM options — 6GB and 8GB. The base model starts at a price tag of $1,000, while the top-end model with 512GB of internal storage comes at $1,250.

SAMSUNG GALAXY NOTE 9 SPECS
In many ways, the Galaxy Note 9 is like the Galaxy S9+. The Note 9 sports a 6.4-inch QHD+ display with 2960×1440 pixels resolution. Apparently, the Note 9 by default comes with a FullHD+ resolution, but one can switch to QHD+ by changing the settings. YouTube, on Thursday, announced a Signature Device list, in other words, the best-in-class phone to watch YouTube videos, and Note 9 is one of the 19 devices.

The Galaxy Note 9 can handle heavy gaming sessions extremely well, claims Samsung. In the U.S and many European countries, Samsung Galaxy Note 9 will come packed with Qualcomm’s latest Snapdragon 845 processor that is also found in all the recently launched flagships. But it is noteworthy that in India and South Korea and also some other Asian and European countries, Samsung Galaxy Note 9 will be powered by its own Exynos 9810 processor, much like what happened with the Note 9.

The Note 9 comes in two RAM – 6GB and 8GB and also two storage models – 128GB and 512GB. There’s also a support for a microSD card to expand storage memory. The Note 9 comes with dual cameras on the rear panel with two 12-megapixel primary and secondary sensors. On the front, it comes with an 8-megapixel lens with f1.7 aperture. The phone runs Android 8 Oreo OS that has been modified by Samsung. It is backed by a massive 4000mAh battery – that is bigger than any Note device ever. Note 9 also support fast charging.

ALSO READ : Xiaomi Mi A2 launched in India : Price & Specification

ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं सोपवण्याची गरज नाही- केंद्राचा निर्णय

ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं सोपवण्याची गरज नाही

वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिला आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्राफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ ट्राफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, ट्राफिक सिग्नल तोडणे तसंच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी ट्राफिक पोलीस कारवाई करत कागदपत्रं जप्त करतात. मात्र अनेकदा ही कागदपत्रं पोलिसांकडून हरवली जातात. अशा वेळी आपली कागदपत्रं पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

अधिक वाचा : नागपूरच्या व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करण्याची सुवर्णसंधी

Oye Talks in Nagpur City on August 12

Oye Talks in Nagpur City on August 12

Nagpur :- NGO, Samarpan Awareness Foundation (SAF: www.saforg.com) works towards Youth Welfare through inner skill building. As a part of our mission towards creating a holistically developed youth for India, we have organized Central India’s first talk series, the inaugural talk being on Sunday, 12 August 2018, on occasion of International Youth Day. Persistent system is the venue partner for Oye Talks.

These are unique talks, specially arranged for the youth engrossed with education and plans for their future. The purpose of OYE TALKS is to imbibe motivation and inspiration amongst the youth. The first OYE TALKS has five speakers from various fields. Each speaker will be given 18 minutes to narrate their story of struggle and achievement. After all the 5 talks, there will be an open question-answer session for interaction between audience and speakers.

Date: 12 August 2018
Venue: Kavi Kulguru Kalidas Auditorium, Persistent Systems, IT Park, Nagpur.
Time: 10 am to 1 pm.

The speakers are: Mr. Mukul Kulkarni, an architect, entrepreneur and owner of Breakfast Story , Mr. Vivek Deshpande, Spacewood Furnitures , Mr. Shubham Jejani, a young social worker and entrepreneur , Dr. Lalit Kumar, Senior Vice President, Sulabh International Social Service Organization, Dr. Yogeshwar Kalkonde, Neurologist and Public Health Researcher, Search Foundation, Gadchiroli. They will talk on their own life stories and the learning from that. Students from colleges from all over Nagpur will attend this program.

ALSO READ : Nicktoons Moto Patlu visits city for a street play at Shahu Garden

नक्सल समर्थक साईबाबा की पत्नी को अस्पताल में साथ रहने की हाईकोर्ट ने नहीं दी अनुमति

नक्सल समर्थक

नागपुर :- नक्सल समर्थन के आरोप में नागपुर मध्यवर्ती कारागृह के भीतर उम्रकैद की सजा काट रहे विकलांग प्रोफेसर जीएन साईबाबा को समय समय पर इलाज की जरूरत पड़ रही है। जिसके लिए साईबाबा की पत्नी वसंता साईबाबा ने आरोप लगाया है की सरकार द्वारा उसके इलाज में लापरवाही बरती जा रही है, वसंता ने यह आरोप कुछ दिन पहले हाइकोर्ट में दायर अपनी अर्जी में लगाया था, जिसके लिए उसने पति के इलाज के दौरान अस्पताल में उसके साथ रहने की अनुमति मांगी थी। गुरुवार को हुई सुनवाई में कोर्ट ने उसे साथ रहने की अनुमति देने से इनकार कर दिया। उसे सिर्फ अस्पताल में साईबाबा को मिलने की अनुमति दी जा सकेगी।

वहीं जेल नियमों का पालन करते हुए उसे जेल में भी साईबाबा से मिलने की अनुमति दी जा सकती है। साईबाबा ने हाइकोर्ट में गडचिरोली सत्र न्यायालय के फैसले को हाइकोर्ट में चुनौती दे रखी है। इसी याचिका के साथ उसकी पत्नी की अर्जी भी जोड़ी गई थी। इस पर कोर्ट ने 14 सितंबर को सुनवाई रखी है। बता दें गड़चिरोली जिला व सत्र न्यायालय ने प्रोफेसर जीएन साईबाबा और अन्य पांच को नक्सलियों की मदद करने का दोषी पाया है।

न्यायालय ने प्रोफेसर साईबाबा, हेम मिश्रा, प्रशांत राही, महेश तिरकी, पांडू नरोटे को उम्रकैद और विजय तिरकी को 10 साल सश्रम कारावास की सजा सुनाई है। निचली अदालत ने देश विरोधी गतिविधियों और प्रतिबंधित संगठन के सदस्य होने का दोषी पाया था। गड़चिरोली पुलिस ने दिल्ली के जेएनयू विश्वविद्यालय के विद्यार्थी हेम मिश्रा को अगस्त 2013 में महेश तिरकी और पांडू नरोटे के साथ अहेरी से गिरफ्तार किया था। हेम मिश्रा से पूछताछ के बाद पुलिस ने सितंबर 2013 में प्रशांत राही काे भी गिरफ्तार किया। नक्सली नेता गणपति व नर्माद अक्का और प्रोफेसर साईबाबा के बीच मध्यस्थता करने का दावा पुलिस की ओर से किया गया। 23 दिसंबर 2015 साईबाबा ने भी आत्मसमर्पण कर दिया था।

और पढे  : महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सुगंधित दूध

Nicktoons Moto Patlu visits Nagpur city for a street play at Shahu Garden

Nicktoons Moto Patlu visits Nagpur city

Nagpur : This, 15 th of August India will celebrate its 72 nd year of Independence. Every year we celebrate this day with utmost joy and pride and we promise ourselves to be better citizens. But do we stay true to this promise? Can we say that we are upstanding citizens of the country who are celebrating freedom in its true form? This year, Nickelodeon sets out to showcase the true meaning of freedom with KaroSochUpgrade.

The inspiring initiative will see the Nicktoons and kids come together and ask every individual to celebrate freedom by being respectful to people around them and their environment. As part of the unique initiative Nicktoons Motu Patlu showcased the true meaning of freedom with an immersive play at Shahu Garden in Nagpur.

The Nicktoons and the performers bought the stirring thought to life by performing a rendition of the stories that would inspire torespecting those who keep their houses clean, not encourage or participate inany form of bribery and treat their city as you would treat theirhouse. While Motu Patlu go on ground in Chandigarh, Nagpur, Ahmedabad and Mumbai city. The channel will also take this campaign on air and on digital to spread the message of KaroSochUpgrade through interactive and engaging videos and posts.

ALSO READ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय योजनांत सहभाग घ्या! – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सुगंधित दूध

महापालिका

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधित दूध मोफत मिळणार आहे. यासंदर्भातील नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण समितीने गुरूवारी (ता.९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात घेतलेल्या बैठकीमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आला.

यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती भारती बुंडे, सदस्या प्रमिला मंथरानी, स्वाती आखतकर, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, मनोज गावंडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आदिवासी शाळा, महापालिकेच्या शाळांना विनामूल्य सुगंधित दूध देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांना सुगंधित दूध देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण समितीने प्रस्ताव पारित केला असल्याची माहिती समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादन सहकारी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. शासनाच्या अटी व शर्तीनुसार दुधाची गुणवत्ता व लेबल नुसार त्यात कॅलरिज, प्रोटिन्सचे प्रमाण किती आहे याची पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले.

या राज्यस्तरीय योजनेचे उद्‌घाटन नागपूर महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये शनिवारी ११ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह शहरातील सर्व खासदार व सर्व आमदार, नगरसेवक हे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा : गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय योजनांत सहभाग घ्या! – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय योजनांत सहभाग घ्या! – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,ता. ९ : सार्वजनिक गणेशोत्सव हे जनजागृतीचे उत्तम माध्यम आहे. उत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिक एकत्र येतात. श्रद्धेने सार्वजनिक गणेश मूर्तींचे दर्शन घेतात. त्यामुळे लोककल्याणकारी राष्ट्रीय योजनांची उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करा आणि स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतानाचा ‘पाणी वाचवा’ हा संदेश प्रभावीपणे द्या, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेनागपूर महानगरपालिकेच्या महाल स्थित राजे रघुजी नगर भवन येथे गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार आशीष देशमुख, आमदार जोगेंद्र कवाडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप यादव, पोलिस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) राकेश ओला उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सार्वजनिक उत्सव शांततेत पार पाडण्याची नागपूरची परंपरा आहे. भोसले काळापासून उत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक विषयांची जनजागृती करण्याचे कार्य नागपूरकर करीत असतात. हा उत्सव नागपूरकरांचा आणि नागपुरातील प्रत्येकाचा आहे. समाजातील सर्वच घटक या उत्सवात सहभागी होत असतात. सार्वजनिक गणेश उत्सवाचा जो उद्देश आहे तो साध्य व्हावा, हाच आमचा प्रयत्न आहे. यासाठी गणेश मंडळांचे सहकार्य अपेक्षित आहे. शासनाने समाजातील सर्वच घटकांसाठी ज्या लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत, त्याची माहिती आणि उद्देश या उत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य गणेश मंडळांनी करावे.

स्वच्छ भारत अभियान ही परिवर्तनाची नांदी आहे. या अभियानांतर्गत नागपुरात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्य झाले आहे. हे कार्य गणेश मंडळांनी पुढे न्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. नागपूर शहरातील तलाव हे नागपूरचे वैभव आहे. ह्या तलावांचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांचा वापर विसर्जनासाठी करावा. उत्सवाच्या माध्यमातून ‘पाणी वाचवा’ हा संदेश मोठ्या प्रमाणात द्यावा. एकंदरच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महापौर नंदा जिचकार यांनी महानगरपालिकेतर्फे उत्सवादरम्यान करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दल सांगितले. गणेशोत्सवादरम्यान जलप्रदूषण टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. घरगुती गणेश विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागामध्ये विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यात येईल. नागरिकांनी या कार्यात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गणेश मंडळांना देण्यात येणारी परवानगी, उत्सवादरम्यानची वाहतूक व्यवस्था याबाबत पोलिस उपायुक्त राकेश ओला यांनी माहिती दिली. याप्रसंगी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणींसंदर्भातील प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिलीत. बैठकीला नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : ९ ऑगस्ट क्रांती शहीद दिन निमित्त महापौर, उपमहापौर व्दारा हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण

९ ऑगस्ट क्रांती शहीद दिन निमित्त महापौर, उपमहापौर व्दारा हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण

क्रांती शहिद दिन

९ ऑगस्ट क्रांती दिन निमित्त महापौर नंदा जिचकार व उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी सकाळी शहीद स्तंभ चौक इतवारी येथील स्मारकाला तसेच कॉटन मार्केट चौक स्थित हुतात्मा स्मारक येथे व गोवारी स्मारक जवळील हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करुन नागपूर नगरीतर्फे हुतात्म्यास श्रध्दांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी सभापती वंदना यंगटवार, नगरसेवक श्री.राजेश घोडपागे, नगरसेविका हर्षला साबळे, डॉ. अनिल वाघ, सतीश तारेकर, दिपक जहेरी, प्रकाश फुन्ते, यादवराव देवगडे, रघुवीर देवगडे, शामराव आरमोरीकर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : पालकमंत्री बावनकुळेंना मराठा महिलांनी सुनावले खडेबोल

राज्यसभेच्या उपसभापतीपदी एनडीएचे हरिवंश नारायण सिंह !

हरिवंश नारायण सिंह

राज्यसभेच्या उपसभापतीपदी आज एनडीएचे हरिवंश नारायण सिंह विराजमान झाले. उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत हरिवंश सिंह यांनी विरोधी पक्षांचे हरिप्रसाद यांच्यावर १२५ मतांनी विजय मिळवला.

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी एनडीएकडून हरिवंश सिंह तर विरोधी पक्षांकडून हरिप्रसाद यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. या निवडणुकीत हरिवंश सिंह यांना १२५ मते मिळाली. तर हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. हरिवंश सिंह यांना विजयी घोषित करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जागेवर जाऊन शुभेच्छा दिल्या. याशिवाय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि विरोधी पक्षाचे नेते गुलाब नबी आझाद यांनीही हरिवंश नारायण सिंह यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, मतदानावेळी आम आदमी पार्टी (आप), डीएमके, वाईएसआर कॉंग्रेस, पीडीपीसह अनेक पक्ष अनुपस्थित होते. यावेळी राज्यसभेत २४४ खासदारांपैकी एकूण २३० खासदार उपस्थित होते. यामुळे विरोधकांचे संख्याबळ कमी पडले.

अधिक वाचा : भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत व्हिसा मुक्त प्रवेश

नागपुरात ‘एअर शो’ करण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता

नागपुरात ‘एअर शो’ करण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता

मध्य भारतातील युवकांना वायुदलाकडे आकर्षित करण्यासाठी वायुसेना दिनाच्या निमित्ताने दर दोन-तीन वर्षांनी नागपुरात ‘एअर शो’ आणि ‘स्ट्रेटेजिक डिस्प्ले’ करण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता आहे. नागपुरातील वायुदलाच्या मेंटनन्स कमांडकडून मुख्यालयाकडे अद्याप प्रस्ताव सादर झाला नसल्याची माहिती आहे.

वायु दलाच्या अनुरक्षण कमानचे मुख्यालय नागपुरात आहे. शिवाय सोनेगाव येथे एअरफोर्स स्टेशन असल्याने वायुदलासाठी हे शहर महत्त्वाचे आहे. हे ध्यानात घेऊन मध्य भारतातील युवकांना वायुदलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ८ ऑक्टोबर या वायुदलाचा स्थापना दिनी येथे एअर शो यासारखे उपक्रम घेतले जातात.

दिल्लीतील मुख्यालयात एअर शो दरवर्षी ठरलेला असतो व इतर ठिकाणी वेगवेगळ्या वर्षांत घेतला जातो. त्यानुसार नागपुरातही दर दोन ते तीन वर्षांनी हा शो होत होता. २०१३ आणि २०१५ ला येथे एअर शो झाले. त्यानंतर हा शो गेल्यावर्षी होईल, असे सांगण्यात येत होते, परंतु ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. यावर्षी नागपूरचा दावा आहे. मात्र, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी हा ‘शो’ होणायाची शक्यताही मावळताना दिसत आहे, असे वायुदलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिल्ली मुख्यालयात दरवर्षी एअर शो होतो, इतर ठिकाणी होईल की नाही निश्चित नसते. यावर्षीचा कार्यक्रम देखील आलेला नाही. मुख्यालयाकडे विनंती करण्यात आली काय, असे विचारले असता विनंतीने एअर मिळत नसतो. रोटेशन पद्धतीने शोसाठी शहराची निवड केली जाते. असे त्यांनी स्पष्ट केले. एअर शो करणारी चमू हैदराबादला असल्याने दिल्लीकडे जाण्यापूर्वी किंवा तिकडून येताना नागपुरात सादरीकर करण्याचे नियोजन केले जाते. ही चमू दिल्लीतील मुख्य कार्यक्रमाआधी सरावासाठी दिल्लीला जात असते. त्यानुसार नागपुरातील शोचे अनेकदा नियोजन झाले आहे.

अधिक वाचा : रमण विज्ञान केंद्र येथे पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…

पालकमंत्री बावनकुळेंना मराठा महिलांनी सुनावले खडेबोल

मराठा

नागपूर : मराठा समाजाची दयनिय अवस्था आहे. राज्यशासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. अध्याप, ते दिले नाही. राज्यशासन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे. नागपूर चे पालकमंत्री म्हणून तुम्ही योग्य भूमिका घेतली नाही, असे खडेबोल मराठा समाजातील महिलांनी नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले.

गुरुवार क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक पुकारण्यात आली होती. उपराजधानी नागपूरातही मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. मराठा समाजाच्या तरुण- तरुणींनी या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करुन मोर्चा काढला.

मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारला असल्याची माहिती नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना असताना सुध्दा मराठ्यांचा गड असलेल्या नागपूरातील महाल परिसरातील मनपाच्या टाऊन हॉल येथे नागपूर जिल्हयातील विविध विषयावर सभा आयोजित केली होती. महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आणि तेथून आंदोलकांनी थेट आपला मोर्चा महाल येथील मनपाच्या टाऊन हॉल कडे वळवला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा टाऊन हॉल येथे सुरु असतानाच आंदोलकांनी परिसर घोषनाने दणानून सोडला.

मुख्यमंत्री हाय हाय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण द्या अश्या घोषणा देऊन आपला रोष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर व्यक्त केला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मंत्री बावनकुळे यांनी आंदोलकांना शांत करुन संबोधित केले. राज्यशासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्पर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी पुढाकार घेत आहेत, असे म्हणून मंत्री बावनकुळे यांनी आंदोलकांना निवेदनाची प्रत मागितली, तसेच तुमच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्या कडे पोहचविणार असल्याची ग्वाही दिली.

पालकमंत्री बावनकुळे यांच्या या आश्वासनावर मराठा समाजातील तरुणी आक्रमक होऊन त्यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्यावर प्रश्नाचा खडीमार केला. आंदोलकांची उग्रता लक्षात घेता मंत्री महोदय बावनकुळे यांनी काढता पाय घेतला.

अधिक वाचा : सकल मराठा समाजाच्या बंद ला नागपूर मधे उस्फूर्त प्रतिसाद

सकल मराठा समाजाच्या बंद ला नागपूर मधे उस्फूर्त प्रतिसाद

मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांची दीक्षाभूमीला भेट

ओमप्रकाश रावत

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे येऊन प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाला अभिवादन केले. ‘तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करताना व या पवित्र स्थळी मला सर्वांप्रती शांती, स्नेह आणि प्रेमाची भावना निर्माण झाली. येथे येऊन मी धन्य झालो,’ अशी प्रतिक्रिया रावत यांनी दीक्षाभूमीवरील व्हिजिट बुकवर नोंद केली. मंगळवारला त्यांनी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी त्यांचे दीक्षाभूमी स्तुपाची प्रतिमा व भारतीय संविधान भेट देऊन सत्कार केला.

मुख्य निवडणूक आयुक्त रावत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे भारतीय संविधान निर्मितीत महत्त्वाचे योगदान आहे. यामुळेच आज भारतवासी प्रगतीपथावर असून लाभान्वित आहेत. भारतीय संविधानातील लोकशाहीवर माझा दृढ विश्वास झाला आहे, असे मतही त्यांनी नोंदविले. यावेळी निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुगदल, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, शिरीष मोहोड, प्रियदर्शनी बोरकर, आभा बोरकर, प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, डॉ. अरुण जोसेफ, विजय गजभिये, शरद मेश्राम, देवा रंगारी, आशिष द्विवेदी उपस्थित होते.

अधिक वाचा :  रमण विज्ञान केंद्र येथे पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय) उमेशबाबू चौबे यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा पालक हरपला ! – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

उमेशबाबू चौबे

मुंबई, दि.९ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांच्या निधनाने नागपूरच्या सामाजिक क्षेत्रातील एक समर्पित आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आयुष्याचा मोठा कालखंड विविध चळवळी आणि स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या उमेशबाबूंनी नागपूरच्या सामाजिक क्षेत्राचे पालकत्व खऱ्या अर्थाने निभावले. नागपूर शहरातील वंचित उपेक्षित आणि शोषित घटकांशी त्यांची नाळ आयुष्यभरासाठी जोडलेली राहिली. महापालिकेच्या माध्यमातून नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. त्यासोबतच पत्रकारिता, नाटय आणि साहित्यविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा कृतीशील सहभाग मोलाचा होता.

अधिक वाचा : नागपूर : मराठा महिला आंदोलकांनी घातला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार

नागपूर : मराठा महिला आंदोलकांनी घातला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार

नागपूर

नागपूर – सकल मराठा समाजातर्फे संपूर्ण नागपुरात आज क्रांतीदिनी बंद पाळण्यात येत आहे. शहरातील शिवाजी स्मारकाजवळ संपूर्ण मराठा बांधव एकत्रित आले आहेत. यावेळी आंदोलक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.

सकाळी शिवाजी महाराजांच्या स्मारकापुढे महाआरती करण्यात आली. या महाआरती नंतर सकल मराठा समाजाच्या मोर्चाची सुरूवात करण्यात आली. आरतीनंतर जय शिवाजी जय भवानीचे नारे देत मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, आंदोलक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढला नाहीं तर पुढचे आंदोलन आक्रमक होईल, असे मराठा आंदोलक महिलांनी यावेळी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टीने नागपुरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बांगड्यांचा हार घालून मिरवणूक काढणाऱ्या आंदोलकांकडून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा हिसकावून घेत तो पोलीस व्हॅनमध्ये ठेवला. यावेळी आंदोलकांकडून चालू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते.

अधिक वाचा : आज महाराष्ट्र बंद: सकल मराठा समाजतर्फे आज नागपूर बंदचे आवाहन; या ठिकाणी बंद नाही

Video : Manmarziyaan Trailer Release!

Abhishek Bachhan has shared the first trailer for his next film, Manmarziyaan. The film brings Abhishek Bachchan back to the big screen after a gap of two years and also stars Taapsee Pannu and Vicky Kaushal.

The film is about Rumi, struggling to choose between her irresponsible boyfriend Vicky and the mature, more grown-up match suggested by her family, Robbie. She wants Vicky to marry her but he comes up with excuses every time until she decides to give arrange marriage a chance. However, Vicky still haunts her new relationship and she is now confused choosing one between the two.

The cast and crew of the film shared the film’s poster featuring all the lead stars on Wednesday. “What does the heart really want? #Manmarziyaan Trailer out tomorrow,” Abhishek had tweeted.

The film is set to hit the screens on September 14.

ALSO READ : Karan Johar announces next historical film Takht

Nagpur Weather

Nagpur
haze
39 ° C
39 °
39 °
12 %
1.5kmh
40 %
Thu
38 °
Fri
43 °
Sat
44 °
Sun
44 °
Mon
46 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...