Home Blog Page 272

अंबाझरी घाट जवळ क्रेन सोबत झालेल्या अपघातात तीन विद्यार्थींचा मृत्यू

नागपूर: आज सकाळी अंबाझरी रोड वर अंबाझरी घाट जवळ क्रेन सोबत झालेल्या अपघातात तीन शालेय विध्यार्थिनीनिंचा मृत्यू झाला. तिन्ही विद्यार्थिनी विश्रुती राजेश बनवारी (वय १८) अंबाझरी, स्नेहा विजय अम्बाडकर (वय १८) हिल टॉप,
रुचिका विजय बोरीकर तांडापेठ निवासी आहे. ह्या तिन्ही विद्यार्थिनी रायसोनी कॉलेज मध्ये शिकत होत्या, दर रोज प्रमाणे
आज सुद्धा ह्या तिन्ही मैत्रिणी स्कुटी क्रमांक MH 49 AZ 1502 वरून कॉलेज जात असताना अंबाझरी घाट जवळ
मेट्रो ट्रेन च्या कामावरील क्रेन चालक, क्रेन रिवर्स करत असताना ह्या तिन्ही विद्यार्थींनी क्रेन ला धडकल्या असून त्यात
त्यांचा मृत्यू झाला, त्यांना उखाड हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते.

स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत – स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत राज्यातील ३६ स्थानके

स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत राज्यातील ३६ स्थानके

देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये राज्यातील ३६ स्थानकांचा समावेश असून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल जाहीर केला. ‘अ-१’श्रेणीमध्ये वांद्रे स्थानकाचा समावेश असून ते सातव्या क्रमांकावर असून देशातील अव्वल दहा स्थानकांत त्याला स्थान मिळाले आहे. या श्रेणीत मुंबई-सीएसएमटी आणि दादर स्थानकांनी सुधारणा केली असून या स्थानकांनी अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

‘स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत’ अहवालांतर्गत ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. या अहवालात देशातील ४०७ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. ‘अ-१’ श्रेणीमधील ७५ रेल्वे स्थानकांत राज्यातील १० रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

५० कोटींपेक्षा जास्त प्रवासी ज्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करतात अशी रेल्वे स्थानके ‘अ-१’ श्रेणीत आहेत. ‘अ’ श्रेणीमध्ये ३३२ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. ‘अ-१’ या श्रेणीत पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांनाही स्थान मिळाले आहे. देशातील ३३२ रेल्वे स्थानकांमध्ये राज्यातील २६ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. अकोला, नाशिक रोड, दौेंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगांव, औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे.

हेही वाचा : महानिर्मिती ची वीजनिर्मिती घटल्याने ग्राहकांवरील भार वाढणार

Biggest cyber attack on Cosmos Bank, Hackers Loot Rs 94 Crore

State Bank of Mauritius

In a suspected case of cyber attack, a server at Pune-headquartered Cosmos Bank was hacked and over Rs 94 crore allegedly transferred to bank accounts outside the country. The officials of the cooperative bank have filed a complaint at the Chatushrungi police station in Pune in this regard.

In the FIR, the bank officials have stated that they suspect a malware attack on the ATM switch located at the bank’s headquarters on Ganeshkhind Road in the city. They further said that Rs 80.5 crore were initially transferred to a foreign bank in 14,849 transactions of the debit card, and another Rs 13.9 crore transferred in a SWIFT transaction.

The FIR also states that the money transfer took place on two occasions last week — on August 11 and August 13. A team from the local police station and the cyber crime cell of Pune police have launched an investigation in the case.

According to the complaint, information of thousands of debit cards have been stolen by suspected cybercriminals in the malware attack.

The top officials of the bank said a press conference will be held during the day about the issue.

The Cosmos Bank, which is one of the oldest cooperative banks in India, was established in 1906.

Namaste England Poster Out: Arjun Kapoor unveils new posters for ‘Namaste England’

Arjun Kapoor unveils new posters for 'Namaste England'

Arjun Kapoor unveiled two new posters for his upcoming movie Namaste England on Tuesday. The sequel to Akshay Kumar and Katrina Kaif’s hit Namaste London, this new version will see Parineeti Chopra reunite with Arjun Kapoor after their debut movie Ishaqzaade.

One of the brand new posters sees the lead stars pose in front of the Buckingham Palace. While Parineeti is all smiles as her dupatta shows off the Union Jack, Arjun Kapoor looks perplexed at her happiness.

This latest image also shows a new tagline for the movie. Earlier, when the release date was December 7, 2018, the tagline read: London jaana hai, legal illegal sab chalega. The new tagline is ‘Love can travel any distance.’ Directed by Vipul Amrutlal Shah, the movie also has a new release date at October 19. This will help in cashing in on the festive fever of Navratri and Dussehra.

The second poster showcases Parineeti in western casuals. But this time, it’s Arjun who is wearing the UK flag. The expressions have changed too.

The film has also been shot at over 75 locations, including in Dhaka, Paris, Brussels and London. Namaste England marks Vipul’s return to direction after eight years.

Also Watch : Varun Dhawan and Anushka Sharma starrer ‘Sui Dhaaga – Made in India’ Trailer out

पुलिस आयुक्त ने दी स्कूल से बंक मारकर घूमने वाले बच्चों को नसीहत

पुलिस आयुक्त

नागपुर :- शहर में पहली बार किसी पुलिस आयुक्त ने सड़क पर वाहन रोककर स्कूल से बंक मार कर घूमने वाले बच्चों से बातचीत कर बच्चों के मित्र बनकर आयुक्त ने उन्हें सीख दी। बच्चों काे अपनी गलती का अहसास कराने के बाद पुलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय जब वाहन में बैठने लगे तब बच्चों ने उनके साथ तस्वीर खिंचाने की जिद की।

पहले तो उन्होंने फोटोग्राफी से मना किया लेकिन चंद सेकेंड बाद ही सभी बच्चों के साथ तस्वीर खिंचवाकर पूरे लम्हे काे यादगार बना दिया। पुलिस आयुक्त की इस दरियादिली से स्कूली बच्चे इतने प्रभावित हुए कि उन्होंने भी आगे चलकर पुलिस अधिकारी बनने का वादा किया।

उपराजधानी में पुलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय का आम नागरिको से पेश आने का तरिका देखने आया है। स्कूल से बंक मारकर घूमनेवाले १० -१५ छात्रों को एक दोस्त की तरह समझाया, वह भी सड़क किनारे पुलिस वाहन को रुकवाकर।

जानकारी के अनुसार गत दिनों पुलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय गश्त पर निकले थे। इस दाैरान फुटाला तालाब, वायुसेना नगर मार्ग पर उन्हें कुछ स्कूली बच्चे गणवेश पहने नजर आए। सभी बच्चे इधर-उधर घूम रहे थे। पुलिस आयुक्त ने वाहन चालक को उनके पास कार रोकने को कहा।

जैसे ही पुलिस की गाड़ी रुकती छात्र भागने लगे, तब पुलिस आयुक्त ने बड़े ही प्यार से कहा- पुलिस से भागो मत, पुलिस को अपना दोस्त समझो। बच्चों के रुकने के बाद पुलिस आयुक्त ने उनसे चर्चा शुरू की। 20 मिनट तक बच्चों के साथ वह बातचीत करते रहे। उन्होंने इस तरीके से मार्गदर्शन किया कि स्कूल से बंक मारने वाले इन बच्चों ने आगे से स्कूल से बंक न मारने की कसम खाई। इतना ही नहीं बच्चों ने कहा कि वे भी उनके जैसा ही पुलिस अधिकारी बनेंगे।

अधिक वाचा : केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे उद्‌घाटन – अल्प दरात एकाच वेळी होणार ४९ तपासणी

केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे उद्‌घाटन – अल्प दरात एकाच वेळी होणार ४९ तपासणी

केंद्रीय पॅथॉलॉजी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे आरोग्य, शिक्षण यासारख्या अनेक सेवा दिल्या जातात. मात्र त्यांना सतत नावच ठेवले जाते. मात्र या सेवांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी टाटा ट्रस्टने दिलेला मदतीचा हात मनपाची नवी ओळख निर्माण करणार आहे. टाटा ट्रस्टने मनपा रुग्णालयांमधील सुविधांचा केलेला कायापालट हा नागरिकांचा मनपाच्या आरोग्य सेवेबाबतचा दृष्टिकोन बदलविणारा ठरणार आहे, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिका व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सदर येथील मनपा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे सोमवारी (ता. १३) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रगती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर सुनील अग्रवाल, नगरसेवक किशोर जिचकार, निशांत गांधी, नगरसेविका शिल्पा धोटे, वैद्यकीय आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे, सदर रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, दंत रोग तज्ज्ञ डॉ. साकीब पटेल आणि डॉ. शबिना पटेल, डॉ. अंजुम बेग, डॉ. विजय जोशी, डॉ. आंबेराय, डॉ. चारू बाहेती, डॉ. सुरेश बत्रा, टाटा ट्रस्टचे सिनियर पॅथॉलॉजिस्ट डॉ. टिकेश बिसेन, डॉ. रिजेश बोस, अमर नावकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महापालिकेकडे सुविधा आहेत. मात्र तोकड्या निधीअभावी त्या अद्ययावत करता येत नाही. नागपूर महानगरपालिका व टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये ६ डिसेंबर २०१७ ला सामंजस्य करार झाला. या करारांतर्गत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व आधुनिकीकरणासह केंद्रीय प्रयोगशाळा उघडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या अंतर्गत टाटा ट्रस्टने उचलेले पाउल हे स्तुत्य आहे. मात्र त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात दर्जा टिकून राहिल. यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनीही लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या.

महापौरांनी केली रक्त तपासणी

केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेच्या उद्‌घाटनानंतर महापौर नंदा जिचकार यांनी संपूर्ण प्रयोगशाळेची माहिती जाणून घेतली. यावेळी महापौरांनी स्वत: रक्त तपासणी करून पॅथॉलॉजीचा शुभारंभ केला. या अद्ययावत पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत नागरिकांना एकाचवेळी विविध ४९ तपासणी करता येणार आहेत. यासाठी नागरिकांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना करावयाच्या असलेल्या चाचण्यांचे शुल्क भरावे लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवसभरातच रिपोर्टही मिळणार आहे. विशेष म्हणजे, नोंदणीपासून ते संपूर्ण प्रक्रियेबाबतची भरलेल्या शुल्कासह माहिती नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे.

२० ते १५० रुपयांत तपासणी

मनपा रुग्णालय व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना गरज असल्यास प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त किंवा लघवीचे नमुने घेतील. ह्या कार्यक्रमांतर्गत हे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत पोहोचविले जातील. केंद्रीय प्रयोगशाळेत तज्ज्ञ व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नमुन्यांची तपासणी करून रिपोर्टस्‌ संबंधित मनपा किंवा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल. विशेष म्हणजे, या सर्व चाचण्यांसाठी अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे. तपासणीसाठी नोंदणी शुल्क १० रुपये असून इतर तपासण्या या २० रुपयांपासून ते जास्तीत जास्त १५० रुपयांपर्यंत आहेत. मोठमोठ्या खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत हजारो रुपये मोजून कराव्या लागणाऱ्या तपासण्या आता अद्ययावत तंत्रज्ञानासह अत्यल्प दरात नागपूरकरांना मिळणार आहेत.

दंत विभागाची महापौरांकडून पाहणी

सदर रोगनिदान केंद्र येथे अल्पदरात दंतचिकित्सा सेवा पुरविली जाते. येथील मनपा रुग्णालयातील अत्याधुनिक दंत विभागाचीही महापौर नंदा जिचकार यांनी पाहणी केली. दंत विभागातील सर्व सुविधांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. दंत विभागात दातांविषयीचे सर्व उपचार अत्यंत कमी दरात विभागात केले जातात. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना विभागात नि:शुल्क उपचार दिले जात असून वेळोवेळी दंत तपासणी शिबिर घेण्यात येतात, अशी माहिती यावेळी दंत विभागाचे प्रभारी डॉ. साकीब पटेल व डॉ. शबिना पटेल यांनी यावेळी महापौरांना दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेबाबत विस्तृत माहिती दिली. नागपुरात टाटा ट्रस्टने ‘मॉडर्न’ रुग्णालयांची संकल्पना रुजविली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. टाटा ट्रस्टच्या पुढाकारातूनच नागपूरकरांना अत्यल्प दरात अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन मनपा जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

अधिक वाचा  : अनधिकृत बांधकामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा! – विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश

अनधिकृत बांधकामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा! – विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश

धर्मपाल मेश्राम

नागपूर : अनधिकृत बांधकामाबाबत सविस्तर माहिती सादर न करण्यात आल्याने मनपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संबंधी सर्व सहायक आयुक्तांनी येत्या सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश सत्ता पक्ष नेते संदीप जोशी व माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या सूचनेवरून विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात सोमवारी (ता. १३) विधी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सभापती धर्मपाल मेश्राम यांच्यासह सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, समितीच्या उपसभापती संगीता गिऱ्हे, सदस्या जयश्री वाडीभस्मे, सदस्य अमर बागडे, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहिम, उपायुक्त (बाजार विभाग) राजेश मोहिते, सहायक आयुक्त (बाजार विभाग) विजय हुमने, सहायक आयुक्त महेश धामेचा, सुभाष जयदेव, स्मिता काळे, सुवर्णा दखने, राजू भिवगडे, अशोक पाटील, मिलिंद मेश्राम, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक विधी अधिकारी प्रकाश बरडे, सूरज पारोचे, आनंद शेंडे, मनपाचे कायदे सल्लागार ॲड. ए.एम. काझी, ॲड. एस.एम. पुराणिक, ॲड. एस.बी. कासट, ॲड. डी.एस. देशपांडे, ॲड. एन.एस. देशपांडे, ॲड. सचिन नारळे आदी उपस्थित होते.

अनधिकृत बांधकामांसंबंधात मनपाने प्रत्येक झोननिहाय सविस्तर माहिती मागविली होती. मात्र सर्व दहाही झोनच्या सहायक आयुक्तांनी विस्तृत माहिती सादर केली नाही. न्यायप्रविष्ठ या मुद्द्यावर मनपाला बराच रोष सहन करावा लागला. याबाबत सर्व सहायक आयुक्तांकडून येत्या सात दिवसांत अहवाल मागविण्यात यावा. सदर अहवाल सादर करण्यात न आल्यास ७२ सी या कायद्यान्वये सहायक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सत्ता पक्ष नेते संदीप जोशी व माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी सभापतींना केली, त्यानुसार सभापती धर्मपाल मेश्राम यांनी निर्देशित केले.

कंत्राटी तत्त्वावर १२ विधी सहायकांची नेमणूक

महापालिकेत प्रत्येक झोनमध्ये एक याप्रमाणे एकूण १२ विधी सहायकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासंबंधी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी सभापती श्री. मेश्राम यांनी दिले. याशिवाय अनधिकृत बाजाराची लवकरच बाजार पट्टी वसुली सुरू करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. बाजार पट्टी वसुलीची प्रक्रिया अनेक वर्षांपासून बंद आहे. अनधिकृत बाजारामुळे बरेच नुकसानही होत आहे. त्यामुळे ही वसुली पुन्हा सुरू करण्यात यावी, असे त्यांनी निर्देशित केले.

बाजार विभागातील दुकानांचे पट्टे वाटप व परवान्यावर देण्यात येणारी दुकाने/ओटे यांच्यावर मनमानी प्रमाणात दरवाढ करण्यात आली आहे. ती कमी करून रेडीरेकनरनुसार ५० टक्के दरवाढ कमी करून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देशही सभापतींनी यावेळी दिले. मनपाच्या विविध विभागांच्या नियमावली अभावी बराच त्रास सहन करावा लागतो. मनपाच्या विविध विभागांची नियमावली तयार करण्यासाठी विधी विभागाने सल्लागार नेमावे, असेही विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी निर्देशित केले.

अधिक वाचा : पाणी फाऊंडेशन च्‍या पुरस्‍कारांचे शानदार वितरण, नरखेड तालुक्यातील उमठा गावाला तिसरा पुरस्कार

पीटा के सदस्य ने सांपो का रूप धारण कर किया सांपो को बचाने का आवाहन

पीटा के सदस्य ने सांपो का रूप धारण कर किया सांपो को बचाने का आवाहन

नागपुर :- आनेवाले दो दिन बाद नागपंचमी है, जिसके लिए पिपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ़ एनिमल (पीटा) इंडिया के दो सदस्य ने सांप का रूप धारण कर और हाथो में सन्देश का फलक लेकर “सांपो पर दया करो” “क्रुरतायुक्त नाग पंचमी मनाये” ऐसा सन्देश शहरवासियों को नागपुर के संविधान चौक में आनेवाले नाग पंचमी के अवसर पर दिया |

इस सन्देश के द्व्रारा लोगो को याद दिलाया गया की प्राणियों को प्राकृतिक भोजन नहीं दिया जाता, और त्योहारों के समय उन्हें गाय का दूध जबरदस्ती से पिलाया जाता है तब उन्हें वेदना और बीमारिया होती है | आज के इस सन्देश प्रदर्शन में राधिका सूर्यवंशी और ममता साहू कक्षा ९ वी की इन छात्राओं ने सांप का रूप धारण कर लोगो को सापो को बचाने और उनको क्रूरता से न मारने का एक सन्देश दिया |

और पडे : पाणी फाऊंडेशन च्‍या पुरस्‍कारांचे शानदार वितरण, नरखेड तालुक्यातील उमठा गावाला तिसरा पुरस्कार

सावन के पहले सोमवार को शहर के शिवालयों में उमड़ी भक्तों की भीड़

नागपुर :- देवो में सबसे बड़े महादेव भगवान शिव के लिए विशेष माने गए सावन महीने का आज पहला सोमवार है। सावन महीने में महादेव की पूजा का विशेष महत्व माना जाता है। महादेव के दर्शन के लिए सुबह से ही शहर के सभी शिवालयों में शिव भक्तों का तांता लगा रहा। महिलाये और पुरुष द्वारा सावन के महीने में सोमवार को भगवान शिव का व्रत किया जाता है, जिसका अपना विशेष महत्व बताया गया है।

सावन का महीना भगवान भोलेनाथ की पूजा के लिए विशेष माना जाता है। इस दौरान 12 ज्योतिर्लिंगो का विशेष श्रंगार के साथ पूजन भी किया जाता है। भगवान भोले के भक्तों के लिए सावन महीना एक उत्सव की तरह होता है, आज से मंदिरों में विशेष पूजा-अर्चना के साथ भगवान भोले का यह त्यौहार शुरु हो चुका है।

शहर के कल्याणेश्वर शिव मंदिर में आज सुबह से ही भोले शिव की विशेष आरती की गई। आरती के बाद श्रृंगार कर महाकाल को सुंदर तरीके से सजाया गया। वही शाम को भगवान के लिए फूलो की सेज सजाई गई थी I शहर के अन्य मंदिर में सुबह से ही शिवभक्तों का तांता लग गया। यहां विशेष आरती और पूजा की गई। सावन का महीना पोला यौहार को खत्म होगा। सावन महीने को लेकर संतरा नगरी में धार्मिक अनुष्ठानों का क्रम जारी है। सावन के पहले सोमवार की पूर्व संध्या पर नागपुर के सभी शिव मंदिर रोशनी से सजाये गए I

प्ले स्टोर से गूगल ने हटाए 7 लाख खतरनाक, फर्जी एप्स

गूगल

नई दिल्ली: गूगल प्ले स्टोर पर लाखों की तादात में ऐसे एप्स हैं, जो न सिर्फ आपके फोन के लिए खरतनाक हैं, बल्कि ये आपकी निजी जानकारी को भी लीक कर सकते हैं। गूगल की ओर से किए जाने वाले सर्वश्रेष्ठ प्रयासों के बावजूद मैलेशियस एप्स अक्सर चुपके से फोन में जगह बना लेते हैं।

हाल ही में रिसर्च फर्म ESET ने चेतावनी दी है कि फर्जी बैंकिंग एप्स का ग्रुप भारत में गूगल प्ले स्टोर में अपनी जगह बना चुका है। वहीं, IBM X-Force मोबाइल मैलवेयर के शोधकर्ताओं ने भी प्ले स्टोर पर बैंकिंग मैलवेयर को देखा है।

पिछले साल गूगल ने कहा था कि उसने साल 2017 में प्ले स्टोर से सात लाख मैलवेयर एप्स हटा दिए थे। पिछले साल भी सिमेंटेक, ESET और चेक प्वाइंट जैसी फर्म्स के शोधकर्ताओं ने चेतावनी दी थी कि गूगल प्ले स्टोर पर मौजूद एप्स में हिडन मैलवेयर हैं।

हालांकि, इनमें से कुछ यूटिलिटी ऐप्स में छिपे होते हैं। वहीं, अन्य गेम्स, एजुकेशन या क्रिप्टोकरेंसी होने का दावा करते हैं, लेकिन उनमें भी मैलवेयर होते हैं। यूजर्स को धोखा देने के लिए हैकर्स आमतौर पर होम स्क्रीन से अपने आइकन्स को छुपाते हैं। इन ऐप्स में से कई ऐप्स लॉन्च होने के बाद प्ले स्टोर पर किसी अन्य मैलेशियस ऐप पर विक्टिम को री-डायरेक्ट कर देते हैं।

इस साल भी गूगल की नजर ऐसे ही एप्स पर है। मगर, यह यूजर की भी जिम्मेदारी है कि वह सही और वैरीफाइड एप्स को ही डाउनलोड करे। थर्ड पार्टी एप्स को डाउनलोड करने में सावधानी रखने की जरूरत है।

और पढे :  जिओ फोनमध्ये १५ ऑगस्टपासून येणार व्हॉट्सअॅप फिचर

पाकिस्तान ने स्वतंत्रता दिवस से पहले 30 भारतीय कैदियों को किया रिहा

पाकिस्तान

इस्लामाबाद : पाकिस्तान ने स्वतंत्रता दिवस के एक दिन पहले सद्भावना दिखाते हुए 27 मछुआरों समेत 30 भारतीय कैदियों को आज जेल से रिहा कर दिया| विदेश विभाग के प्रवक्ता मोहम्मद फैजल ने एक बयान में कहा कि कैदियों की रिहाई ‘‘मानवीय मुद्दों का राजनीतिकरण नहीं करने की पाकिस्तान की अटल नीति के अनुसार की गई है’’| बयान में बताया गया है कि जिन 30 कैदियों को रिहा किया गया है उनमें 27 मछुआरे शामिल हैं|

उन्होंने कहा, ‘‘यह 14 अगस्त को पाकिस्तान का स्वतंत्रता दिवस मनाने का मानवीय भाव है’’| उन्होंने कहा, ‘‘हमें उम्मीद है कि भारतीय पक्ष भी इसी तरह का व्यवहार दिखाएगा’’| देश के उच्चतम न्यायालय के समक्ष जुलाई में सौंपी गई एक सरकारी रिपोर्ट के अनुसार, 418 मछुआरों समेत 470 भारतीय पाकिस्तानी जेलों में बंद हैं| 27 मछुआरे आज लाहौर पहुंचे और उन्हें वाघा सीमा पर भारतीय अधिकारियों को सौंपा जाएगा|

कराची में मालिर जेल के वरिष्ठ जेल अधीक्षक गुलाम बक्श ने कहा कि उन्होंने कल मछुआरों को रिहा किया था और गृह मंत्रालय से आदेश मिलने के बाद ट्रेन के जरिए उन्हें लाहौर भेजा| उन्होंने कहा, ‘‘मछुआरों को सद्भावना के कदम के तौर पर रिहा किया गया है’’| एदी वेल्फेयर ट्रस्ट के फैसल एदी ने कहा कि निश्चित तौर पर रिहा किए जाने पर मछुआरे खुश है| उनमें से कुछ ने पिछले दो साल जेल में बिताए हैं|

उन्होंने कहा, ‘‘हमने उन्हें ट्रेन से लाहौर भेजने और वाघा सीमा तक लाने समेत उनका खर्चा उठाया। हमने सद्भाव के तौर पर उन्हें नकद रुपये और उपहार भी दिए’’| अरब सागर में समुद्री सीमा का स्पष्ट सीमांकन ना होने के कारण पाकिस्तान और भारत आए दिन एक दूसरे के मछुआरों को गिरफ्तार करते रहते हैं|

और पढे :  स्वतंत्रता दिवस के पूर्व की मध्यरात्रि को देश में होंगे ये 5 बदलाव

महानिर्मिती ची वीजनिर्मिती घटल्याने ग्राहकांवरील भार वाढणार

महानिर्मिती

अपुरा कोळसा, पाण्याचा तुटवडा आणि वीज प्रकल्पातील बिघाडामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षात महानिर्मिती ची वीजनिर्मिती ३० टक्क्यांनी घटली आहे. या सुमार कारभारामुळे त्यांच्या प्रतियुनिट विजेचा दर सुमारे ३० पैशांनी वाढणार आहे. त्याचा फटका राज्यातील सर्वच ग्राहकांना बसणार आहे.

राज्य सरकारची मालकी असलेल्या महानिर्मिती या वीज कंपनीची एकूण वीजनिर्मिती क्षमता साडेतेरा हजार मेगावॅट एवढी आहे. २०१७-१८ या वर्षात त्यांनी ६८ हजार ५३० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र कोळशाच्या अपुऱ्या पुरवठय़ाबरोबरच इतर कारणांमुळे तब्बल ३० टक्के म्हणजे सुमारे २० हजार दशलक्ष युनिट कमी विजेची निर्मिती झाल्याचे महानिर्मितीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे दिलेल्या दरवाढीच्या प्रस्तावात स्पष्ट केले आहे.

महानिर्मितीच्या अनेक वीज प्रकल्पांमधून तयार होणाऱ्या विजेचे दर जादा असल्याने त्याचा भार ग्राहकांवर पडत असतानाच आता पुरेशी वीजनिर्मिती होऊ न शकल्याने ग्राहकांवर वीज दरवाढीच्या माध्यमातून जादा भार पडणार आहे.प्रकल्प उभारणीचा खर्च जादा एनटीपीसीसह इतर खासगी कंपन्यांचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याचा प्रतिमेगावॅट चार-साडेचार कोटी रुपये एवढा खर्च येतो. मात्र महानिर्मितीला वीज प्रकल्प उभारण्यास वेगवेगळ्या कारणाने विलंब लागतो.त्यामुळे त्याच्या प्रकल्प उभारणीचा खर्च प्रतिमेगावॅट ६ कोटी रुपये येत असल्याचे वीजतज्ञडॉ. अशोक पेंडसे यांनी सांगितले. या जादा खर्चाचा परिणाम वीजनिर्मितीवर होतो.

अधिक वाचा : Maharashtra has longest Metro rail network under construction

सौरव गांगुली बन सकते हैं बीसीसीआइ के नए अध्यक्ष

सौरव गांगुली
सौरव गांगुली

नई दिल्ली : टीम इंडिया के पूर्व कप्तान सौरव गांगुली बीसीसीआइ के नए बॉस बन सकते हैं। रिपोर्ट के मुताबिक गांगुली बीसीसीआइ के अगले अध्यक्ष बन सकते हैं और उनके बीसीसीआइ प्रसिडेंट बनने का रास्ता भी साफ हो गया है। हाल ही में सुप्रीम कोर्ट ने लोढ़ा समिति की कुछ सिफारिशों को अलग करके और कुछ बदलावों के साथ नए संविधान को मंजूरी दी थी, उस वजह से गांगुली के अध्यक्ष बनने का रास्ता साफ हो गया है।

सौरव गांगुली मौजूदा समय में बंगाल क्रिकेट एसोसिएशन (कैब) के अध्यक्ष हैं और अगर वो वहां पर अपने पद से इस्तीफा दे देते हैं तो बीसीसीआइ के अध्यक्ष पद के लिए योग्य हो जाएंगे। बीसीसीआइ के एक सीनियर अधिकारी ने कहा कि सौरव गांगुली इस पद के लिए एकदम योग्य हैं और वो सभी पैमानों पर खरे उतरते हैं।

हालांकि सौरव गांगुली अगर बीसीसीआइ अध्यक्ष के पद पर विराजमान होते हैं, तो उन्हें दो साल के बाद ही इस पद को छोड़ना होगा। क्योंकि नए नियमों के मुताबिक कोई भी व्यक्ति बीसीसीआइ में लगातार छह साल तक ही किसी प्रशासनिक पद पर रह सकता है। वहीं सूत्रों के अनुसार ये खबर भी है कि गांगुली तभी अध्यक्ष का चुनाव लड़ेंगे जब उनके खिलाफ कोई उम्मीदवार नहीं खड़ा होगा।

इससे पहले इस साल की शुरुआत में सौरव गांगुली ने एक इंटरव्यू में कहा था कि एक खिलाड़ी बेहतरीन प्रशासक साबित हो सकता है लेकिन ये निर्भर करता है कि वो कितना समय दे पाता है। इसके अलावा एक प्रशासक के तौर पर आप क्या करने वाले हैं ये भी काफी अहम हो जाता है। गांगुली ने कहा था कि जो खिलाड़ी नहीं हैं वो भी अच्छे प्रशासक साबित हो सकते हैं लेकिन मुझे लगता है कि दोनों में संतुलन होना चाहिए। दोनों के लिए सिस्टम में जगह है और ये बहुत ही जरुरी है।

कोर्ट के आदेश के बाद जस्टिस लोढ़ा कमेटी की वह सिफारिश लागू हो गई है जिसमें कहा गया है कि बोर्ड अध्यक्ष बनने के लिए दो एजीएम में शामिल होने की बाध्यता नहीं है। इसका मतलब यह हुआ कि कोई भी नया चेहरा बिना किसी अनुभव के बोर्ड अध्यक्ष पद संभाल सकेगा।

और पढे : एकाच मैदानात १०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर, जेम्स अंडरसन

Inauguration of New Exhibition Hall – Water The Elixir of Life on August 14

water the elixir of life

Raman Science Centre and Planetarium has set up a new permanent exhibition gallery titled Water The Elixir of Life. The gallery comprises of 30 participatory exhibits spread over 3000 sq. feet.

This exhibition on Water – The Elixir of Life, curated by N. Ramdas Iyer, Project Coordinator of the centre, is aimed at creating awareness about this scarce and all important source of life among the visitors specially the children.

The gallery unfolds with a plethora of exhibits that cover various issues related to water. How much of it is available on our planet and what percentage of it is potable and in what form is water available on the Earth are some of the issues that are dealt with in the exhibition.

Other issues like the water cycle, water on different continents, water in ones body, water conservation, water treatment plants, properties of water, cultural and religious practices and their impact on our rivers etc are also covered in the exhibitions. Significance of water is propounded in almost every religious scripture, and written script exists for water in every language and in every country thus showing how important this life supporting resource is for all of us.

The water cycle exhibit shows how water circulates between sea, air, and land. As it moves, it often changes from one state – solid, liquid, or gas – to another. The water cycle is powered by the Sun’s heat, which evaporates water from sea and land. Water makes up more than half of our body weight, and upto 70% by volume. It is the main component of each of our billions of body cells, without which, we would die in just a few days. The amount of water inside our body must remain almost constant for good health. The exhibit on water in your body will in an interactive way educate the visitors about the quantity of water that exists in different parts of human body.

Human consumption of water is not just restricted to the volume of water that we drink but also depends on several other parameters. For example a kg of grain needs 1500 ltrs of water and a kg of meat needs 15000 ltrs of water. In other words eating a kg of meat is equivalent to drinking 15000 litres of water. From food to fabric, crayons to cars, and petrol to paper, virtually everything we use or consume needs water to produce it. In short we are thirsty because we are hungry or more appropriately because we are greedy!

Many infectious diseases are water borne and poorly treated water when consumed causes epidemics. Visitors get to know about these diseases in the exhibition. Exhibition also depicts how one can conserve water by rainwater harvesting, innovative agricultural practices, finding alternates to products which require more water per unit production, minimizing water use etc.

Exhibit on water efficient devices helps the visitor understand how we can conserve water as well as avoid wastage of water using intelligent planning, management and use of conservation devices. Water saved is water produced.

The exhibition ends with a computer quiz on water to gauge ones knowledge of water and a pledge which the visitors can take to conserve water and protect this unique life supporting source for our future generations.

The Exhibition will be inaugurated on 14th August 2018 at 11.00 am by Honourable Mayor, Smt. Nanda Jichkar, Nagpur Municipal Corporation in the august presence of Shri. P.K. Parchure, Regional Director, Central Ground Water Board-Central Region, Nagpur.

Shri Iyer has urged the students and general visitors to visit this exhibition. This additional facility is available for them with no extra entry fee.

ALSO READ : Maharashtra has longest Metro rail network under construction

Yeshwant Stadium to be transformed into business district!

Yeshwant Stadium to be transformed into business district!

Nagpur : Yeshwant Stadium in Nagpur, which stood tall to add to the sporting glory of the city would soon be developed at international level. If things go as planned, the stadium along with its surrounding will be developed on the lines of central business district.

 The project to this regard has been recently cleared by Nagpur MP and Union Minister for road transport, highways and shipping Nitin Gadkari.

As per the informaton the existing Yeshwant Stadium and few other places like Patrakar Bhawan, Government Library and bus parking area would be replaced by this project. The project would come up in 15 acres of total land at an estimated cost of Rs 600 crores. Of the said area, 27 lakh square feet would be developed as commercial space.

There will be 2-floor underground parking space. Again there will be parking space above 3rd floor. As per the presentation, the buildings upto 26 floors were proposed. The design has been prepared by architect Ashok Mokha and his team.

Besides Gadkari, Mayor Nanda Jichkar, other office bearers and legislators were also present on the occasion. Following the presentation, Gadkari directed MahaMetro to execute the project in association with NMC.

Mokha informed that an open and an indoor sports stadium with ground plus two floors commercial tenements, and stage will replace the existing Yeshwant Stadium. “Five towers of 15 floors each will come up in the area between Panchsheel Square and Munje Square. India’s first pedestrian walking street will be part of the project. It is likely to cost around Rs 600 crore,” he said.

The project is also likely to end a long pending demand of Ambedkarites as it includes an Ambedkar Convention Centre.

Gadkari also directed MahaMetro to take up development projects proposed on areas surrounding Railway Station, including demolition of flyover in front of the station. He also asked MahaMetro to construct four railway over bridges (RoBs), one each at Pachpaoli and Mankapur, and two at Kalamna. He also assigned the task of Futala development project, comprising a underpass, viewers gallery, musical and laser show etc, to MahaMetro.

ALSO READ : CM Fadnavis approves land for defence equipment cluster at MIHAN

 

जिओ फोनमध्ये १५ ऑगस्टपासून येणार व्हॉट्सअॅप फिचर

व्हॉट्सअॅप

नवी दिल्ली : १५ ऑगस्टच्या दिवशी जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट येणार आहे. हे अपडेट साधारण २.५ कोटींहून जास्त जिओ फोनमध्ये येणार आहे. जिओ फोन एक फिचर फोन असून यामध्ये आतापर्यंत जिओ फोनचेच अॅप सुरू असतं. आता व्हॉट्सअॅप आल्याने जिओ फोन युजर्सही अॅण्ड्रॉईड आणि आयओएस डिवाईसवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवू शकणार आहे. तुमच्या आवाजानेदेखील जिओ फोनमधील व्हॉट्सअॅप सुरू होऊ शकणार आहे.

जेव्हा तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट येईल तेव्हा ते डाऊनलोड करा. यानंतर व्हॉट्सअॅप तुमचा नंबर मागेल. तुम्ही तुमचा जिओ मोबाईल नंबर त्यात समाविष्ठ करा. यानंतर तुम्हाला एसएमएसवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नंबर वेरिफाई झाल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोफाईल फोटो सेव्ह करु शकता.

आता जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू होईल. आता तुमच्या फ्रेण्ड सर्कलमध्ये व्हॉट्सअॅप नंबर शेअर करु शकता. या फोनमध्ये तुम्ही तुमचा आवाजही रेकॉर्ड करू पाठवू शकता. जेव्हा जिओ फोनवर कोणता व्हॉट्सअॅप मेसेज येईल तेव्हा तुम्हाला अलर्टदेखील दिसेल. १५ ऑगस्टपासून हे अपडेट येणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये व्हिडिओ कॉलची सुविधा नसणार आहे. या फोनमध्ये व्हॉट्सअॅपवर टाईप करण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते पण तुम्ही वॉईस मेसेज पाठवू शकता.

अधिक वाचा : Samsung Galaxy Note 9 can be pre-booked in India

Varun Dhawan and Anushka Sharma starrer ‘Sui Dhaaga – Made in India’ Trailer out

The much-awaited trailer of Varun Dhawan and Anushka Sharma starrer Sui Dhaaga – Made in India is finally out, shared by Yash Raj Films. The trailer launch saw a setup of different looms that make up the core of this movie.

The film’s plot is inspired by Mahatma Gandhi’s philosophy and takes a leaf out of the hugely acclaimed Make In India campaign. While Varun plays the role of Mauji a tailor, Anushka plays Mamta an embroiderer in the film. Interestingly, Varun and Anushka have been paired for the first time.

Taking the message of “Made in India” forward, the film modestly tries to bring back our traditional art forms and handicrafts in focus. The National Award-winning, dream-team of director Sharat Kataria and producer Maneesh Sharma have teamed up again for this film that is set to release on September 28 this year, just before Gandhi Jayanti.

Also Watch : Check Out Daryaa : New track from Manmarziyaan !!

एकाच मैदानात १०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर, जेम्स अंडरसन

जेम्स अंडरसन

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताला ५ धक्के देणाऱ्या जेम्स अंडरसन नं दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला धक्के दिले. दुसऱ्या इनिंगमध्ये अंडरसननं मुरली विजयला शून्यवर आऊट केलं. पहिल्या इनिंगप्रमाणेच विजय दुसऱ्या इनिंगमध्येही शून्यवरच आऊट झाला. दोन्ही इनिंगमध्ये अंडरसननंच मुरली विजयची विकेट घेतली. पण दुसऱ्या इनिंगमध्ये मुरली विजयची विकेट घेतल्यानंतर अंडरसननं विक्रमाला गवसणी घातली. अंडरसन एकाच मैदानात १०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर ठरला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात अंडरसननं हे रेकॉर्ड केलं आहे. मुरली विजयची विकेट अंडरसनसाठी टेस्ट क्रिकेटमधली ५५०वी विकेट आहे.

एकाच मैदानात १०० विकेट घेणारा अंडरसन दुसरा बॉलर बनला आहे. याआधी श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर हे रेकॉर्ड आहे. मुरलीधरननं कोलंबो, केंडी आणि गेल या मैदानात प्रत्येकी १०० पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत.

दुसरी टेस्ट मॅच सुरु व्हायच्या आधी लॉर्ड्सच्या मैदानात अंडरसनच्या नावावर ९४ विकेट होत्या. पण पहिल्या इनिंगमध्ये ५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पहिली विकेट घेऊन अंडरसननं विकेटचं शतक पूर्ण केलं.

भारताकडून एका मैदानात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेनं दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात ७ मॅचमध्ये ५८ विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये एकाच इनिंगमध्ये १० विकेट घ्यायचा विक्रम कुंबळेनं दिल्लीच्याच मैदानात केला होता.

हेही वाचा : विराट कोहली च बेस्ट! : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ

महागठबंधन तेल और पानी के मेल जैसा, इसमें ना तेल काम का ना पानी: पीएम मोदी

जर तुम्हालाही नरेंद्र मोदींशी संपर्क साधायचा असेल तर जाणून घ्या ही माहिती
Narendra Modi

नई दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एकबार फिर विपक्षी महागठबंधन पर हमला बोला है| प्रधानमंत्री मोदी ने 2019 चुनाव के लिए विपक्ष के संभावित गठबंधन को तेल और पानी का मेल बताया है, जिसमें ना तेल काम का रहता है और ना ही पानी|

प्रधानमंत्री ने कहा कि जनता ने हमारे ऊपर एक राज्य के बाद दूसरे राज्य में भरोसा जताया है| विपक्ष पर हमला बोलते हुए पीएम ने कहा कि इन पार्टियों के पास बहुत टाइम था लेकिन ये सभी पार्टियां भ्रष्टाचार, भाई भतीजावाद, कुशासन में लगी रहीं|

प्रधानमंत्री ने कहा कि जनता जान गई है कि जाति, वर्ग, समुदाय और धर्म आधारित उनके चुनावी अंकगणित का ‘हमारी विकास की केमिस्ट्री’ से कोई मुकाबला नहीं है|  विपक्षी गठबंधन के मुकाबले एनडीए की तारीफ करते हुए प्रधानमंत्री कहते हैं कि ये मजबूरी का गठंबंधन नहीं है और इसीलिए लोगों को हमपर भरोसा है|

प्रधानमंत्री ने इंटरव्यू में कहा कि जनता को सिर्फ विकास चाहिए और जनता जानती है कि उनके सपनों को सिर्फ बीजेपी और एनडीए सरकार की पूरा कर सकती है| आज करोड़ों परिवार सकारात्मक बदलाव को महसूस कर रहे हैं| विपक्ष की मजबूरी है मोदी बनाम महागठबंधन बनाने की, इसके सिवा उनके पास कोई चारा नहीं है|

और पढे :  देश का सबसे बड़ा घोटाला है, राफेल डील – कांग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी

देश का सबसे बड़ा घोटाला है, राफेल डील – कांग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी

प्रियंका चतुर्वेदी

नागपुर :- पूरे राफेल डील की कीमत 19000 करोड थी जो की मोदी सरकार ने बढ़ाकर 60 हजार करोड कर दी । जिसमे 41000 करोड का फायदा निजी कंपनी को दिया गया। मोदी सरकार पर आरोप करते हुए कांग्रेस की राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी ने कहा कि राफेल डील देश का सबसे बड़ा घोटाला है। उन्होंने कहा कि मोदी चौकीदार ना होकर भागीदार बन गए हैं।

मोदी सरकार ने रिलायंस कंपनी को फायदा पहुंचाने के लिए राफेल डील की कीमत में इतनी ज्यादा बढ़ोतरी की है। हम सरकार से संसद के अंदर और बाहर जवाब मांग रहे हैं। सरकार जवाब देने की बजाय इससे दूर भाग रही है।

रविवार को शहर में प्रेस क्लब में आयोजित मीड द प्रेस में उन्होंने कहा कि सरकार अपनी जिम्मेदारी से भाग नहीं सकती। विपक्ष ने पूरे मामले की जेपीसी संयुक्त संसदीय समिति से जांच करने की मांग की लेकिन सरकार ने इसका भी जवाब नहीं दिया। राफेल डील में देश की सुरक्षा के साथ समझौता हुआ है।

19000 करोड की जगह 60 1000 करोड़ दोस्त की कंपनी को दिए यह देश की जनता का पैसा है उन्होंने कहा कि सरकार गोपनीयता के नाम पर देश से सच्चाई छुपाने का काम कर रही है सरकार अगर जवाब दे तो इसमें किसी तरह की गोपनीयता का भ्रम नहीं होगा।उन्होंने कहा कि प्रधानमंत्री मोदी फ्रांस जाकर राफेल डील निजी कंपनी को कॉन्ट्रैक्ट देने की घोषणा करते हैं, जबकि यूरोफाइटर टाइ फो कंपनी BF HD प्राइस कम करने को तैयार थी सरकार ने जो घोटाला किया है वह जनता के सामने आना चाहिए और कांग्रेस इसकी जांच के लिए सुप्रीम कोर्ट जाएगी।

प्रियंका चतुर्वेदी ने कहा कि महाराष्ट्र सरकार ने रिलायंस रामदेव बाबा कंपनी को नागपुर में जगह दी है इसमें महाराष्ट्र सरकार की भी भूमिका है। जिस तरह केंद्र सरकार ने घोटाला किया उसी तरह नागपुर में जमीन देकर महाराष्ट्र की फडणवीस सरकार भी इस में भागीदार की भूमिका में है। उन्होंने बताया कि जेपीसी से पूरे मामले की जांच होनी चाहिए नहीं तो कांग्रेस सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाएगी।

उन्होंने बोफोर्स तोप की जानकारी देते हुए बताया कि कारगिल युद्ध बोफोर्स तोप के भरोसे ही जीता गया पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेई भी खुद इस बात को मान चुके थे और उन्होंने इस बात को जाहिर भी किया था। भाजपा पर कटाक्ष करते हुए कहा कि भाजपा ने हमेशा उसके बारे में देश को गलत जानकारी दी जबकि वह फोर्स तो पर कारगिल युद्ध जीतने में काम आए और उसमें किसी तरह का बोफोर्स तोप के सौदे में किसी तरह का घोटाला नहीं हुआ था उन्होंने कहा कि राफेल डील सबसे बड़ा घोटाला है और राफेल डील में क्या-क्या बातें हुई और 14 कितने करोड़ का है इस बारे में सरकार ने पीएसी व सीएजी को भी जवाब देना चाहिए।

उन्होंने कहा कि अभी तक जो जानकारी आई है, उसके अनुसार राफेल डील में रिलायंस कंपनी को 1 लाख 41000 करोड का फायदा पहुंचाने की बात सामने आ रही है 41,000 करो तो कंपनी को केवल दाम बढ़ाने से ही मिल गए और सरकार ने इसी कंपनी को एक लाख करोड़ में मेंटेनेंस का ठेका भी दे दिया है। सरकार खुलासा करे कि निजी कंपनी को कितने करोड़ का फायदा पहुंचाया गया है। उन्होंने पीएम मोदी को जुमला किंग कहा।

प्रियंका चतुर्वेदी ने कहा कि यह सरकार बड़े-बड़े वादे करके सत्ता में आई थी लेकिन सत्ता मिलते ही सारे वादे जुमले साबित हो गए। उन्होंने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी को भी नागपुर का जुमला किंग होने का आरोप लगाया।उन्होंने कहा कि यह सरकार रोजगार देने में विफल साबित हुई है।

और पढे : स्वतंत्रता दिवस के पूर्व की मध्यरात्रि को देश में होंगे ये 5 बदलाव

पाणी फाऊंडेशन च्‍या पुरस्‍कारांचे शानदार वितरण, नरखेड तालुक्यातील उमठा गावाला तिसरा पुरस्कार

पाणी फाऊंडेशन

पुणे : कोणतीही योजना जनाधार असल्‍याशिवाय यशस्‍वी होत नाही. सामान्‍य लोकांच्‍यातील असामान्‍यत्‍व जागृत करण्‍याचे काम पाणी फाऊंडेशन ने केले असून जलसंधारणाच्‍या कामाला जनाधार मिळवून देण्‍याचे काम केले असल्‍याचे गौरवोद्गार मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.  विजेत्‍या तीनही गावांना शासनाच्‍यावतीने प्रोत्‍साहनपर अनुक्रमे 25 लाख, 15 लाख व 10 लाखांचे बक्षीस देणार असल्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्‍टेडीअममध्‍ये  पाणी फाऊंडेशन च्‍या वतीने आयोजित सत्‍यमेव जयते वॉटर कप स्‍पर्धेच्‍या राज्‍यस्‍तरीय पुरस्‍काराचे वितरण मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्‍यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्‍ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, अमृता देवेंद्र फडणवीस आदींची  उपस्थिती होती.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, गावा-गावात असणारे गट-तट हेच जलसंधारणाच्‍या कामातील मुख्‍य अडथळा होते. कोणतेही गाव जोपर्यंत पक्ष, गट, तट, जात, धर्म विसरत नाही तोपर्यंत गाव पाणीदार होत नाही, पाणी फाऊंडेशनने गावाची एकी करण्‍याचे काम केले. राज्‍यातील गावा-गावातील सामान्‍य लोकांना पाण्‍यासाठी एकत्र आणून पाणी चळवळ उभारण्‍याचे काम पाणी फाऊंडेशनने केले.

शासनाची कोणतीही योजना जनाधार असल्‍याशिवाय यशस्‍वी होत नाही. शासनाच्‍या जलयुक्‍त शिवार या योजनेला असाच प्रचंड जनाधार मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्‍या लोकांच्‍या मनात आत्‍मसन्‍मान जागृत केला, त्‍यामुळेच स्‍वराज्‍य निर्माण झाले. त्‍याच प्रमाणे महाराष्‍ट्रात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी राहीली आहे. त्‍यामुळे येत्‍या दोन ते तीन वर्षात महाराष्‍ट्र निश्चितच पाणीदार होणार असल्‍याचा विश्‍वास श्री. फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला.

राज्‍य शासनाने सुरू केलेले जलयुक्‍त शिवार अभियान हे अत्‍यंत शास्‍त्रोक्‍त असून माथ्‍यापासून पायथ्‍यापर्यंत योग्‍य उपचार पध्‍दतीचा वापर करून जलसंधारणाचे काम सुरू आहे. पाण्‍याचे हे शास्‍त्र आपल्‍याला समजले आहे. मात्र यामध्‍ये आता सातत्‍य ठेवण्‍याची आवश्‍यकता आहे. जलसंधारणाच्‍या कामामुळे राज्‍यातील जमिनीखालची पाण्‍याची पातळी वाढत आहे, मात्र आता पाण्‍याच्‍या अनिर्बंध उपशावर नियंत्रण ठेवून पीक पध्‍दतीत आमुलाग्र बदल करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्‍यमंत्री विजय शिवतारे म्‍हणाले, जलयुक्‍त शिवार योजनेच्‍या माध्‍यमातून जलसंधारणाची मोठी चळवळ मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरू आहे. त्‍यामुळे एक दिवस नक्‍कीच महाराष्‍ट्र दुष्‍काळमुक्‍त होणार आहे. जलसंधारणाच्‍या कामाबरोबरच आमिर खान यांनी राज्‍यातील जनतेच्‍या मनसंधारणाचे काम केले असल्‍याचे त्‍यांनी सां‍गितले.

आमिर खान म्‍हणाले, पाणी फाऊंडेशन हे तमाम महाराष्‍ट्रातील जनतेने बघितलेले  स्‍वप्‍न आहे. महाराष्‍ट्राला समृध्‍द, पाणीदार बनविण्‍याचे हे स्‍वप्‍न आहे. हे स्‍वप्‍न साकार करण्‍याचे काम केवळ सरकार, कोणतीही सेवाभावी संस्‍थेचे नाही तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून काम केल्‍यासच ते साकार होणार आहे. स्‍वप्‍नपूर्तीची ही तर सुरूवात आहे. कोणत्‍याही गोष्‍टीची पूर्ती आपल्‍या हातात नसते मात्र ती गोष्‍ट पूर्ण करण्‍यासाठी लागणारा प्रवास आपल्‍या हातात असतो, तो अत्‍यंत प्रामाणिकपणे करण्‍याची आवश्‍यकता आहे. एक दिवस नक्‍कीच महाराष्‍ट्राचे स्‍वप्‍न पुर्ण होईल.

यावेळी अशोकराव चव्‍हाण, राज ठाकरे, किरण राव, राधाकृष्‍ण विखे-पाटील, आमदार अजित पवार यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाच्‍या सुरूवातीला मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रथम क्रमांकाच्‍या सन्‍मानचिन्‍हाचे अनावरण करण्‍यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक  सत्‍यजित भटकळ यांनी केले तर सूत्रसंचालन जितेंद्र जोशी, स्‍पृहा जोशी यांनी केले.

पाणी फाऊंडेशन चे राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार पुढील प्रमाणे  

प्रथम क्रमांक – टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा (75 लाख व सन्‍माचिन्‍ह )

व्दितीय क्रमांक – विभागून 1). भांडवली, ता. माण, जि. सातारा  2)सिंदखेडा ता. मोताळा, जि. बुलडाणा (प्रत्‍येकी 25 लाख रूपये व मानचिन्‍ह)

तृतीय क्रमांक – विभागून 1). आनंदवाडी, ता. आष्‍टी, जि. बीड, 2). उमठा, ता. नरखेड, जि. नागपूर.  (प्रत्‍येक 20 लाख व  मानचिन्‍ह)

अधिक वाचा : प्रथम ‘घरे’ नंतर नियोजनबद्ध विकास – स्मार्ट सिटीसाठी नितीन गडकरींची सूचना

Maharashtra has longest Metro rail network under construction

Mahametro , Maharashtra, Nagpur

According to the data released by the Union Ministry of Housing and Urban Affairs, the Maharashtra state has 233-km of Metro railway network under construction including Metro corridors being built in Mumbai, Pune and Nagpur; that is longest in the country when compared to around nine states where Metro corridors are under construction.

Of the total 233-km, Mumbai alone has around 163-km of Metro corridors that are under construction in the city which includes Colaba-Seepz Metro-3 underground corridor, Dahisar-DN Nagar-Mandale Metro-2 corridor, Wadala-Thane-Kasarvadavli Metro-4 corridor followed by Dahisar East-Andheri East Metro-7 corridor.

This is longest Metro rail network under construction anywhere in the city followed by Kolkata that has around 108-km of Metro network under construction, and ranks second overall.

In case of Maharashtra, 31-km of Metro network is under construction at Pune and around 38-km Metro being under construction in Nagpur. A official from Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) that is executing several Metro projects in the city said, “Though the data shared is India specific but Mumbai and Maharashtra are places where all the private companies have their eyes considering they have longest and highest number of Metro corridors under construction which definitely gets a lot of business and job opportunity including skilled and unskilled labour.”

List of length of Metro network under construction in the country

Maharashtra : 233-km

Mumbai: 163-km

West Bengal: 108-km

Karnataka: 72.095-km

Delhi: 52-km

Uttar Pradesh: 44.087-km

Telangana: 41.10-km

Tamil Nadu: 20-km

Kerala: 8.4 km

ALSO READ : State govt approves Rs 79 billion for water projects

Former Lok Sabha speaker Somnath Chatterjee dies at 89

Somnath Chatterjee

Former Lok Sabha Speaker and CPM veteran Somnath Chatterjee breathed his last on Monday morning at a Kolkata hospital after battling kidney ailment. He was 89 years old and had suffered a mild cardiac arrest, reports said.

On Sunday, the health condition of the former Lok Sabha Speaker was said to be critical. The CPM veteran Somnath Chatterjee was suffering from a kidney ailment and was put on ventilator support on Saturday.

The 89-year-old was re-admitted to hospital on 10 August following the slight decline in his health. Chatterjee, who is one of the longest-serving parliamentarians in India, was not keeping well from the past few months.

A 12-member team of doctors was keeping a constant watch on the veteran politician, an official told. Last month, the former speaker had suffered a hemorrhagic stroke. “He was under treatment for the past 40 days. Somnath Chatterjee was discharged from the hospital just for three days after his health showed signs of improvement. However, his condition deteriorated last Tuesday and he had to be hospitalised again,” the official had said.

Somnath Chatterjee a 10-time Lok Sabha MP, is currently an independent candidate. He served as the Speaker of Lok Sabha from 2004 to 2009. He joined the CPM in 1968 and remained its leader till 2008.

He was expelled from the political outfit after he refused to step down from his position in the Parliament after the Communist party withdrew support from the Congress government over the India-US nuclear deal.

ALSO READ : M Karunanidhi, DMK chief and former Tamil Nadu chief minister, dies aged 94

प्रथम ‘घरे’ नंतर नियोजनबद्ध विकास – स्मार्ट सिटीसाठी नितीन गडकरींची सूचना

नितीन गडकरी

नागपुर :- पूर्व नागपुरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पारडी-भरतवाडा-पुनापूर मध्ये होत असलेल्या नियोजनबद्ध विकासाचे दोन टप्पे ठरवा. पहिल्या टप्प्यत नागपूर सुधार प्रन्यासची जागा, खासगी जागा व अन्य जागांवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचे बांधकाम पूर्ण करा. उत्तम दर्जाची घरे बांधून तयार करा. या घरांमध्ये नागरिकांना जागा दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्या भागाचा नियोजनबद्ध विकास करा, अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या डॉ. पंजाबराव स्मृती सभागृहात रविवारी (ता. १२) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर व मनपाच्या विशेष प्रकल्प समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके, सडक परिवहन मंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगांवकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, जिल्हाधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती अश्विन मुदगल, मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेशकुमार, नागपूर मेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेशकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे व प्रकल्पाशी संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेताना ना. नितीन गडकरी म्हणाले, पूर्व नागपुरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होत असलेल्या नियोजनबद्ध विकासाअंतर्गत कुणीही बेघर होणार नाही किंवा कुणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. नियोजन आराखड्यानुसार जे बाधित होणार आहे त्यांना सर्वप्रथम राहण्यासाठी घरे उपलब्ध करून द्या. ही घरे उच्च प्रतीची असायला हवी. या घरांमध्ये सोलरवर वीज, वॉटर हिटर आणि एलईडी दिवे लावा.

तांत्रिक आणि आर्थिक अर्हतेवर याबाबत निविदा मागवा, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या. हा संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यात करण्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात घरांची बांधणी आणि दुसऱ्या टप्प्यात नियोजनानुसार विकास असे कार्य करण्यास ना. गडकरी यांनी सांगितले. घरांचे बांधकाम करण्यासाठी प्रथम ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंसी’ नेमा. सुरक्षा भिंत, अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी फ्लाय ॲशचा वापर करा. सार्वजनिक कार्यक्रमासाठी समाजमंदिर तयार करा.

वॉटर रिसायकल प्लान्ट तयार करा. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून त्यातील पाणी शौचालय आणि उद्यानांकरिता द्या. या भागात उत्तम बाजार तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.

*क्रीडा धोरण तयार करा!*

गणेश नगर स्केटिंग रिंकचा आढावा घेताना ना. नितीन गडकरी यांनी खेळांच्या मैदानांचा वापर व्यावसायिक दृष्ट्या करू नका, असे निर्देश दिले. नागपूर शहरातील कुठलीही मैदाने जर कुठल्या संस्थेला उपयोगादेत असेल तर त्या मैदानाची देखभाल, विद्युत खर्च संस्थेने करावा. मैदाने संस्थांना दिली याचा अर्थ त्या मैदानावर इतरांना बंदी राहील, असा नाही. त्या मैदानावर त्या परिसरातील प्रत्येक मुलाला खेळायला मिळालेच पाहिजे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने एक क्रीडा धोरण तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नागपूर शहरातील मनपा, नासुप्र, वेकोलि, रेल्वे यासह अन्य सार्वजनिक उपक्रमांतर्गत असलेल्या मैदानांची यादी तयार करण्यात यावी, त्यावर कोणते खेळ खेळल्या जातात याची माहिती तातडीने तयार करून सादर करण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले. सदर, उत्तर नागपूर भागात फुटबॉलची मैदाने, दक्षिण-पश्चिम भागात बॉस्केटबॉल आणि पूर्व नागपुरात कबड्डी, खो-खो साठी मैदाने विकसित करण्याचीही सूचना त्यांनी यावेळी केली. आमदार गिरीश व्यास यांच्या अध्यक्षतेखाली नासुप्र सभापती, मनपा आयुक्त आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची समिती तयार करून याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

*कविवर्य सुरेश भट सभागृहात आर्ट गॅलरी*

नागपूर शहरातील शिल्पकार, चित्रकारांसाठी आर्ट गॅलरी निर्माण व्हावी असा प्रस्ताव माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी प्रशासनाकडे दिला होता. या प्रस्तावावर सदर बैठकीत चर्चा झाली. कविवर्य सुरेश भट सभागृहात अशा कलावंतांसाठी आर्ट गॅलरी तयार करण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले.

*ग्रीन बससंदर्भात २३ ला दिल्लीत बैठक*

नागपुरात इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बस संदर्भात २३ ऑगस्टला नवी दिल्ली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रीन बस चालविण्यासंदर्भात सध्या येत असलेल्या अडचणी, त्यावर महानगरपालिकेची भूमिका, बस ऑपरेट करणारी कंपनी स्कॅनियाची भूमिका यावर मार्ग सदर बैठकीत काढण्यात येईल, असे ना. गडकरी म्हणाले. नागपूर शहरातील ‘आपली बस’ चालविताना येत असलेल्या अडचणीवरही तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. मनपाच्या शहर बस वाहतुकीचा तोटा महिन्याकाठी सात कोटींचा आहे.

हा तोटा कमी करण्यासाठी ४०० बसेसला सीएनजी कीट लावण्याची सूचना त्यांनी केली. प्रवासी तिकीटापोटी दररोज जमा होणारा पैसा हा संबंधित ऑपरेटरच्या खात्यात जमा करण्याची सूचनाही ना. गडकरी यांनी केली. लंडन ट्रान्सपोर्टची माहिती घेऊन त्या पद्धतीने शहर बस वाहतुकीचे संचलन करण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी दिले. शहर बस डेपोसाठी ज्या जागा आहेत त्या जागांवर ‘बस पोर्ट’चा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

*प्रत्येक झोनमध्ये तीन विरंगुळा केंद्र*

कंपनी सीएसआर फंडातून नागपुरातील मनपाच्या प्रत्येक झोननिहाय तीन विरंगुळा केंद्र तयार करण्यात येणार आहेत. अशी प्रत्येक झोनमधील तीन-तीन उद्याने निवडून ती यादी सादर करण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले. आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सदर उद्यानांची यादी ना. गडकरी यांना सादर केली. नागपूर शहरात उभाऱण्यात येणारे महिला उद्योजिका भवनसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत कन्सल्टंसी नेमा आणि १ डिसेंबरपासून काम सुरू होईल याची काळजी घ्या, असेही निर्देश ना. गडकरी यांनी दिले. अजनी चौकातील क्लॉक टॉवरची देखभाल आणि सुशोभीकरण नागपूर मेट्रोने करावे, असेही निर्देश दिले.

*पट्टे वाटप तातडीने करा*

पट्टे वाटपाचा विषय प्रलंबित ठेवू नका. महापौर आणि संबंधित क्षेत्राचे आमदार यांच्या हस्ते पट्टे वाटप करा, असे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गड्डीगोदाम येथील गुरुद्वारा भूमिगत गटार योजनेमध्ये जर काही अडचणी असेल तर त्या तातडीने दूर कराव्या. रेल्वेने मधात अडसर बनू नये. या कामासाठी रेल्वे तातडीने नाहरकत द्यावे, असेही निर्देश त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या विकास आराखड्यामधील रस्त्याच्या बांधकामातही रेल्वेने आडकाठी आणू नये.

यासंदर्भात तातडीने निविदा काढण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. केळीबाग रोड आणि बाजार, यशवंत स्टेडियम ते पंचशील चौक दरम्यान प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनव्हेशन सेंटर आणि अंबाझरी ओपन थिअटर या प्रकल्पांचे सादरीकरण ना. नितीन गड़करीं यांच्यासमोर करण्यात आले. केळीबाग रोड वरील व्यावसायिकांच्या व्यावसायावर गदा येणार नाही, याची काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी केली.

बैठक सुमारे तीन तास चालली. त्यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा आणि नियोजन ठरविन्यात आले. सर्व विकास कामाना गती देण्याच्या सूचना ना. गड़करीं यांनी केल्या. ज्या विभाकड़ून विलंब होत आहे त्याबाबत संबंधिताना सक्त ताकीद दिली.

अधिक वाचा : ‘गिफ्ट मिल्क’ मुळे सुटणार शेतकऱ्यांसह कुपोषणाचा प्रश्न – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

‘गिफ्ट मिल्क’ मुळे सुटणार शेतकऱ्यांसह कुपोषणाचा प्रश्न – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

नागपुर :- नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या दुधाविषयीच्या समस्यांना दिलासा मिळेल, शिवाय राज्यात ऐरणीवर असलेल्या बालकांच्या कुपोषणाचाही प्रश्न सुटेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (एनडीडीबी) पुढाकाराने मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लि़मिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत शनिवारी (ता. ११) मनपाच्या हनुमान नगर येथील लाल बहादुर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे ऊर्जा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ‘गिफ्ट मिल्क’ उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, आमदार नागो गाणार, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, मनपा शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती भारती बुंडे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, हनुमान नगर झोन सभापती रुपाली ठाकुर, नेहरु नगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका उषा पॅलट, स्वाती आखतकर, प्रमिला मंथरानी, शितल कामडी, कल्पना कुंभलकर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादन सहकारी संस्थेचे रामलाल चौधरी, लाल बहादुर हिंदी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय पुंड आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. दरम्यान मनपाच्या लाल बहादुर हिंदी माध्यमिक शाळेसह दुर्गानगर हायस्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, राज्यात विशेषत: विदर्भात कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचाही आलेख चढता आहे. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळतात. ही गंभीर समस्या असून यापासून दिलासा मिळावा यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरतो. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टीक दुध देऊन त्यांचे आरोग्य सुदृढ राखले जाईल, यासोबतच शेतक

ऱ्यांच्या दुधालाही योग्य दर मिळून ते आत्महत्येसारखा विचारच मनातून काढून टाकतील, हा या मागचा उद्देश आहे. यासारखा उपक्रम संपूर्ण राज्यासह देशातही सुरू करण्यात आल्यास दुध उत्पादक व बालकांच्या विकासात मोठे परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाढदिवसाला दुधाचे वितरण करा
विदर्भातून सुमारे अडीच लाख दुधाचे उत्पादन होते. या दुधाचा योग्य उपयोग करून ‘गिफ्ट मिल्क’सारखे उपक्रम व मदर डेअरी मार्फत दुधाचे विविध पदार्थ तयार करून विक्री केली तर महिन्याला सुमारे ५ कोटी व वर्षाला सुमारे ६० कोटींचा नफा आपल्या विदर्भातील शेतऱ्यांना होईल. आज विदर्भात सर्वत्रच मदर डेअरीचे स्टॉल्स सुरू होत आहेत. यामार्फत नागरिकांना शुद्ध् दुधाचे पदार्थ स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले. २७ मे ला वाढदिवसानिमित्त भक्ती निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांनाच आपण मदर डेअरीचे दुध दिले. आपणही सर्वांनी वाढदिवस व अन्य समारंभात इतर पेय देण्यापेक्षा दुधाचे वितरण केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईलच शिवाय आपले आरोग्य सुदृढ राहिल. मुख्य म्हणजे आपण हा पुढाकार घेतल्यास विदर्भातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही. मनपाच्या सर्व नगरसेवकांनी वाढदिवसाला दुध वाटप करून एका चांगल्या उपक्रमाची सुरूवात करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महाजनको परिसरातील शाळांमध्ये उपक्रम सुरू करणार : पालकमंत्री बावनकुळे
एनडीडीबच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला हा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. जिल्हा परिषद, आदिवासी विभाग, महानगरपालिका व समाजकल्याण विभागाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या उपक्रमाचा खुप फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता, महाजनकोच्या परिसरातील जिल्हा परिषद शाळांमध्येही लवकरच हा उपक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.

‘गिफ्ट मिल्क’ उपक्रमांतर्गत महानरपालिकेच्या लाल बहादुर हिंदी माध्यमिक शाळेसह जिल्हा परिषदेच्या १३, आदिवासी विभागाच्या ११ व समाजकल्याण विभागाच्या एका अशा एकूण २१ शाळांमध्ये शनिवार (ता. ११)पासून या उपक्रमाला सुरूवात झाली. एनडीडीबीचे कार्यकारी संचालक वाय.वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्रित गांधी यांनी केले तर आभार अमिताभ मुखर्जी यांनी मानले. कार्यक्रमाला मनपा शाळेतील शिक्षकांसह मनपा जिल्हा परिषद, एनडीडीबीच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांसह मनपा शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

अधिक वाचा : लघुउद्योगाची कास धरा, सक्षम व्हा! – महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन

स्वतंत्रता दिवस के पूर्व की मध्यरात्रि को देश में होंगे ये 5 बदलाव

स्वतंत्रता दिवस

नागपुर :- स्वतंत्रता दिवस के एक दिन पूर्व यानी 14 अगस्त की रात 12 बजे से आम आदमी के जीवन में कई चीजें बदलने वाली हैं। जिसमें सबसे महत्वपूर्ण ट्रेन का टाइम टेबल है। ऐसे लोग जो ट्रेन से अप-डाउन करते हैं, या 15 अगस्त या उसके बाद यात्रा करने वाले हैं तब ट्रेन का नया टाइम पता होना बहुत जरूरी है।

यूं तो नया टाइम टेबल 1 अगस्त से लागू हो जाता है, किन्तु इस बार सरकार की ओर से इसे 15 अगस्त यानी स्वतंत्रता दिवस से लागू किया जा रहा है। बदला हुआ टाइम नई ‘ट्रेन एट ए ग्लांस’ में दिया जाएगा। जोन वाइज कई ट्रेनों का टाइम टेबल चेंज होगा, जो 15 अगस्त की रात 12:01 AM पर अपने आप अप्लाई हो जाएगा।

15 अगस्त से कानपुर से आने-जाने वाली 11 ट्रेनों का समय बदल जाएगा। रायपुर रेल मंडल की लगभग 12 गाडियों के टाइम में 5 से 15 मिनट की बचत की जाएगी। जिन ट्रेन के स्टॉपेज किसी स्टेशन पर 5 से 10 मिनट के हैं, उनका समय घटाया जाएगा।

‘आयुष्मान भारत’ स्कीम का शुभारंभ’
प्रधानमंत्री मोदी की ड्रीम योजना ‘आयुष्मान भारत’ भी 15 अगस्त से शुरू होगी। हालांकि, ये योजना सिर्फ 12 से 15 राज्यों में ही शुरू हो पाएगी। योजना के पहले दिन से ही मरीज सिलेक्टेड हॉस्पिटल में इलाज के लिए जा सकेंगे। इसमें 5 लाख रुपए प्रति परिवार का बीमा तय किया गया है।

मुकेश अंबानी का नया जियो फोन
मुकेश अंबानी की कंपनी रिलायंस जियो 15 अगस्त को देश में अपने दूसरा नए जियो फोन की सेलिंग शुरू करेगी। इसकी कीमत 2,999 रुपए तय की है। इस हाईटेक फीचर फोन में फेसबुक, वॉट्सऐप और यूट्यूब भी काम करेंगे। फोन में qwerty की-बोर्ड दिया है।

जियो DTH का रजिस्ट्रेशन
जियो की फाइबर बेस्ड ब्रॉडबैंड सर्विस ‘जियो गीगाफाइबर’ के लिए रजिस्ट्रेशन 15 अगस्त से शुरू हो जाएंगे। इसके तहत कंपनी एचडी क्वालिटी वाले 600 से भी ज्यादा चैनल्स दिखाएगी। रजिस्ट्रेशन करने वाले कस्टमर्स को किसी तरह का कोई शुल्क नहीं देना होगा। जियो गीगाफाइबर के तहत दो सर्विसेज कस्टमर्स को गीगाफाइबर राउटर और गीगाटीवी सेटटॉप बॉक्स मिलेगा। गीगाफाइबर राउटर से कस्टमर्स इंटरनेट सर्विसेज का यूज कर पाएंगे।

फ्लिपकार्ट की नई सेवा
15 अगस्त से ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट अपनी नई सर्विस फ्लिपकार्ट प्लस शुरू करने जा रही है। इस सर्विस के लिए अमेजन पैसा लेती है, वहीं फ्लिपकार्ट इस कस्टमर्स को पूरी तरह फ्री देगी। कस्टमर्स को वेबसाइट से सामान खरीदने पर प्वाइंट्स मिलेंगे।

और पढे :  राष्ट्रध्वज चा वापर टाळा – जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल

NASA Parker Probe launch postponed

NASA Parker Probe launch postponed

The launch of the first-ever spacecraft to the Sun, Parker Solar Probe, has been postponed to Sunday morning. NASA wrote on its Twitter page that the launch was postponed from 3:33 am ET to 4:38 am ET. It later updated that the launch was “scrubbed” and a second attempt will be made on Sunday morning.

NASA’s car-sized, $1.5 billion Parker Solar Probe is scheduled to launch on a Delta IV Heavy rocket from Cape Canaveral, Florida, during a 65-minute launch window that opened at 3.33 am EDT (1.33 pm IST).

By coming closer to the Sun than any spacecraft in history, the unmanned probe’s main goal is to unveil the secrets of the corona, the unusual atmosphere around the Sun. “We are going to be in an area that is so exciting, where solar wind — we believe — will be accelerating,” said NASA planetary science division director Jim Green.

ALSO READ : चांद्रयान-२ चे प्रक्षेपण लांबणीवर

मुंबई आयआयटीसाठी १ हजार कोटी देणार- मोदी

Modi

मुंबई, ११ ऑगस्ट– मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात खुदीराम बोस यांना श्रद्धांजली वाहत केली. ६० वर्षांपूर्वी १०० विद्यार्थ्यांपासून आयआयटीने सुरू केलेला प्रवास आज १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहचल्याबद्दलही मोदी यांनी आयआयटी संस्थेचे अभिनंदन केले. आयआयटीचे डॉ. रमेश वाधवानी यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबाबतही मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. पायाभूत सेवासुविधांसाठी मुंबई आयआयटीला १ हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा मोदी यांनी या कार्यक्रमात केली. आयआयटीत शिक्षण घेऊन जगभरात देशाचं नावलौकीक विद्यार्थी करत आहेत. त्यांचा हा उत्कर्ष असाच पुढे चालत राहावा असेही मोदी यावेळी म्हणाले.

आयआयटीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आणि विकासासाठी पुर्ण मदत करण्याचे आश्वासन देत, येणाऱ्या दशकात जगाचा विकास आयआयटी टेक्नॉलॉजी ठरवेल असे वक्तव्यही त्यांनी केले. आज भारत स्टार्टअप क्षेत्रात जगात दुसऱ्या स्थानावर आहेत. अशीच उत्तोरोत्तर प्रगती करत आपल्याला इनोवेटीव्ह इंडीया बनवायचं आहे . हा इनोव्हेटीव्ह भारत बनवण्याची जबाबदारी तरुणांच्या हातात आहे. त्यामुळे फक्त क्वान्टीटीच नाही तर क्वालिटी काम करण्यावर भर दिला पाहिजे असे पंतप्रधान मोदी या समारंभात म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं आज शनिवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) ५६ व्या वार्षिक पदवीदान समारंभाला संबोधित करण्यासाठी मोदी मुंबईत आले आहेत. या समारंभात मोदींनी विद्यार्थ्यांना अनेक मोलाचे ज्ञान दिले. आयआयटीचा पदवीदान समारंभ झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई आयआयटीतील ‘डिपार्टमेंट ऑफ एनर्जी सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग’ आणि ‘सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग’च्या नवीन वास्तूचे उद्घाटनदेखील केले.

हेही वाचा : पीएम मोदी लॉन्च करेंगे इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक, 21 अगस्त से होगा शुरू

अलास्का एअरलाईन्स च्या कर्मचाऱ्याने पळवलेले विमान वॉशिंग्टनमध्ये कोसळले

अलास्का एअरलाईन्स

सिएटल: अमेरिकेत शनिवारी अलास्का एअरलाईन्स च्या एका कर्मचाऱ्याने विमान पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अमेरिकन लष्कराच्या लढाऊ विमानांनी या जेटचा पाठलाग केला. मात्र, काही वेळातच हे विमान वॉशिंग्टनमध्ये कोसळले.

विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याचा घातपात किंवा दहशतवादाशी संबंध नाही. संबंधित कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विमान पाडले असावे. वॉशिंग्टनमधील एका हवाई तळावरुन अभियंता असलेल्या एका कर्मचाऱ्याने विमानाचा ताबा घेतला. विमानाने हवेत उड्डाण केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर लगेचच अमेरिकन लष्कराच्या विमानांनी या विमानाचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर हे विमान हवेत वेड्यावाकड्या गिरक्या घेताना दिसले. मात्र, काहीवेळातच हे विमान कोसळले.

अधिक वाचा : चांद्रयान-२ चे प्रक्षेपण लांबणीवर

विराट कोहली च बेस्ट! : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ

विराट कोहली Virat Kohli

‘सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वोत्तम कौशल्य विराट कोहली कडेच आहे’, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी भारतीय कर्णधाराचे तोंडभरून कौतुक केले. वॉ यांनी सहसा कुणाचेही कौतुक केलेले नाही. पण कोहलीचा उल्लेख मात्र त्यांनी ‘बिग ऑकेजन प्लेअर’ असा केला.

संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोहलीचे कौतुक केले. त्यात त्यांनी कोहलीची तुलना ब्रायन लारा आणि सर व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली. ‘जगातील सर्वोत्तम फलंदाज होण्याचे सर्व गुण कोहलीमध्ये आहेत’, असे वॉ यांनी म्हटले आहे.

‘जगातील कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही खेळपट्टीवर कोहली चांगली कामगिरी करू शकतो. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम तंत्र असलेला हा फलंदाज आहे. असे बिनचूक तंत्र सध्या दोनच खेळाडूंकडे आहे. एबी डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली! पण डिव्हिलिअर्सने आता निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे कोहली हाच सर्वोत्तम फलंदाज ठरतो. खडतर परिस्थिती असताना, मोक्‍याच्या क्षणी खेळ उंचावण्याची त्याची क्षमता आहे. अशा क्षमतेमध्ये त्याची तुलना लारा, सचिन तेंडुलकर, जावेद मियांदाद आणि रिचर्डस यांच्याशीच होऊ शकते’, असे वॉ म्हणाले.

आतापर्यंत 67 कसोटींमध्ये विराट कोहली ने 54.28 च्या सरासरीने 5754 धावा केल्या आहेत. याशिवाय, 211 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.2 च्या सरासरीने 9779 आणि 62 ट्‌वेंटी-20 सामन्यांमध्ये 48.8 च्या सरासरीने 2102 धावा केल्या आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीने 149 आणि 51 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे कसोटीमधील फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली. सचिन तेंडुलकरनंतर कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकाविणारा विराट कोहली हा भारताचा पहिलाच फलंदाज आहे.

अधिक वाचा : Asian Games 2018 : भारतीय टीम के लिए नीरज चोपड़ा होंगे ध्वजवाहक

Nagpur Weather

Nagpur
haze
39 ° C
39 °
39 °
12 %
1.5kmh
40 %
Thu
38 °
Fri
43 °
Sat
44 °
Sun
44 °
Mon
46 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...