Home Blog Page 274

Karan Johar announces next historical film Takht

Takht

Karan Johar has finally announced his next directorial, ‘Takht’. The movie will be a period drama and will have an ensemble star cast of Ranveer Singh, Kareena Kapoor Khan, Janhvi Kapoor, Alia Bhatt, Anil Kapoor, Vicky Kaushal and Bhumi Pednekar.

Johar took to Twitter to make the announcement. Sharing a poster with the title of the film, he wrote, “An incredible story embedded in history…An epic battle for the majestic Mughal throne…A story of a family, of ambition, of greed, of betrayal, of love & of succession…TAKHT is about WAR for LOVE….”

A few minutes later, the director proudly announced the lead cast of the film.

The movie has already sparked curiosity since period dramas are eagerly waited upon. The grandeur of the sets and the magic of a different time is something that makes historical dramas unique as well as enchanting.

Sharing further details about the project, KJo wrote, “The Screenplay is by SUMIT ROY! Dialogues by HUSSAIN HAIDRY,SUMIT ROY! And thanks to @NotSoSnob for bringing these talents to us at @DharmaMovies ! An exciting journey ahead….WRITERS are the heartbeat and soul of a film! These gentlemen lead all the way….”

ALSO READ : Video : Laila Majnu Trailer !

नागपूर : रमण विज्ञान केंद्र येथे पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…

Space Week Programs at Raman Science | Our Nagpur | Nagpur News
Space Week Programs at Raman Science | Our Nagpur | Nagpur News

नागपूर- आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती आहे हे माहीत करून घ्यायचे असेल तर १५ आॅगस्टपासून नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र येथे येऊन जाणून घ्या. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी फक्त तीनच टक्के शुद्ध पाणी पिण्यासाठी कसे काय उरलेय याची माहितीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असेल. नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात पाण्याची उत्पत्ती, उपयोग, पाणी प्रदूषण, पाण्यामुळे होणारे रोग, दिवसेंदिवस कमी कमी होत जाणारे जमिनीतील पाणी…याविषयी सविस्तर माहिती देणारे एक प्रदर्शन कायमस्वरूपी साकारले आहे. येत्या १४ आॅगस्ट रोजी या प्रदर्शनीचे उदघाटन होत आहे. केंद्र संचालक एन. रामदास अय्यर यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, चौथे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल, असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. कारण बेसुमार पाणी उपशामुळे जमिनीतील पाण्याचा साठा कमी होत आहे. तरीही लोक पाणी जपून वापरत नाहीत. या प्रदर्शनीतून पाण्याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते. चाॅकलेट तयार करण्यासाठी चक्क २४ हजार लिटर पाणी लागते. १ किलो मांसासाठी ४,८०० लिटर, पानकोबीसाठी २०० लिटर, १ किलो शेंगदाणा पिकवण्यासाठी ८,७१३ लिटर, तर एका संत्र्यासाठी ५२ लिटर पाणी लागते, अशा भन्नाट माहिती येथे उपलब्ध आहे.

आपण वाया घालवतो हजारो लिटर पाणी
टाॅयलेटमध्ये फ्लश केल्यानंतर २४ लिटर पाणी लागते, तर १० मिनिटे शाॅवर सुरू ठेवल्यास १५२ लिटर पाणी लागते…एक सफरचंद तयार होण्यासाठी ७२ लिटर पाणी लागते. आपण खातो ती फळे, भाजीपाला, द्रव पदार्थ, अगदी प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते, अशी मनोरंजनासोबत शिक्षण देणारी माहिती ३० प्रतिकृतींच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…
भूजलात फ्लोराइडची समस्या भेडसावत आहे. नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय शेतीला दिल्या जाणाऱ्या खतांच्या मात्रांमध्ये असलेले नायट्रेट भूजलात मिसळते. जांभा खडकामुळे भूजलात लोह वाढले आहे, तर काही ठिकाणी क्षारांचे प्रमाण वाढते आहे. क्षारयुक्त पाणी माणसांचे व प्राण्यांचे आयुष्यमानही कमी करते. या भूजलाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.

अधिक वाचा : नागपुर को दूर रखा गया है ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना से

आज महाराष्ट्र बंद: सकल मराठा समाजतर्फे आज नागपूर बंदचे आवाहन; या ठिकाणी बंद नाही

मराठा आरक्षण: आज विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

नागपूर- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकल मराठा समाजकडून आज ९ ऑगस्टला क्रांतीदिनी नागपूर बंदचे आवाहन केले आहे. बंद शांततेत पार पडेल, अशी ग्वाही सकल मराठा समाजतर्फे मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

९ ऑगस्टला बंदची माहिती देताना सकल मराठा समाजच्या प्रतिनिधींनी सांगितले की, राज्य शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. आरक्षण देण्याची प्रक्रिया धिमी आहे. त्यामुळे सकल मराठा समाजने जोवर आरक्षण मिळत नाही, तोवर महाराष्ट्र बंद ची हाक दिली . त्याअंतर्गत नागपुरात ९ ऑगस्टला बंद चे आवाहन केले.

मागासवर्गीय आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने राज्य सरकारने या संस्थेला विनंती करण्यापेक्षा यंत्रणा राबवून आयोगास साधन, सामग्री. मनुष्यबळ द्यावे. त्यामुळे आयोगास अहवाल तयार करण्यात ही बाब साह्यभूत ठरू शकेल, असेही समाजने नमूद केले. शासनाने आयोगाची स्थापना उशिरा केली. त्यामुळे सर्वेक्षण, निवेदनांची प्रक्रिया उशिरा सुरु झाली. उच्च न्यायालयात दस्तऐवज सादर न झाल्याने तारीख देण्याचे काम झाले. त्यापायी न्यायालयाने सरकारला फटकारले होते. दरम्यान समाजात असंतोष होऊन ठोक आंदोलन झाले. तोडगा निघेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असेही समाजने स्पष्ट केले आहे.

या ठिकाणी असेल पूर्ण बंद

अहमदनगर

हिंगोली

सोलापूर

वाशिम

परभणी

सातारा

कोल्हापूर

सांगली

औरंगाबाद

बंद नसेल मात्र शांततेत आंदोलन असणार

मुंबई

नवी मुंबई

ठाणे

नाशिक

धुळे

ठाण्यात बंद नाही

Xiaomi Mi A2 launched in India : Price & Specification

Xiaomi Mi A2 launched in India

New Delhi: Chinese smartphone company Xiaomi launched the Mi A2 in India on Wednesday.

The Mi A2 made its global debut at an event in Spain last month. Running Android One, the Mi A2 debuted in three variants globally –4GB+32GB, 4GB+64GB and 6GB+128GB.

The 4GB+64GB variant of the MiA2 will be available at Rs 16,999. Xiaomi has said that the phone’s 6GB+128GB variant is coming soon to India. There is no word on 4GB+32GB variant though.

The pre-order for the device will start on Thursday at 12 noon on both mi.com and Amazon.in. The first sale of MiA 2 will start onn August 16 at 12 noon on both the online platform.

Xiaomi Mi A2 specifications

As for the specifications, the dual-SIM (Nano) Xiaomi Mi A2 runs an optimised stock version of Android 8.1 Oreo, certified by Google’s Android One programme, and sports a 5.99-inch full-HD+ (1080×2160 pixels) display with a 18:9 aspect ratio, 2.5D curved glass, and Gorilla Glass 5. It is powered by an octa-core Qualcomm Snapdragon 660 SoC, paired with an Adreno 512 GPU.

In the camera department, the handset sports a dual rear camera setup. It consists of a 12-megapixel Sony IMX486 with f/1.75 aperture and 1.25-micron pixels, and a 20-megapixel secondary Sony IMX376 sensor with f/1.75 aperture and a 2-micron 4-in-1 Super Pixel size. The rear camera setup comes with dual-tone LED flash and PDAF. On the front, the handset gets a 20-megapixel Sony IMX376 selfie camera with f/1.75 aperture, fixed focal length, and a soft-LED flash. There is a 3,010mAh battery under the hood, and the India variant will come with Quick Charge 4 for fast-charging support.

In terms of connectivity, the smartphone includes 4G LTE, Bluetooth v5.0, dual-band Wi-Fi 802.11ac, Miracast, an IR emitter, and USB Type-C. There is no 3.5mm headphone jack on the Xiaomi Mi A2. Sensors on the handset include accelerometer, ambient light sensor, gyroscope, and proximity sensor.

ALSO READLG G7 ThinQ India launch : Specification & Features

नागपुर को दूर रखा गया है ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना से

नागपुर को दूर रखा गया है ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना से

नागपुर :- देश की बेटियों के लिए शुरू की गई ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना नागपुर में लागू नहीं होने का गंभीर खुलासा आरटीआई में हुआ है। यह जानकारी प्रशासन द्वारा 31 मई 2018 तक की दी गई है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी के गृह नगर में महिला व बाल विकास विभाग ने राज्य की उपराजधानी नागपुर को इस लायक ही नहीं समझा इस पर आश्चर्य व्यक्त किया जा रहा है।

जानकारी के मुताबिक़ महिला व बाल विकास विभाग ने 2015 में शासन का निर्णय जारी कर ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना राज्य के 10 जिलों में लागू की थी। विभाग ने 2016 में आैर एक शासन निर्णय जारी कर इस योजना का दायरा बढ़ाते हुए इसे आैर 6 जिलों में लागू किया। वर्तमान में यह योजना राज्य के जिन 16 जिलों में लागू है, उसमें नागपुर या नागपुर विभाग के तहत आनेवाले 6 जिले नहीं हैं।

नागपुर विभाग के तहत नागपुर, वर्धा, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया व गड़चिरोली जिला आता है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ का नारा दिया था आैर इसे देश भर में लागू करने की घोषणा की थी। ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ के लिए राज्य शासन व प्रशासन की ओर से कई कदम उठाए गए।

स्त्री भ्रूण हत्या इसी में से एक है आैर इसकी रोकथाम के लिए जिला प्रशासन ने काम भी किया। स्त्री भ्रूण की जांच करनेवाले सेेंटरों की अनुमति तक रद्द की गई। संदिग्ध सेंटरों को नोटिस जारी किए गए। इसी तरह जो बच्चियां किसी कारण पढ़ नहीं पातीं, उनके लिए शिक्षा उपलब्ध कराने के लिए जिला प्रशासन ने कई योजनाएं चलाई। प्रशासन अपने स्तर पर ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ के कार्यक्रम लेता है, किन्तु सरकारी योजना में नागपुर शामिल नहीं होने से इस योजना के तहत मिलनेवाले अनुदान व सुविधाआें से नागपुर शहर वंचित रह गया है।

और पढे : नागपूरच्या व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करण्याची सुवर्णसंधी

नागपूरच्या व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करण्याची सुवर्णसंधी

नागपूर: महाराष्ट्रातील सर्व भाषिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करून आपला व्यवसाय कसा वाढेल याबद्दल विचार व कृती करण्याची क्षमता देणारा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मा. श्री. माधवराव भिडे, मुंबई यांच्या पुढाकाराने 2000 साली सुरू झाला. या व्यावसायिक संघटनेचे विश्वस्त म्हणून श्री अशोक दुगाडे, श्री रवींद्र प्रभुदेसाई, श्री अजित मराठे, श्री सुरेश हावरे, श्री विजय परांजपे तर श्री नरेंद्र बगाडे हे Secretary General म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रात 48 Chapters (शाखा) व 1900 हुन अधिक सक्रिय व्यावसायिक सभासद असलेली ही सगळ्यात मोठी संघटना आहे.

कसे करता येते नेटवर्किंग ?
SCGT चे सभासद दर 15 दिवसातून एकदा एकत्र येतात, एकमेकांना Business References दिले जातात व झालेल्या Business Done Deals जाहीर होतात. गेल्या 17 वर्षात 500 कोटी रु.हून अधिक व्यवसाय या मंचामुळे शक्य झाला आहे. 1 to 1, 1 to many, cross chapter, cross region या प्रकारच्या मीटिंग हे SCGT च्या यशाचं महत्वाचं सूत्र आहे. SCGT चा सभासद कुठल्याही चॅप्टर मध्ये जाऊन आपल्या व्यवसायाचे Presentation करू शकतो, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपला व्यवसाय वाढविण्यास हा एक उत्तम मंच आहे.

विविध व्यावसायिकांचे ग्रुप्स
SCGT चे नॅशनल, इंटरनॅशनल Business Cells आणि वूमन विंग, Elite Chapter, Young Entrepreneurs Chapter, Members Development Program असे अनेक उपक्रम देखील आहेत. या व्यतिरिक्त विविध व्यावसायिकांचे ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत. स्पर्धा टाळून एकमेकांना पूरक व्यवसाय या ठिकाणी केला जातो.

विदर्भातील सदस्यांच्या व्यवसाय वाढीसाठी सॅटर्डे क्लब नागपूर शाखेद्वारे शनिवार, दिनांक 11/08/2018 रोजी  हॉटेल अशोका, लक्ष्मीनगर येथे विदर्भस्तरीय क्लस्टर मीट आयोजित करण्यात आली आहे. ह्या परिषदेला नागपूर, अमरावती, अकोला तसेच जळगाव, मुंबई व पनवेल येथील सभासद देखील उपस्थित असणार आहेत.

११ ऑगस्ट रोजी  सायंकाळी 4.30 ते 6.00 क्लब मेंबर्स नसलेल्या व्यावसायिकांसाठी खास सत्र

हॉटेल अशोका, आठ रस्ता चौकजवळ, लक्ष्मीनगर, नागपूर येथे आयोजित केलेल्या विशेष माहिती सत्रात Saturday Club तसेच त्याच्या कार्यपद्धतीविषयी संपूर्ण माहिती दिल्या जाईल. व्यवसायात येणार्‍या अडचणी ओळखणे, त्यावर मात करणे आणि व्यवसाय वाढवणे या तीनही टप्प्यावर सहय्यभूत ठरणार्‍या सॅटर्डे क्लब बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या सत्राला अवश्य उपस्थित राहावे. आवाहन विदर्भ रिजनल सेक्रेटरी श्री. सुभाष गोरे, नागपूर चॅप्टर अध्यक्ष सौ. नलिनी लांजेवार व सचिव श्री. समीर पिंपळीकर ह्यांनी केले आहे (प्रवेश निःशुल्क – सायंकाळी 4.30 ते 6.00)

खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात कपात करणार – क्रीडामंत्री राठोड

FIFA world Cup , क्रीडामंत्री राजवर्धन राठोड

नवी दिल्ली – देशात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी एक पाऊल टाकताना खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून पन्नास टक्के कपात करणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रात भारत अजूनही खूप मागे आहे. त्यासाठी आधी क्रीडा संस्कृती रुजणे आवश्‍यक आहे. जेव्हा शाळेपासून खेळाला महत्त्व येईल, तेव्हा हे शक्‍य होईल, असे सांगून राठोड म्हणाले, ‘‘आपल्याकडे खेळ एक शिक्षण आहे, हेच विसरले जात आहे. त्याचे शिक्षण घेतल्याशिवाय त्यात परिपूर्णता येत नाही. शालेय शिक्षण मंत्रालयाशी चर्चा करून पुढील वर्षीपासून अभ्यासक्रमात ५० टक्के कपात करण्यात येणार आहे. हा निर्णय झाल्यावर शाळेत क्रीडा विषय अनिवार्य केला जाईल.’’

क्रीडा क्षेत्राच्या प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात असल्याचेही राठोड यांनी या वेळी सांगितले. राठोड म्हणाले,‘‘या वर्षी आमच्याकडे खास खेळासाठीच्या २० शाळा आहेत. सरकारने त्यांच्यावर ७ ते १० कोटी रुपये खर्च केले आहेत. आता आम्ही हीच योजना प्रत्येक शाळांमध्ये घेऊन जाणार आहोत. त्यांना किमान दोन ते तीन खेळांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात येईल.’’

पुढील वर्षी होणाऱ्या रग्बी विश्‍वकरंडक स्पर्धेचा करंडक आज भारत दौऱ्यावर आला. करंडकाच्या स्वागत सोहळ्यानंतर राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी क्रीडा सचिव राहुल भटनागर, साईच्या संचालिका नीलम कपूर, भारतीय ऑलिंपिक संघटना सचिव राजीव मेहता उपस्थित होते.

अधिक वाचा : वेटलिफ्टर मीराबाई चानू ची आशियाई स्पर्धेतून माघार

हवामान खात्याच्या संचालकांविरुध कलम ‘420’( फसविण्याचा ) प्रमाणे पोलीसात गुन्हा दाखल करा

स्वाभिमानी शेतकरी संघटना

परभणी : खते, बी बियाणे आणि औषधी कंपन्यांना फायदा पोहोचवून देण्यासाठी पॅकेज घेऊन हवामान खात्याने राज्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.

यावरच न थांबता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्ष माणिक कदम यांनी हवामान खात्याच्या संचालकांविरोधात कलम 420 चा ( फसविण्याचा ) पोलीसात गुन्हा दाखल करण्यासाठी परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे. सन 2018 सालच्या पावसाळ्यामध्ये मराठवाड्यासह राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता.

त्यामध्ये राज्यातील सर्वच मंडळांमध्ये हा पाऊस होईल, हा अंदाज वर्तवण्यात आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीची तयारी केली. त्यासाठी खते बी बियाणे आणि फवारणीची औषधे मोठ्या प्रमाणात रोख पैसे देऊन विकत घेतली. यातून खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये दहा दिवसांपेक्षा जास्त काळ कोरडा गेला. त्यामुळे हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला असून, केवळ बाजारात उलाढाल व्हावी, या हेतूने हवामान खात्याने हा अंदाज दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे त्यांच्याविरोधात परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज देण्यात आला असून, हवामान संचालकविरोधात 420 चा ( फसविण्याचा )गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.परभणी ग्रामीण पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला असून, चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे आणि त्यामुळे हवामान खात्याच्या संचालकांवरती करण्यात आलेले हे आरोप गंभीर आहेत.

अधिक वाचा : संपावर गेलात तर ‘मेस्मा’ लावू, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा….

Maha Metro Nagpur Marathon to held on November 25

Nagpur Metro , मेट्रो , Nagpur marathon

NAGPUR: After successfully conducting 21-km run for amateur athletes for three years in a row, Adventures and Mahametro have decided to take a step forward and organise a 42-km full marathon in the city. Titled the Maha Metro Nagpur Marathon, it will be held on November 25.

“After a good response to all the three previous events and to fulfill the demand of runners across the country, we have planned to introduce the full marathon this year,” race director Mitesh Rambhia informed on Tuesday.

With the introduction of a 42-km run, races in four different categories will be conducted in the fourth edition of Nagpur Marathon. While international athletes from Kenya, Nigeria, Ethiopia and professional runners from across the country are expected to participate in the full marathon, amateur running enthusiasts will take part in the 21-km Orange City Run.

The full marathon for men and women will be organised n two different age categories and the 21-km half marathon will be staged in four different age groups. Like every year, a 10-km endurance run and a 5-km fun run and walk will also be conducted for young runners, including families and corporates, in different age categories.

“The marathon relay will be held for police department and corporate houses. A team of four runners will be allowed to participate in the relay over 21 km, This year, a unique concept of a Team Marathon will be introduced.” Rambhia said.

ALSO READ : Tata Trusts to start pathology lab for NMC’s health centres

महापौर नंदा जिचकार यांनी केली मनपाच्या दवाखान्याची अचानक पाहणी

नंदा जिचकार

नागपुर :- रूग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी, सर्व सुविधा मिळण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम असल्याचा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या एन.एच.यु.एम च्या साहय्याने सुरू असलेल्या सर्व दवाखान्यांना भेट दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे, कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, उपायुक्त जयंत दांडेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका टाटा ट्रस्टच्या साहाय्याने एनएचयुएमचे दवाखाने अद्ययावत करणार आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा आणण्याकरिता टाटा ट्रस्ट अर्थसाहाय्य करणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी महापौरांनी झिंगाबाई टाकळी, बेझनबाग, नंदनवन, कपिल नगर, शेंडे नगर येथील एनएचयूएमच्या दवाखान्यांना भेट दिली व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

दवाखान्यातील स्टाफ रूम, डॉक्टर्स रूम, लेबॉरटरी, ओपीडी, औषधालयात जाऊन पाहणी केली. दवाखान्यात उपस्थित असलेल्या रूग्णांची आस्थेने चौकशी केली. सर्व दवाखान्यातील कामकाज बघून महापौर नंदा जिचकार यांनी समाधान व्यक्त केले.

नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयात पॅथॉलॉजी आणि बाळाचे लसीकरण उत्तमरीत्या सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

झिंगाबाई टाकळी येथील दवाखान्यात डॉक्टर्सची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर येते. त्या ठिकाणी डॉक्टर्सची संख्या वाढविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 अधिक वाचा : रेल्वे स्टेशन वरील सफाई कर्मचाऱ्यांंचे “कामबंद आंदोलन”

M Karunanidhi, DMK chief and former Tamil Nadu chief minister, dies aged 94

Chennai: DMK chief M Karunanidhi – five-time Chief Minister of Tamil Nadu who dominated the state’s politics for six decades along with arch-rivals MG Ramachandran and later, J Jayalalithaa – died at a hospital in Chennai this evening. The 94-year-old leader was admitted to Kauvery Hospital on July 28 after he contracted urinary tract infection and developed a high fever.
He died at 6.10 pm. “Despite the best possible efforts by our team of doctors and nurses to resuscitate him, he failed to respond,” the hospital said in a statement.

On July 29, Mr Karunanidhi’s vital signs had weakened triggering huge concern, but the crisis passed within hours. The hospital later called it a “transient setback” and the doctors advised a longer stay, citing “age related overall decline, altered liver function and haematological parameters”.

On Monday evening, his health took a downturn again. In a bulletin, the hospital said maintaining his vital organ functions remains “a challenge” in view of his age-related ailments and the next 24 hours would be crucial.

The body of the DMK president has been taken to his home in Gopalapuram in Chennai and will later be taken to Rajaji Hall for people to pay their last respects. Karunanidhi’s mortal remains will be laid to rest tomorrow.

Prime Minister Narendra Modi tweeted his condolence for the death of Mr Karunanidhi, calling him a deep-rooted mass leader, prolific thinker, accomplished writer and a stalwart devoted to the welfare of the poor. In a series of tweets, he said:

For more than a year, Mr Karunanaidhi has been in and out of hospital while recovering from a long ailment. He lived a secluded life – making no public appearance except occasional visits to his party office.

During the last stretch of his illness, President Ram Nath Kovind, Vice President Venkiah Naidu and a number of political leaders across party lines visited him — initially at his home and then at the hospital. Among them were Congress chief Rahul Gandhi, union minister Nitin Gadkari, Trinamool Congress leader Derek O’Brien, actor-politicians Kamal Haasan and Rajinikanth.

Like MG Ramachandran and J Jayalalithaa, Mr Karunanidhi quit a flourishing career in movies to devote himself to politics and the Dravidian movement led by Periyar EVR — which he joined soon after it started in 1949. The “Kalaignar” (artiste) was known for his film scripts – a skill that greatly helped him in his political career. His powers of oratory bestowed on him a cult status much similar to Jayalalithaa.

In 1969, Mr Karunanidhi became a Chief Minister after DMK ideologue CN Annadurai died in office. Three years later, he fell out with MG Ramachandran and shunted him out of the party – leading to the formation of life-long rival All India Anna Dravida Munnetra Kazhagamor AIADMK.

The AIADMK came to power in 1977 and MGR ensured that Mr Karunanidhi’s party stayed out of power as long as he was alive. Mr Karunanidhi regained to power in power in 1989 after MGR’s death. But in the emotional aftermath of Rajiv Gandhi’s assassination, he was shunted out as he was seen to be close to the Lankan outfit LTTE, responsible for the bomb attack on the former Prime Minister.

He returned to power again in 1996, after corruption charges caused a major loss of face for Jayalalithaa. Since then, the two parties have been voted in alternately – a tradition that was broken in 2016, when Jayalalithaa was elected for a second straight term.

Eesha Malkani is new Miss Maharashtra Queen 2018

Eesha Malkani

Eesha Malkani captured the highly regarded crown of Deepali Mishra and Honda Activa-i present ‘Miss Maharashtra Queen 2018’ beauty pageant cum personality contest, in association with Rotary Club of Nagpur North. A jam-packed Naivedhyam Eastoria was the witness for the popularity of the Grand Finale and a nail-biting finish made it more compelling.

Along with the coveted crown, Eesha pocketed a brand new ‘Honda Activa-i’ Two Wheeler as the winning prize. Riyanka Jaiswal bagged the first runner-up award while Jasmine Kaur was termed as the second runner-up in the competition. The 1st runner-up bagged a 32-inch LED TV and the 2nd runner-up took for herself a Music System.

All the 16 girls who had been selected for the finale of the contest had applied from all over Maharashtra. The grand show was distributed in 3 rounds, viz. Traditional wear round (Introduction), Western garments round (Question-Answer) and the Evening Gown round (Common question for finalists). The 16 finalists faced unique questions thrown by the jury panel and they had to answer them with wit and élan.

The designing of all the glamorous outfits for the contestants was done by known fashion designer Anish Ray while the pageant crown was designed by Dr Rupinder Chhatwal from Pal Creations Unique Boutique.

Similarly, sub-contests titles like ‘Miss Beautiful Skin’, ‘Miss Beautiful Smile’, ‘Miss Catwalk’ and ‘Miss Popular’ were bestowed on Jasmin Morayya, Riyanka Jaiswal, Eesha Malkani and Aishwarya Chauhan respectively. Noted singer from Nagpur, Shruti Jain rocked the atmosphere with her melodious and soulful performance. Biji George and Reecha Sugandh were the emcees of the mega show. A couple of mind-blowing Salsa dance acts by Eshan & Preeti (‘India’s Got Talent – season 5’ fame) kept the audience entertained throughout.

Mrs Neepa Singh (Mrs. United Nations Classic 2017), Mrs Prachi Agrawal (Mrs. Asia International 2017), Rtn. Ajay Kapoor (President of Rotary Club of Nagpur North), TV actress Shweta Sinha ( ‘Sasural Simar Ka’ fame), Dr. Harsha Jharia (National Assessor for National Skill Development Cooperation, Delhi), Sarvesh Agrawal (Centre Director, INIFD Nagpur), Mr. Akhil Sharma (Zonal In charge, Honda Motorcycle & Scooter India Pvt. Ltd.) and Gwen Athaide (Actress-cum-singer) were the distinguished jury panel of the contest.
Air Marshal Hemant Sharma (34th Air Officer Commanding-in-Chief of Headquarters Maintenance Command, Indian Air Force), Mrs. Kusum Sharma (Wife of Air Marshal Hemant Sharma and President of Air Force Wives Welfare Association Regional, Nagpur), Mr. Satish Goyal (Commissioner, Income Tax Department), Mr. Jaiprakash Gupta (Well-known politician & Senior BJP Leader), Mr. Dilip Kamdar (Owner, Naivedhyam Group), Jyoti Kapoor (Co-Founder of Infinite Space Games and Services firm) were invited as the guests of honour. Many other who’s who of the beauty, fashion and entrepreneurs sector remained prominently present.

Acclaimed international choreographer, Shakir Shaikh was the Show Director. Mohd Meraj (Fashion Stylist) remained the backbone of the show and the official Public Relations Head was Tushar Mahajan. The show was conceived and coordinated by eminent event manager Dinesh Mishra.

“Pageant is not always concerned with ‘beauty’ only, but much more than that. It’s a roller-coaster ride of emotions, experience, hard work and all the efforts that the contestants put into it. The victory belonged to those who believed in their dreams and dared to achieve them”, said Dinesh, who has been successfully organising this show from more than a decade now. Powered by Enrico Heights, Vedom’s, New Era Sports and G H Raisoni University, Chic Beauty Parlour was their style partner while Pepsi was their beverage partner.

ALSO READ : ‘Gold’ new song ‘Monobina’ out : Starring Akshay Kumar and Mouni Roy

संपावर गेलात तर ‘मेस्मा’ लावू, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा….

मेस्मा

मुंबई – राज्य सरकारी कामगार संघटनांनी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आजपासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासंपात जवळपास १७ लाख कर्मचारी सहभागी होण्याचा अंदाज आहे. पण हा संप बेकायदा आहे, त्यामुळे संपावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली (मेस्मा) कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा राज्य सरकारने यासंदर्भात एका प्रसिद्धी पत्रक काढलं.

शासनाच्या ज्या सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आलेल्या आहेत. यात आरोग्य सेवा, परिवहन, पाणी वितरण सेवा त्याचप्रमाणे शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत सेवा देणारे कर्मचारी अशांना याबाबत अवगत करण्यात येत आहे. तरीही जे कर्मचारी संपावर जातील त्यांच्या विरुद्ध सदर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा : रेल्वे स्टेशन वरील सफाई कर्मचाऱ्यांंचे “कामबंद आंदोलन”

Video : Laila Majnu Trailer !

The trailer of Imtiaz Ali’s upcoming film Laila Majnu is finally here after a number of rescheduling. It’s the first time that filmmaker Imtiaz Ali collaborated with producer Ekta Kapoor for a film. Laila Majnu is the rehashed version of class love story of two lovers which we’ve been listening throughout our life. The makers finally dropped Laila Majnu trailer on Tuesday.

Sharing the trailer on her Twitter account, Ekta Kapoor wrote, “He was mad. She was crazy. Togetherness was the eternity they lived for! Meet them in #LailaMajnuTrailer. Releasing 7th Sept’18. #PyaarMeinPagal”

This Sajid Ali-directorial will also mark the debut of Tripti Dimri, Mir Sarwar and Avinash Tiwary in Bollywood.

Talking about his debut, director Sajid Ali, who is also the younger brother of Imtiaz Ali, told , “Honestly, I was under-confident about making a romantic film, but I thought I should attempt it. I knew I had his (Imtiaz) backing and even if I went wrong, he would be there to guide me. I was very nervous about making a film on a man-woman relationship; something I have no clue about, while he excels in it. Also, setting the story amidst the youth of Kashmir is what interested me.”

ALSO READ : ‘Gold’ new song ‘Monobina’ out : Starring Akshay Kumar and Mouni Roy

Pakistan to release 30 Indian fishermen on Imran Khan’s oath taking ceremony

Pakistan to release 30 Indian fishermen on Imran Khan's oath taking ceremony

India-Pakistan relations have been hostile in recent times specifically over the Kashmir issue. The relations further took a back seat after the attack on the Pathankot Airbase for which India held Pakistan responsible. Now as Imran Khan rises to power in Pakistan, the future course of India-Pakistan relations remains to be seen. Imran Khan so far has expressed a friendly intent towards holding relations with New Delhi.

On 13th August, Pakistan will release 30 Indian prisoners most of which are fishermen through the Wagah border in Punjab. The oath-taking ceremony of Imran Khan was earlier scheduled for August 11 but it was deferred to 14th August which marks the Independence Day of Pakistan.

Imran Khan’s PTI emerged as the single largest party in general elections held in Pakistan on July 25. Pakistan-Tehreeke-Insaf won 116 seats to emerge as the largest political force after Nawaz Sharif was jailed over charges of corruption.

For Imran Khan’s oath-taking ceremony invites had been sent to his cricketer friends from India. These include Sunil Gavaskar, Kapil Dev and Navjot Singh Sidhu who played cricket for India in the same era as Imran Khan. Bollywood actor Aamir Khan has also been sent an invitation to be a part of the August gathering.

How India-Pakistan relations shape up from here remains to be seen but experts feel that the Imran  government must be given a chance. Earlier there were speculations that the Indian PM too might be invited for Imran Khan’s oath-taking ceremony but later no foreign leaders were invited for the same.

ALSO READ : भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत व्हिसा मुक्त प्रवेश

भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत व्हिसा मुक्त प्रवेश

श्रीलंका , व्हिसा मुक्त प्रवेश

श्रीलंकेमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना आता व्हिसा घ्यावा लागणार नाही. या पर्यटकांना व्हिसाच्या अटीतून वगळण्यात येणार आहे. श्रीलंकेमध्ये भारत आणि चीनसारख्या काही देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना “व्हिसा मुक्त प्रवेश” देण्याला मंजूरी दिली जाईल, असे श्रीलंकेचे पर्यटनमंत्री जॉन अमरतुंगा यांनी सांगितले.

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी या संदर्भात एक कृतीदलाची स्थापना केली आहे. पर्यटनस्नेही काही देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना “व्हिसा फ्री एन्ट्री’ देण्याची शक्‍यता कृतीदलाकडून तपासली जाणार आहे. या कृतीदलाच्या शिफारसींच्या आधारे केलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी ऑक्‍टोबर – नोव्हेंबर पासून मार्च-एप्रिल दरम्यानच्या पर्यटन हंगामासाठी केली जाणार आहे.

भारत आणि चीन व्यतिरिक्‍त युरोप आणि पश्‍चिम आशियातील अन्य काही देशांना या निर्णयाचा फायदा होईल. सिंगापूर, मालदिव आणि सेशेल्स या देशातील पर्यटकांनाही व्हिसामुक्‍त प्रवेश दिला जाईल असेही अमरतुंगा यांनी सांगितले.

अधिक वाचा : फॉर्च्युन च्या यादीत ७ भारतीय कंपन्यांना स्थान!

रेल्वे स्टेशन वरील सफाई कर्मचाऱ्यांंचे “कामबंद आंदोलन”

नागपुर :- मध्य रेल्वे नागपुर विभागातील आरोग्य निरीक्षकावर हल्ला कारणाऱ्याला अटक करावी, या मुख्य मागणीसाठी नागपुर रेल्वे स्थानकावरील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्लेटफ़ार्म एक वर सोमवारी दुपारी “कामबंद आंदोलन” केले. यावेळी कामगारांनी मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.

या कामबंद आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील काही वेळ सफाईचे काम ठप्प होते. यापूर्वी ही रेल्वे स्टेशन वरील सफाई कर्मचाऱ्यांनी पगाराकारिता आंदोलन केले होते. पगाराची थकित रक्क्म त्यांना अजुन पर्यन्त मिळालेली नाही.

अलीकडेच सफाई कंत्राट एकाच कंपनी ला मिळालेला आहे. ज्यात जवळपास २०० कामगार तीन पाळीत सफाई चे काम करतात. माहितीनुसार मध्य रेल्वे नागपुर विभागाचे आरोग्य निरीक्षक कपिल वर्मा यांच्यावर दोन दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. यापूर्वी कंत्राटदाराकडे असलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण केली होती. ऐसा आरोप लावित कर्मचाऱ्यांनी मारहाण कारणाऱ्याला अटक करावी अशी मागणी करत कामबंद आंदोलन पुकारले.

अधिक वाचा : नागपुर : लूटपाट की योजना बनाते ३ आरोपीयो को पुलिस ने धर दबोचा

‘Gold’ new song ‘Monobina’ out : Starring Akshay Kumar and Mouni Roy

Check out the song ‘Monobina’ from the movie ‘Gold’ Starring Akshay Kumar and Mouni Roy. The first song ‘Naino Ne Baandhi’ from ‘Gold’ had released at a big event for which Akshay had flown-in all the way to Mumbai from London. ‘Gold’ marks the Bollywood debut of TV actress Mouni Roy opposite Akshay Kumar Apart from Akshay and Mouni, the film has an ensemble cast of Kunal Kapoor, Amit Sadh, Vineet Singh, Sunny Kaushal and Nikita Dutta. Latest Hindi song ‘Monobina’ is sung by Isha Mecala.

Lyrics of the song have been given by Vayu and Music By Tanishk Bagchi. Check out the latest Hindi songs, new music albums, trending Hindi songs, top music charts, video songs, hot music videos.

Watch Also : Aayush Sharma starrer Loveratri trailer release

वेटलिफ्टर मीराबाई चानू ची आशियाई स्पर्धेतून माघार

वेटलिफ्टर मीराबाई चानू
वेटलिफ्टर मीराबाई चानू

जागतिक चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू ने आशियाई स्पधेतून माघार घेतली आहे. तिने वेटलिफ्टींग फेडरेशनला पत्र लिहून आपण तंदुरुस्त नसल्याने आशियाई स्पर्धेतून नाव वगळण्यात यावे अशी विनंती केली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी चानूने इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई स्पर्धेऐवजी नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष द्यावे असे म्हटले आहे.

मीराबाई चानू गेल्या तीन महिन्यांपासून पाठदुखीने त्रस्त आहे. अजुनही तिला वजन उचलताना त्रास जाणवत असल्याने सराव करणे कठीण जात आहे. गेल्या आठवड्यात बरे वाटल्याने तिने सराव करण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा वेदना सुरु झाल्या. यामुळेच प्रशिक्षकांनी तिला आशियाई स्पर्धेतून माघार घेण्यास सुचवले आहे.

भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी सांगितले की, सोमवारपासून मीराबाई चानू ला पुन्हा वेदना सुरु झाल्या आहेत. तिने जर आराम न करता या स्पर्धेची तयारी सुरु ठेवली तर दुखणे वाढू शकते. हा धोका आम्ही पत्करणार नाही. याबाबत फेडरेशनला कळवले असून आता निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. आशियाई स्पर्धेपेक्षा ऑलम्पिक महत्त्वाचे असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

मीराबाई चानू ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात ८५ किलोग्रॅम आणि १०९ किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले होते. तसेच राष्ट्रकुलमध्येही आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना सुवर्ण पदकाची कमाइर् केली होती. त्यामुळे आता आशियाई क्रिडा स्पर्धेतही तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र, चानूने माघार घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. ही ऑलम्पिक पात्रतेसाठीची पहिली स्पर्धा असणार आहे.

अधिक वाचा : पी. व्ही. सिंधू ला उपविजेतेपद

नागपुर : लूटपाट की योजना बनाते ३ आरोपीयो को पुलिस ने धर दबोचा

नागपुर : लूटपाट की योजना बनाते ३ आरोपीयो को पुलिस ने धर दबोचा

नागपुर :- शहर के तहसील थाना अंतर्गत डकैती की योजना बनाते तीन आरोपीयो को पुलिस ने धर दबोचा | प्राप्त जानकारी के अनुसार सोमवार की रात 10 बजे पुलिस गस्त वाहन को गुप्त सूचना मिली की गार्ड लाइन, रेलवे हाउस क्लब सभागृह की गली में कुछ आरोपी दिखाई दिए | सूचना के आधार पर दो पंच और कोतवाली का स्टाफ पहुंचा | वहा कुल ६ आरोपी डकैती की फिराक में बैठे नजर आये पुलिस ने उन्हें धर दबोचने की कोशिश में तीन आरोपी पकड़े गए और मौका पाकर तीन आरोपी अंधेरे का फ़ायदा लेकर भागने में कामयाब हो गए |

पकड़े गए आरोपियों से एक होंडा एक्टिवा मोपेड MH 49, AW 0105, कीमत करीबन 30 हजार, एक रॉयल इन्फिल्ड बुलेट MH 49,TC, 068 कीमत 1, 30000, मेड इन जापान का एक पिस्टल, दो ज़िंदा कारतूस कीमत करीबन 10,100 रु. गुप्ति, नायलोन रस्सी, मिरची पावडर, सहित 6500 नगद ऐसा कुल एक लाख 76 हजार 750 रुपये का माल आरोपियों से जप्त किया गया |

पकड़े गए आरोपियों में मोहम्मद इमरान उर्फ़ सोनू भाई वल्द मो. आसिर 32 मोमिनपुरा सैफी नगर, सैयद काशीक अली वल्द अब्दुल हनीफ 19 , राजू बेकरी के पास, नालसाहब चौक, कसाबपुरा और निहाल अहमद वल्द अनीस अहमद 19 मोमिनपुरा हापीज बेकरी के पीछे है | इन तीनो को गिरफ्तार किया गया | फरार आरोपी सानु 22, शारिक 21, जावेद की तलाश पुलिस कर रही है | पकड़े गए आरोपियों पर 399, 402, कलम के साथ आर्म एक्ट सहकलम 135 म पो का के अंतर्गत गुनाह दाखिल किया गया है |

अधिक वाचा : जवळ अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक

वारंवार खोटे बोलणा-या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा? : खासदार अशोक चव्हाण

खासदार अशोक चव्हाण

मुंबई : शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण अशा विविध विषयांवर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

खा. चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत धनगर समजाला आरक्षण देऊ. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवू अशी आश्वासने दिली होती. सत्तेत येऊन साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला पण हे प्रश्न काही सुटले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून एक वर्ष उलटले तरी अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बेताल वक्तव्ये केली जात आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे हे वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करत आहेत असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.

मुस्लीम आरक्षणाला न्यायालयाने मान्यता दिली आहे. तरीही सरकार मुस्लीम समाजाला आरक्षण देत नाही. मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलत नाहीत. सरकारने मुस्लीम आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. मेगाभरती रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. मात्र यामुळे सर्वच समाजातील वयोमर्यादा संपत आलेल्या तरूणांचे नुकसान होणार आहे. मराठा आरक्षण मिळणार आहे, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. काँग्रेस सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. तेवढ्या जागा मराठा तरूणांसाठी रिक्त ठेवून इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार मेगाभरती करेल असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मग आता अचानक भरती रद्द का केली?मराठा आरक्षणाच्या आंदोलनाप्रमाणेच मेगाभरतीचा उपयोग करून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा डाव आहे का? असे प्रश्न खा. अशोक चव्हाण यांनी विचारले.

काँग्रेस सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. काँग्रेस पक्षाने कधीही आरक्षणाच्या मुद्दयाचे राजकारण केले नाही. सत्ताधारी भाजपानेच आरक्षणावरून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात शांतता असावी ही आमची इच्छा आहे. त्यामुळे हिंसा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन आम्ही सातत्याने केले आहे. आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गानेच लढा द्यावा असे आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत असे खा. चव्हाण म्हणाले. भाजप खा. हिना गावीत यांच्यावरील हल्ल्याची घटना निषेधार्ह असल्याचे सांगून हा शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा परिणाम आहे असे अशोक चव्हाण म्हणाले..

अधिक वाचा : आरक्षण जरी दिले तरी नोकऱ्या कुठेत : नितीन गडकरी

१७ लाख सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवसीय संपावर

सरकारी कर्मचारी

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार निव्वळ आश्वासने देत असून, प्रत्यक्ष ठोस निर्णय घेत नसल्यामुळे राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी आज, मंगळवारी ७ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जात असल्याचे ज्येष्ठ कामगार नेते र. ग. कर्णिक यांच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले.

या संपात मंत्रालय कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती त्या संघटनेचे पदाधिकारी अविनाश दौंड यांनी दिली.

मात्र, या संपात राजपत्रित अधिकारी सहभागी होणार नाहीत. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करण्याचा आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत दिवाळीपर्यंत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी महासंघाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर राजपत्रित अधिकारी महासंघाने यापूर्वी पुकारलेला तीन दिवसांचा संप स्थगित करण्याचा निर्णय महासंघाने घेतल्याचे कुलथे यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

काही सरकारी कामगार संघटनांनी उद्यापासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा इशारा दिला असून, तो संप बेकायदा आहे. त्यामुळे संपावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असे राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

दिवाळीपर्यंत सातवा वेतन आयोग

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गणपतीपर्यंत सातव्या वेतन आयोगातील आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. तसेच राज्य सरकारने पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद केलेली असल्यामुळे दिवाळीपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होईल, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

अधिक वाचा : आरक्षण जरी दिले तरी नोकऱ्या कुठेत : नितीन गडकरी

Tata Trusts to start pathology lab for NMC’s health centres

Tata Trusts to start pathology lab for NMC’s health centres

Nagpur: In a big boost to primary health care and Nagpur municipal corporation (NMC) Urban Primary Health Centres (UPHC), Tata Trusts is all set to start operation of its state-of-the-art centralized pathology lab from August 13.

The laboratory will be exclusively for the civic body’s UPHC, which are also being developed in association with Tata Trust.

A NMC official told Tata Trusts will facilitate 21 types of tests at very low prices. “The laboratory has been developed at NMC’s Sadar Diagnostic Centre. It is fully equipped with high-end haematology and biochemistry analyser. Tests for pregnant women, subject to prescription from UPHC , will be free of cost,” he said.

The laboratory is part of the Model UPHC Project being implemented jointly by NMC and Tata Trusts. Under the same project, NMC, in association with Tata Trusts, is developing 26 UPHCs. Already, work on eight UPHCs has been completed and they have been opened for public.

The NMC official added nine more UPHCs will become operation within next two months, followed by remaining eight by december end. NMC is developing the uPHCs under the central government’s national urban health mission (NUHM). The centres have been developed as per guidelines of tata trusts . Also, modern facilities like computers, machinery and training to staffs is also being given by tata trust, he said.

ALSO READ : Nagpur : Academy Donated Library Books to RST Cancer Hospital

नैशनल रेल्वे मजदूर यूनियन ने किया HCI को पीटने के विरोध मे धरना प्रदर्शन.

सुलभ संचार व्यवस्था दिव्यांगांसाठी प्रेरणास्त्रोत ठरावी : महापौर नंदा जिचकार

महापौर नंदा जिचकार

शिवाजी नगर उद्यानात निर्माण कार्याचे भूमिपूजन

नागपुर :- दिव्यांगांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. सामान्यांप्रमाणेच दिव्यांगांचेही जीवन सुकर व्हावे, त्यांनाही विविध क्षेत्रात सन्मान मिळावा, यासाठी शासन विविध उपक्रम राबविते. केंद्र व राज्य शासनाच्या उपक्रमातूनच उभारण्यात येणारे शहरातील पहिली सुलभ संचार व्यवस्था हा स्तुत्य उपक्रम असून हे केंद्र दिव्यांगांसाठी प्रेरणास्त्रोत ठरावे, असा आशावाद महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘सुगम्य भारत’ उपक्रमांतर्गत शहरातील शिवाजी नगर उद्यानात सुलभ संचार व्यवस्थेचे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर बोलत होत्या. याप्रसंगी स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, नगरसेविका रूपा रॉय, उद्यान निरीक्षक अमोल चौरपगार, वास्तुविशारद त्रिलोक ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर श्रीमती जिचकार म्हणाल्या, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांग व्यक्तिंनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटविला आहे. मागील तीन ते चार वर्षापासून केंद्र व राज्य शासनाकडूनही मोठा दिलासा मिळत आहे. दिव्यांगांसाठी ‘सुलभ संचार’ अशी व्यवस्था निर्माण करणे हा प्रेरणादायी उपक्रम आहे. शहरात उभारण्यात येणारे पहिलेच केंद्र शहराची वेगळी ओळखही दर्शविणार आहे, असेही त्या म्हणाल्या. शहरात सगळीकडे वेगाने विकासकामे होत आहेत. त्यामुळे सुलभ संचार केंद्राचेही कामाला गती मिळावी व ते लवकर पूर्णत्त्वास यावे. सुलभ संचार केंद्राच्या कामात कोणत्याही त्रुट्या राहु नयेत याकडे विशेष द्या, असे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

शिवाजी नगर उद्यानातील १५ हजार चौरस फूट जागेमध्ये साकारण्यात येणाऱ्या सुलभ संचार केंद्रात दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. विविध खेळांचे साहित्य व व्यवस्था केली जाईल. अंधांसाठी ब्रेल लिपीमध्ये विविध माहितीचे फलक लावण्यात येणार आहे, अशी माहिती स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिली. उद्यान निरीक्षक अमोल चौरपगार यांनी आभार मानले.

हेही वाचा : कोराडी तालाब की सफाई के लिए 90 टन का महाकाय जहाज तालाब में उतारा गया

कोराडी तालाब की सफाई के लिए 90 टन का महाकाय जहाज तालाब में उतारा गया

कोराडी तालाब की सफाई के लिए 90 टन का महाकाय जहाज तालाब में उतारा गया

नागपुर :- राज्य के ऊर्जा मंत्री और जिले के पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले का ड्रीम प्रोजेक्ट कोराडी तालाब के पुनरुत्थान, गहराईकरण तथा सौंदर्यीकरण के लिए महालक्ष्मी जगदंबा परिसर में विकास, जल क्रीड़ा, पर्यटन, क्षेत्र विकास को दिशा देने के लिए तालाब की सफाई करने 20 मीटर लंबे, 7 मीटर चौड़े तथा 90 टन का महाकाय जहाज को कोराड़ी तालाब में उतारा गया है। इस प्रकल्प के तहत कार्य का शुभारंभ डेढ़ करोड़ की लागत से बने राठोड-1 जहाज को तालाब में उतारकर किया गया।

20 मीटर लंबे, 7 मीटर चौड़े तथा लगभग 90 टन का यह महाकाय जहाज लोहे की प्लेट जोड़कर कोराडी के विद्या भवन स्कूल के समीप विशेषज्ञों की निगरानी में लगभग डेढ़ करोड़ की लागत से बनाया गया है । महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड बान्द्रा, मुंबई के पोर्ट अधिकारियों के नियमों के तहत अनुमति प्रदान कर, ऊर्जा मंत्री के हाथों “राठोड-1′ जहाज सुरक्षा बरतते हुए कोराडी तालाब में उतारा गया। 194 हेक्टेयर परिसर में फैले कोराडी तालाब की सफाई पुनरुत्थान, कीचड निकालना, गहरा करना, सौंदर्यीकरण करने का काम महानिर्मिती की ओर से मे. अभि. इंजीनियरिंग कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड को दिया गया है। निविदा प्रक्रिया द्वारा दिए गए काम की कीमत 55.06 करोड़ है। यह काम 18 महीने में पूर्ण करना है।

इस जहाज के द्व्रारा पहले तालाब में फैली काई, कायका, घास तथा अन्य अनावश्यक वनस्पति निकाली जाएगी। इसके लिए “राठोड-1′ जहाज पर पोकलेन रख कर इन चीजों को निकाला जाएगा। प्रतिदिन लगभग 16 घंटे काम करने के बाद 1 हेक्टेयर की वनस्पति निकाली जाएगी। दूसरी बारी में 12 मीटर/3.5 मीटर आकार का हॉलंड बनावट का ग्रुप य कटर सेक्शन रेजर की सहायता से पानी के भीतर का लगभग 305 मीटर गहराई का कीचड़ 200 मिमी पाइप से निकाला जाएगा। अनावश्यक वनस्पति निकालने से पानी स्वच्छ रहेगा। मछली तथा जलचर प्राणियों को पर्यावरण पूरक संरक्षण मिलेगा। तालाब परिसर अत्यंत नए रूप में दिखेगा। कीचड़ निकालने से पानी का स्टॉक बढ़ेगा। बिजली उत्पादन के लिए पानी की उपलब्धता रहेगी। तालाब के भीतर की कीचड़ वाली मिट्टी खेत में डालने से खेत की उपज क्षमता बढ़ेगी। निचले इलाकों में समतलीकरण के लिए भी इस मिट्टी का उपयोग हो सकता है।

हेही वाचा : साइकोलॉजी में एम.ए. कर रही नागपुर की प्रथम नागरिक महापौर नंदाताई जिचकार

साइकोलॉजी में एम.ए. कर रही नागपुर की प्रथम नागरिक महापौर नंदाताई जिचकार

महापौर नंदाताई जिचकार

नागपुर :- अगर इंसान ठान ले तो किसी भी उम्र और समय पढ़ सकता है | इस बात को सच कर दिखाया नागपुर शहर की प्रथम नागरिक महापौर नंदाताई जिचकार ने | नंदा ताई इतनी व्यस्त भरी जिन्दगी में साइकोलॉजी में एम.ए. कर रही हैं। पूरे दिन सार्वजनिक काम और मीटिंग्स के साथ शहर की गतिविधियों में हिस्सा लेने के बावजूद इस जज्बे को मंजिल तक ले जाने की ठानी है नंदा ताई ने | उन्होंने कहा-शुरू से ही साइकोलॉजी विषय आकर्षित करता रहा है। मन में हमेशा से ही ये था कि वक्त मिलने पर इस विषय को जरूर पढूंगी। इग्नू के साथ शुरुआत की है, और ये यह एक अच्छी शुरुआत है। मै रविवार को क्लास अटैंड करती हूं और प्रोजेक्ट वर्क भी पूरा करती हूं। महापौर नंदा ताई ने बताया कि वे जो भी ठान लेती हैं उसे पूरा जरूर करती हैं। ख़ास बात यह है की इससे पूर्व भी वे एम.एससी व बीएड कर चुकी हैं।

अक्सर हम ये बोलते हैं कि जॉब है या घर पर बिजी हैं तो पढ़ाई करने का समय नहीं हैं। लेकिन महापौर नंदाताई को रोज कई कार्य होते हैं और वे सभी कार्यों को समय पर पूरा भी करती हैं। ऐसा करके शहर की प्रथम नागरिक ने संदेश दिया है कि लोग उन्हें मिसाल मान कर स्वयं को भी पढ़ाई के लिए प्रेरित करें। महापौर नंदा जिचकार कहती हैं कि मुझे नई बातें और नया ज्ञान लेने में गर्व महसूस होता है। वैसे तो आजकल गूगल पर सभी तरह की जानकारी मिल जाती है, किन्तु इंटरनेट सीमित जानकारी देता है। मुझे व्यापक ज्ञान लेने की इच्छा थी तो ये डिग्री कर रही हूं। जब भी मौका मिलता है मैं थोड़ा पढ़ाई कर लेती हूं। सोशल मीडिया पर टाइम वेस्ट करने से अच्छा है कि अपने रूचि के विषय को पढ़ लिया जाए कुछ ज्ञान हासिल कर लिया जाए। वे महापौर के पद पर इतनी व्यस्त हैं, उसके बाद प्रोजेक्ट वर्क पूरा करती हैं, क्लासेस अटैंड करती हैं। वे एम.ए.साइकोलॉजी कर रही हैं। संडे को प्रैैक्टिकल व प्रोजेक्ट वर्क, वायवा पूरा करती हैं। ये दो वर्षीय कोर्स है। महापौर नंदा ताई जिचकार सभी के लिए मिसाल और शहरवासियों के लिए एक प्ररेणा हैं।

हेही वाचा : ग्यानदा कोंडे, स्वस्तीका ठाकूर ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ चॅम्पियन

Aayush Sharma starrer Loveratri trailer release

The trailer of Salman Khan’s brother-in-law Aayush Sharma’s debut Bollywood movie, ‘LoveRatri’ is out and it is a story of an ambitionless boy who fights for his love.

Presenting the fresh pair of Aayush Sharma and Warina Hussain, the romantic drama is about the love story of the couple thats spans across the period of Navratri.

Keeping the tempo upbeat with festive mood, the trailer witnesses Aaysuh as a Gujarati boy, Sushrut, who is also a Garba teacher. During the celebrations of Navratri, he falls in love with an NRI girl. The trailer is filled with romance, drama, dance, action, and humour. It ends with special appearances by Arbaaz Khan and Sohail Khan.

Unveiling the trailer, Salman wrote, “Loveratri – Yeh Kahani Hai Pyaar Aur Mohabbat ki! Aapke Liye. (It is a story of love, for you.)”

Many B-Town celebs like Shilpa Shetty, Sonakshi Sinha also gave a shoutout to the movie on social media.

Directed by Abhiraj Minawala and produced by Salman Khan under the banner of Salman Khan Films, the flick will hit the theaters on October 5.

ALSO READ : Emraan Hashmi to play Suryakant Bhande Patil in ‘Father’s Day’

पी. व्ही. सिंधू ला उपविजेतेपद

पी. व्ही. सिंधू

भारताच्या पी. व्ही. सिंधू ला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चीनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्याकडून २१-१९, २१-१० असा पराभव स्वीकारवा लागला.

मरिनचे हे तिसरे जागतिक अजिंक्यपद ठरले. यापूर्वी तिने जकार्तात २०१४ आणि २०१५ साली या स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले होते.

नुकत्याच झालेल्या थायलंड ओपनमध्येही सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सिंधूने चांगली सुरुवात करताना महिल्या गेममध्ये प्रारंभी आघाडी मिळविली होती. परंतु त्यानंतर डावखुर्‍या मरीनने आपले वर्चस्व प्रस्तापिक करताना सिंधूला जोरदार झुंज देत हा गेम २१-१९ असा जिंकला. तर दुसर्‍या गेमध्ये मरिनने आपले वर्चस्व कायम ठेवताना सिंधूला सहज पराभूत केले.

यापूर्वी सिंधू आणि मरिन ११ वेळा समोरासमोर ठाकल्या होत्या. त्यात सिंधूने ५ वेळा तर मरिनने ६ वेळा बाजी मारली होती. जूनमध्ये झालेल्या मलेशिया ओपन स्पर्धेतही सिंधूला अंतिम लढतीत मरिनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही मरिनने सिंधूवर मात करीत सुवर्ण पदक मिळविले होते. आणि आता पुन्हा एकदा ती सिंधूवर वरचढ ठरली. उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या द्वितीय मानांकित अकाने यामागुचीवर २१-१६, २४-२२ अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

अधिक वाचा : विराट कोहली ची झेप! कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान

LG G7 ThinQ India launch : Specification & Features

LG G7 ThinQ

LG, a South Korean electronics manufacturer, is gearing up to launch the LG G7 ThinQ in India today, according to the phone’s product landing page that has been listed on home-grown e-commerce portal Flipkart.

First unveiled in May, the phone is a successor of the LG G6, which was launched last year. The phone comes with host of improvements compared to the predecessor such as new format screen, more RAM, artificial intelligence capabilities and enhanced camera modules. However, it still lacks some of the key features of the LG V-series smartphones such as plastic-OLED screen.

Like its predecessor, the LG G7 ThinQ is primarily a smartphone for multimedia enthusiasts with top-notch audio features, capable dual rear camera module and bright LCD screen. However, the phone also gets native AI-capabilities to enhance the camera performance that has become a common feature in most of the current generation smartphones.

features and specifications of the LG G7 ThinQ:

Artificial Intelligence in Camera, Google for everything else

The LG G7 ThinQ features AI camera that identifies scene and automatically adjusts the setting based on machine learning algorithms. The phone also gets a discreet Google Assistant key, like Bixby key in Samsung phones, that enables the voice search. The key also doubles up as the Google Lens key to fetch information from web. The Google Lens is a visual search platform that scans image or object in frame and fetches information from the web related to it.

Audio boost

The LG G7 ThinQ features 32bit Hi-Fi QUAD DAC with DTS:X 3D surround sound capabilities for true 7.1 channel surround sound experience through headphones. The phone also features a new mono speaker, which is dubbed as BoomBox speaker. The speaker packs in 17 times enlarged resonance chamber and boasts a 39 per cent larger speaker with boosted bass, according to company’s claim.

Screen, camera and everything else

On the front, the LG G7 ThinQ sports a 6.1-inch notch-based screen of QHD+ resolution in 19:9 aspect ratio that can get up to 1000 nits bright. On the back, the phone boasts a dual 16-megapixel lens with portrait mode, live photos, and HDR10 video recording.

The phone is powered by Qualcomm Snapdragon 845 system-on-chip (SoC), paired with the either 4GB or 6GB of RAM and 64GB or 128GB of storage. However, the Indian model is expected to feature only 6GB of RAM and 128GB of storage. Powering the phone is a 3,000 mAh battery, which supports Quick Charging technology. The phone boots Android Oreo operating system covered under LG’s custom user interface.

ALSO READ : Honor Play set to launch in India today : Watch Live Stream here

Nagpur Weather

Nagpur
haze
40 ° C
40 °
40 °
9 %
3.6kmh
20 %
Thu
42 °
Fri
44 °
Sat
44 °
Sun
45 °
Mon
46 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...