Home Blog Page 275

Honor Play set to launch in India today : Watch Live Stream here

Honor Play

The Honor Play India launch event is scheduled for today, August 6, bringing the gaming-focused smartphone to the country. Apart from the large 6.3-inch display and HiSilicon Kirin 970 SoC, the new Honor Play smartphone will have the company’s new GPU Turbo tech for better gaming and overall performance.

It has already been confirmed to be an Amazon exclusive and will go on sale at 4pm IST today, according to teasers by Honor India. Moreover, fans can expect a Honor Play variant developed in partnership with Audi Sport LMS, likely featuring design elements inspired by the premium car brand.

How to watch Honor Play India launch live stream
The Honor Play India launch will be live streamed so that fans can watch the event in real-time. To watch Honor Play India launch online, just hit the play button below at 11:45am IST today to watch the event.

ALSO READ : Google says it coded UIDAI helpline into Android devices

नागपुर : जवळ अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक

नागपुर

नागपुर :- जुनी कामठी आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ कुख्यात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्यावर मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ३ आरोपींकडून ३ पिस्टल, १ देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.

माहिती नुसार जुनी कामठी परिसरातील ३५ वर्षीय निखिल चौकसे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा स्वतःजवळ देशी कट्टा बाळगून परिसरात वावरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीस अटक करून देशी बनावटीची लोखंडी धातूची पिस्टल मॅगझिन ताब्यात घेतली आहे.

तसेच नंदनवन हद्दीतील ३३ वर्षीय मोहसीन अन्सारी आणि ४० वर्षीय सुरेश यादव या २ आरोपींवर देखील मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

यातील आरोपी मोहसीन अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर छिंदवाडा मध्यप्रदेश मध्ये खून, बलात्कार आणि चोरी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. हा मध्य प्रदेशातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार असून त्याने पळून नागपुरात आल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले. संपूर्ण प्रकरणात ३ आरोपींकडून ३ पिस्टल, १ देशी कट्टा आणि ५ जिवंत काडतुस असा एकूण शस्त्रसाठा शहर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

अधिक वाचा : जी.एस. कॉलेज के 12 वी के छात्र की मौत होने पर परिजनों द्व्रारा सीताबर्डी पुलिस स्टेशन में हंगामा

शहर के युवाओ को फ्रेंडशिप डे का चढ़ा खुमार, कल मनाया जाएगा “फ्रेंडशिप डे”

नागपुर :- रविवार को मनाये जानेवाले फ्रेंडशिप डे को लेकर युवाओ में उत्साह देखने को मिल रहा है I हर साल ५ अगस्त को फ्रेंडशिप डे मनाया जाता है जिसके लिए शहर के लॉ कॉलेज चौक स्थित आर्चिज गैलरी में फ्रेंडशिप डे की पूर्व संध्या पर आज युवा लडके, लडकिया अपने मित्रो के लिए उपहार खरीदते दिखाई दिए I मजा तो तब आएगा जब यारों की टोली, दोस्ती का जश्न मनाने शहर के कई जगह मस्ती करने निकलेगी।  फ्रेंडशिप डे के लिए एक से बढ़कर एक गिफ्ट आइटम हैं, जिसकी खरीदारी युवाओ द्व्रारा पूरी हो चुकी है।
शहर के होटल और रेस्तरां में भी फ्रेंडशिप डे के जश्न के लिए स्पेशल तैयारियां हैं। फ्रेंडशिप डे को ध्यान में रखते हुए मार्केट भी तैयार हो चुका है। खरीदने वाले को सिर्फ ये बताना कि दोस्त उनके लिए कितना खास है, इसके लिए कार्ड से लेकर कोटेशन तक पहले से तैयार हो चुके हैं। आर्चिज गैलरी के संचालक बताते हैं कि इस बार चॉकलेट और फोटो फ्रेम पसंद किया जा रहा है दोस्तों को अपना प्यार दिखाने के लिए कार्ड और मग भी मार्केट में आ चुके हैं। इस बार खास लव बॉटल भी आया है जो लोगो के बीच बहुत किया जा रहा है। फ्रेडशिप डे के बैंड भी अलग-अलग डिजाइन और रंगों में मिल रहे हैं। इस बार दोस्तों को खुश करने के लिए नाम लिखा फ्रेंडशिप बैंड बहुत पसंद किया जा रहा है। इस बार गिफ्ट में कई यूनिक आइटम भी हैं, मैजिक कॉफी मग भी युवाओं को अपनी तरह आकर्षित कर रहा है, इसमें गरम चीज को डालते ही मग का रंग बदल जाता है। म्यूजिकल कार्ड भी है, जिसे खोलते ही दोस्ती के गाने सुनने के लिए मिलते हैं।

Nagpur : Academy Donated Library Books to RST Cancer Hospital

Nagpur

Nagpur : Academy of Medical Sciences, Nagpur has donated the treasure of 403 Library Books to Rastra Sant Tukdoji Regional Cancer Hospital and Research Institute, Nagpur on 3 rd August, 2018 for the benefit of needy students. Presently RSTRCH is conducting few courses & further venturing into more academic courses & fellowships in near future. Realizing the need to develop library & academic environment, Director, Dr Subhrajit Dasgupta requested for the donation of library books which was honored by Academy.

During the library handover program at Academy office, Dr Dasgupta thanked and appreciated Academy for its noble gesture and requested for further help. Accordingly, Dr Harish Warbhe, President of Academy of Medical Sciences has appealed all its esteemed members to come forward & contribute by donating the books and also by extending their academic services to RSTRCH.

This program was witnessed by many people including RSTRCH authorities like Dr Dasgupta-Director, Dr BK Sharma – Joint Director, Dr Sengupta – Medical Superintendent, Dr. Randiwe Dy. Medical Superintendent, Reshma Pardhi, Snehal Sawatkar, Vishnu Sharnagat and from Academy Dr Harish Warbhe-President, Dr Ajay Ambade-Secretary, Dr Raju Khandelwal, Dr Pramod Gandhi, Dr Yagnesh Thakar, Dr Ashvini Tayade, Dr Atul Rewatkar, Dr Rajesh Mundadha and many more.

ALSO READ : DAIMSR’s 32nd MBA Batch Installed at Dr. Babasahab Ambedkar Auditorium

रांची के शख्स ने बनाया रोबोट, भोजपुरी और मराठी में भी करता है बात

रोबोट

रांची : भारत में टैलेंट की कभी कमी नहीं रही और हमारे देश की प्रतिभा ने दुनिया में लोहा मनवाया है। आज के वक्त में जहां जापान और चीन जैसे देश रोबोट बनाने में लगे हैं वहीं भारत में भी एक शख्स है जिसने अपना रोबोट बनाया है। उसने इसका नाम रश्मि रखा है। इस रोबोट की खास बात यह है कि हिंदी के अलावा भोजपुरी, मराठी और अंग्रेजी में बात कर सकता है।

रिपोर्ट्स के अनुसार रांची के रहने वाले 38 वर्षीय रंजीत श्रीवास्तव ने सोफिया रोबोट का भारतीय संस्करण तैयार किया है। रश्मि को बनाने के लिए रंजीत ने लिंग्विस्टिक इंटरप्रीटेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, विजुआल डेटा के अलावा फेशियल रिकग्निशन सिस्टम का उपयोग किया है। जानकारी के अनुसार रश्मि एक विशेष प्रकार से डिजाइन किए गए सॉफ्टवेयर से काम करती है जिसे खुद रंजीत ने बनाया है।

उनके अनुसार रोबोट का लिंग्विस्टिक इंटेलिजेंस बातचीत की भावनाओं को समझता है वहीं एआई बातचीत का एनालिसिस करते हुए डिवाइस से रिस्पांस निकालता है।

एक्सपर्ट्स ने राजीव की इस उपलब्धि को शानदार करार दिया है। रंजीत एमबीए कर चुके हैं और 15 साल से सॉफ्टवेयर डेवलपमेंट का काम कर रहे हैं। उन्होंने महज दो साल में 50 हजार रुपए की लागत में यह बोलने वाला रोबोट तैयार कर दिया है। उनके अनुसार इसे पूरी तैयार करने में कुछ समय और लगेगा।

और पढे : फ्लिपकार्ट ला रहा है Flipkart Plus, 15 अगस्त को होगा लॉन्च

जादुई आवाज के महानायक किशोर दा का आज जन्म दिन

किशोर दा का आज जन्म दिन

नागपुर :- देश के जानेमाने गायक किशोर कुमार उर्फ़ किशोर दा का आज जन्म दिन है | भारतीय फिल्म दुनिया में एक अलग पहचान बनानेवाले किशोर कुमार का मध्यप्रदेश के खंडवा शहर में 4 अगस्त 1929 को जन्म हुवा था | बॉलीवुड के नायक और गायक किशोर कुमार आज भी लोगों के दिलों में बसते हैं | उनके गाये हुवे गीत आज भी लोगो के दिलो पर राज कर रहे है l एक मध्यमवर्गीय बंगाली परिवार में जन्में क‍िशोर कुमार ने हिन्दी सिनेमा के तीन नायकों को महानायक का दर्जा दिलाने में महत्वपूर्ण भूमिका अदा की. उनकी आवाज के जादू से देवआनंद सदाबहार हीरो कहलाये और राजेश खन्ना को सुपर स्टार बनाने का श्रेय भी उन्हें ही मिला है | कहा जाता है कि किशोर की आवाज के कारण ही अमिताभ बच्चन महानायक कहलाने लगे |

960 में किशोर कुमार और मधुबाला ने शादी कर ली जिसके लिए किशोर कुमार ने अपना नाम बदलकर इस्लामिक नाम “करीम अब्दुल” रख लिया था. फिल्म ‘महलों के ख्वाब’ ने मधुबाला और किशोर कुमार को पास लाने में अहम भूमिका निभाई थी | मध्य प्रदेश के खंडवा में 18 साल तक रहने के बाद किशोर कुमार को उनके बड़े भाई अशोक कुमार ने मुंबई बुला लिया था | किशोर कुमार यूं तो अशोक कुमार यानि दादामुनी के भाई थे जो हिन्दी सिनेमा में किशोर कुमार से पहले स्थापित थे लेकिन फिल्मों में काम के लिए किशोर कुमार ने खुद मेहनत की | साल 1969 में निर्माता निर्देशक शक्ति सामंत की फिल्म आराधना के जरिए किशोर गायकी के दुनिया के बेताज बादशाह बने | इस फिल्म में किशोर कुमार ने ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’ और ‘रूप तेरा मस्ताना’ जैसे गाने गाए गाकर लोगो के दिल में एक ख़ास जगह बनाई

किशोर ने की थी चार शादियां किशोर कुमार ने चार शादियां की फिर भी उनके जीवन में प्यार की कमी रही. जिंदगी के हर क्षेत्र में मस्तमौला रहने वाले किशोर कुमार के लिए उनकी लव लाइफ भी बड़ी अनोखी थी | प्यार, गम और जुदाई से भरी उनकी जिंदगी में चार पत्नियां आईं, किशोर कुमार की पहली शादी रूमा देवी से हुई थी, लेकिन जल्दी ही शादी टूट गई | इसके बाद उन्होंने मधुबाला के साथ विवाह किया, लेकिन शादी के नौ साल बाद ही मधुबाला की मौत के साथ यह शादी भी टूट गई | साल 1976 में किशोर कुमार ने अभिनेत्री योगिता बाली से शादी की लेकिन यह शादी भी ज्यादा नहीं चल पाई, इसके बाद साल 1980 में उन्होंने चौथी और आखिरी शादी लीना चंद्रावरकर से की जो उम्र में उनके बेटे अमित से दो साल बड़ी थीं |किशोर कुमार की निजी जिंदगी में दुखों का सिलसिला कुछ इस कदर ही चलता रहा और एक दिन 13 अक्टूबर साल 1987 को दिल का दौरा पड़ने के कारण उनकी मौत हो गई |

सॅरिडॉन, डी कोल्डसह ३४३ औषधांवर बंदी घालणार

औषधांवर बंदी

सॅरिडॉन आणि डी कोल्डसह ३०० हून अधिक औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी घातली जाऊ शकते. ही फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे आहेत. सरकारनं या औषधांवर बंदी घातल्यास त्याचा एबॉटसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह पिरामल, मॅक्लिऑड्स, सिप्ला आणि ल्युपिनसारख्या राष्ट्रीय कंपन्यांना फटका बसणार आहे. दरम्यान, सरकारनं हा निर्णय जाहीर केल्यास त्याविरोधात या कंपन्या न्यायालयात धाव घेऊ शकतात.

सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास फेंसेडिल, सॅरिडॉन, डी कोल्ड टोटलसारखे कफ सिरप आणि पेन किलरवर बंदी येईल. ज्या ३४३ औषधांच्या उत्पादनावर, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याचा सरकार करत आहे, त्याची यादी औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या (डीटीएबी) शिफारशीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात अंतिम अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी हे पदार्थ खाणे टाळा

Fanney Khan box office collection day 1: Fanney Khan has only managed to earn Rs 2.15 crore.

Fanney Khan

Three movies with a similar amount of pre-release buzz hit theatres on Friday. One of them is Fanney Khan, perhaps the flashiest of them all. Fanney Khan sees the return of Aishwarya Rai Bachchan two years after her turn as an Urdu poetess Ae Dil Hai Mushkil. This Atul Manjrekar directorial also has Anil Kapoor and Aishwarya starring together in a film after 2000’s Hamara Dil Aapke Paas Hai.

The release of three films has affected the business of Fanney Khan as it managed to open at Rs 2.15 crore. Taran Adarsh tweeted, “#FanneyKhan has an extremely poor start… Fri ₹ 2.15 cr. India biz.”

Trade analyst Girish Johar had earlier predicted that Fanney Khan could Rs 2.5 crore on its first day. Whilst speaking Johar said, “As of now, Fanney Khan is expected to lead on Friday. Since the film is packed with an ensemble cast including Anil Kapoor, Rajkummar Rao, Aishwarya Rai and Divya Dutta who all are a powerhouse of acting, it will attract more audience. It might open with a collection of Rs 2.5 crore on its first day.

Johar further explained why Fanney Khan will have a slight edge over the others. He said. “Though all the films are catering to the same multiplex audience and the thinking audience, Fanney Khan will have more audience because of its content.”

Read Also : First look posters of ‘Marudhar Express’ unveiled

नागपूर : तीन वर्षांत खड्डय़ांवर १६ कोटींचा खर्च

नागपूर

नागपूर : तीन वर्षांत ३५ हजार ७१७ खड्डे बुजवले आणि त्यावर १६ कोटी रुपये खर्च करण्यात आले, अशी माहिती महापालिकेने माहितीच्या अधिकारात दिली आहे. आता नुसते खड्डय़ांवर असे १६ कोटी रुपये उधळले जात असतील तर एकूणच रस्ते दुरुस्तीचा आकडा किती कोटींच्या घरात असेल, याच्या नुसत्या कल्पनेने सर्वसामान्य नागपूरकरांच्या अंगावर काटा येईल.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे, परंतु शहरभरातील रस्त्यांवरच्या खड्डय़ांमुळे नागरिकांना अपार त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे रस्त्यात आहेत की रस्ताच खड्डय़ात आहे, हे न कळण्याइतपत रस्त्यांची चाळण झाली आहे. विशेष म्हणजे, पावलापावलावर असे खड्डे दिसत असताना महापालिकेकडे मात्र याची माहिती नाही.

माहितीच्या अधिकारात रस्त्याच्या खड्डय़ांबाबत अधिकाऱ्यांनी दिलेली त्रोटक माहिती बघता महापालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डय़ांबाबत किती गंभीर आहे, हे ठळकपणे अधोरेखित झाले आहे. गुळगुळीत रस्त्यांबाबत नागपूरचे नाव घेतले जात होते आणि त्याचे अनुकरण अन्य शहरात केले जात होते, मात्र शहरातील विविध भागात सिमेंटच्या रस्त्यांची कामे सुरू असताना डांबरी रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

खड्डय़ांमुळे मृत्यू ही महापालिकेची जबाबदारी नाही

अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीनुसार, महापालिकेने १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या काळात १६ कोटी रुपयांचा खर्च खड्डय़ांवर केला आहे. सिमेंट रस्ते आणि मेट्रोच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची नासधूस झाली आहे. शहरात ठिकठिकाणी खड्डे आहेत. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खड्डय़ांमुळे झालेले अपघात आणि त्या अपघातातून झालेले मृत्यू आणि दिलेली भरपाई याबाबतचा प्रश्न हा विभागाशी संबंधित नसल्याचे सांगत त्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात देणे टाळले आहे. खड्डय़ाच्या प्राप्त तक्रारीवर पावसाळा वगळता अति तातडीने दखल घेत खड्डे बुजवले जाते, असे आश्चर्यकारक उत्तरही देण्यात आले आहे, परंतु जेव्हा महापालिकेला शहरात एकूण खड्डे किती, हेच माहिती नसताना अति तातडीने काम कसे झाले असेल हा मोठाच प्रश्न आहे.

अधिक वाचा : 6 ऑगस्‍ट ते 10 ऑगस्‍ट दरम्‍यान नागपूरमध्‍ये अखिल भारतीय पोस्टल कॅरम स्‍पर्धेचे आयोजन

३३ खेळाडूंची सरकारी सेवेत थेट नियुक्ती करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक ३३ खेळाडूंना सरकारी सेवेत थेट नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्य क्रीडा विभागाला दिले. कुस्तीपटू राहुल आवारे याचीही थेट नियुक्ती व्हावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वसाधारण खेळाडूंच्या प्राप्त ९८ अर्जापैकी २३ आणि दिव्यांगांमधून प्राप्त २६ अर्जापैकी १० अशा ३३ खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागात गट ‘अ’ ते गट ‘ड’ प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे.

या खेळाडूंमध्ये ललिता शिवाजी बाबर (अ‍ॅथ्लेटिक्स), जयलक्ष्मी सारीकोंडा (तिरंदाजी), भक्ती अजित आंब्रे (पॉवरलिप्टिंग), अंकिता अशोक मयेकर (पॉवरलिप्टिंग), अमित उदयसिंह निंबाळकर (पॉवरलिप्टिंग), सारिका सुधाकर काळे (खो-खो), सुप्रिया भालचंद्र गाढवे (खो-खो), विजय सदाशिव शिंदे (पॉवरलिप्टिंग), राहुल बाळू आवारे (कुस्ती), मोनीका मोतीराम आथरे (अ‍ॅथ्लेटिक्स), स्वप्नील त्र्यंबकराव तांगडे (तलवारबाजी), आनंद दामोदर थोरात (जिम्नॅस्टिक्स), सिद्धार्थ महेंद्र कदम (जिम्नॅस्टिक्स), मानसी रवींद्र गावडे (जलतरण), नेहा मिलिंद साप्ते (नेमबाजी), रोहित राजेंद्र हवालदार (जलतरण), युवराज प्रकाश जाधव (खो-खो), बाळासाहेब सदाशिव पोकार्डे (खो-खो), कविता प्रभाकर घाणेकर (खो-खो), सचिन आनंदा चव्हाण (नेमबाजी), संजीवनी बाबुराव जाधव (अ‍ॅथ्लेटिक्स), देवेंद्र सुनील वाल्मिकी (हॉकी), सायली उदय जाधव (कबड्डी) यांचा समावेश आहे. दिव्यांग खेळाडूंमध्ये सुयश जाधव (जलतरण), लतिका माने (पॉवरलिप्टिंग), प्रकाश तुकाराम मोहारे (पॉवरलिप्टिंग), इंदिरा सत्ताप्पा गायकवाड (पॉवरलिप्टिंग), सुकांत इंदुकांत कदम (बॅडमिंटन), मार्क धरमाई (बॅडमिंटन), रूही सतीश शिंगाडे (बॅडमिंटन), दिनेश वसंतलाल बालगोपाल (टेबलटेनिस), ओम राजेश लोटलीकर (टेबलटेनिस) आणि कांचनमाला पांडे (जलतरण) यांना सरकारी नोकरीची संधी मिळाली आहे.

अधिक वाचा : सायना चा विक्रमी विजय

Google says it coded UIDAI helpline into Android devices

UIDAI

Hours after the Unique Identification Authority of India (UIDAI) denied that it forced any smartphone manufacturer or telecom service provider to add a helpline number into people’s contact lists, Google accepted that it had in 2014 inadvertently coded the 112 distress number and the UIDAI number into its setup wizard for Android.

This in a way put to end the controversy surrounding the mysterious entry of the UIDAI number in the contact lists of many smartphone users around the country.

“Our internal review has revealed that in 2014, the then UIDAI helpline number and the 112 distress helpline number were inadvertently coded into the SetUp wizard of the Android release given to OEMs for use in India and has remained there since. Since the numbers get listed on a user’s contact list these get transferred accordingly to the contacts on any new device,” a statement from Google said.

Apologising for “any concern that this might have caused”, the statement from a Google spokesperson said it “would like to assure everyone that this is not a situation of an unauthorised access of their Android devices”.

“Users can manually delete the number from their devices.”

The statement said Google will work towards fixing this in an “upcoming release of SetUp wizard which will be made available to OEMs over the next few weeks”.

ALSO READ : Ujjwala Yojana : Free LPG Connections To Attain 5 Cr Target Today

जी.एस. कॉलेज के 12 वी के छात्र की मौत होने पर परिजनों द्व्रारा सीताबर्डी पुलिस स्टेशन में हंगामा

सीताबर्डी पुलिस स्टेशन

नागपुर :- उपराजधानी स्थित जी एस कॉलेज के 12 वी के छात्र राहुल तिवारी की मौत का रहस्य बना हुवा है । वाकई उसकी मौत मिर्गी से हुई या झगड़े में निचे गिरने से ? बता दे कल गुरुवार को दोपहर करीब 3:15 बजे हुए हादसे में धरमपेठ के जी.एस. कॉलेज नागपुर के बारवी कक्षा के छात्र राहुल तिवारी की मौत हो गई थी । जिसके बाद शुक्रवार को मृत राहुल के परिजन शव को लेकर सीताबर्डी पुलिस स्टेशन पहुंचे और जमकर हंगामा किया ।

राहुल तिवारी
राहुल तिवारी

प्राप्त हुई जानकारी के अनुसार कल दोपहर राहुल के साथ सुभाष नाम के छात्र का झगड़ा हुवा, बात यहाँ तक पहुंच गई की दोनों में हाथापाई हुई। परिजन ने आरोप लगाया है की झगड़े में राहुल को नीचे गिराया गया जिससे उसकी मौत हो गई ।

राहुल की मौत का प्रकरण कॉलेज प्रशासन दबाने का प्रयास कर रहा है । वही कुछ लोगो का कहना है की राहुल को मिर्गी का दौरा पड़ा था जिसके बाद वो जगह पर ही गिर पड़ा था । कॉलेज के अधिकारी व विद्यार्थीयो ने जब राहुल को एक निजी अस्पताल में भर्ती कराया तो उपचार के दौरान ही राहुल की मौत हो गई ।

जबकि पुलिस की जानकारी के अनुसार राहुल की पोस्टमार्टम रिपोर्ट में साफ़ लिखा है कि उसके शरीर पर किसी भी प्रकार की अन्दरूनी व बाहरी चोट के निशान नहीं पाए गए है l मामले की गंभीरता को देखते हुवे पुलिस ने जी.एस. कॉलेज के प्रिंसिपल से पूछताछ के लिए थाने बुलाया था l पुलिस इस प्रकरण में रहस्य को खोजने के लिए नै दिशा से खोजबीन कर रही है l

और पढे : अंबाझरी तालाब में लाश मीलने से हड़कंप

प्लास्टिक बंदी मुळे दिवाळखोर झालेल्या नागपुरातील व्यापाऱ्याची आत्महत्या

प्लास्टिक बंदी मुळे दिवाळखोर झालेल्या नागपुरातील व्यापाऱ्याची आत्महत्या

राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर दिवाळखोरीत निघालेल्या नागपुरातील एका व्यापाऱ्यानं गांधीसागर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. नरेश तोलानी असे ५१ वर्षीय या व्यापाऱ्याचं नाव आहे. प्लास्टिक बंदीमुळं व्यापाऱ्यानं आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे, असं सांगितलं जातं.

गेल्या तीस वर्षांपासून तोलानी हे प्लास्टिक पिशवी विक्रीचा व्यवसाय करत होते. कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांकडून पिशव्या खरेदी करून त्या दुकानांमध्ये ते विकत होते. प्लास्टिक बंदीमुळं त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. आर्थिक चणचणीमुळं ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते, असं सांगण्यात येतंय. आत्महत्या करण्यापूर्वी तोलानी यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. ती गांधीसागर तलावाजवळ सापडली. ‘प्लास्टिक बंदीमुळं त्रासलो आहे. माझ्या आत्महत्येला मीच जबाबदार आहे,’ असं त्यात लिहिलं होतं. प्लास्टिक बंदीमुळं तोलानींना नैराश्य आलं होतं.

२९ जुलैच्या रात्रीही ते त्रस्त असल्याचे जाणवले. पहाटे साडेचारच्या सुमारास जाग आली तेव्हा ते घरात नव्हते. त्यानंतर सगळीकडे त्यांचा शोध घेतला,’ असं सांगताना पत्नी दिव्या यांना रडू कोसळलं. मुलगा सुमितनं तोलानी यांचा सगळीकडं शोध घेतला. काही वेळानंतर तो गांधीसागर तलावाकडे गेला. तलावात उडी मारताना एका व्यक्तीला पाहिल्याचं मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एकानं सुमितला सांगितलं. शर्थीच्या प्रयत्नानंतर तोलानी यांचा मृतदेह आढळून आला. गणेशपेठ पोलिस अधीक तपास करीत असल्याचे पीएसआय अमित आत्राम यांनी सांगीतले.

अधिक वाचा : अंबाझरी तालाब में लाश मीलने से हड़कंप

6 ऑगस्‍ट ते 10 ऑगस्‍ट दरम्‍यान नागपूरमध्‍ये अखिल भारतीय पोस्टल कॅरम स्‍पर्धेचे आयोजन

6 ऑगस्‍ट ते 10 ऑगस्‍ट दरम्‍यान नागपूरमध्‍ये अखिल भारतीय पोस्टल कॅरम स्‍पर्धेचे आयोजन

नागपुर :- देशातील विविध पोस्‍टल सर्कल मधील कर्मचा-यांसाठी आयोजित अखिल भारतीय कॅरम स्‍पर्धेचे आयोजन महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलतर्फे 6 ऑगस्‍ट ते 10 ऑगस्‍ट 2018 दरम्‍यान नागपूरमध्ये आमदार निवास, सिविल लाईन्‍स येथील परिसरात केले जाणार आहे. ही 23 वी स्‍पर्धा असून प्रथमच नागपूरात आयोजित होत आहे, अशी माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये यांनी स्‍पर्धेच्‍या आयोजनासबंधीच्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहायक संचालक श्री. शशिन राय प्रामुख्‍याने उपस्थित होते.

स्‍पर्धेचे उद्घाटन 6 ऑगस्‍ट सकाळी 9 वाजता जी.पी.ओ. बिल्डिंगमधील ‘राजहंस’ सभागृह येथे प्रख्‍यात माजी भारतीय क्रिकेटपटू व विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्‍यक्ष श्री. प्रशांत वैद्य यांच्‍या हस्‍ते होणार असून जीवन बिमा मंडळाचे (एल.आय.सी.) प्रादेशिक व्‍यवस्‍थापक श्री. एम. सी. जोशी याप्रसंगी सन्‍माननीय अतिथी म्‍हणून उपस्थित राहतील. महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलतर्फे आयोजित या स्‍पर्धेचे यजमानपद नागपूर टपाल विभागाला दिले असून या स्‍पर्धेत 42 महिला व 92 पुरूष खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्‍ये 15 पोस्‍टल सर्कलचे खेळाडू पुरूष एकल, पुरूष दुहेरी, पुरूष संघ, महिला एकेरी, महिला दुहेरी, महिला संघ या गटासाठी कॅरमच्‍या स्‍पर्धेत सहभाग घेतील.

मागच्‍या वर्षी आयोजित कॅरम स्‍पर्धेत महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलच्‍या संघाने पुरूष कॅरम स्‍पर्धेत चौथा क्रमांक व महिलांच्‍या कॅरम स्‍पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला होता तर तामिळनाडू पोस्‍टल सर्कलने पुरूष व महिला या दोन्‍ही विभागात प्रथम क्रमांक प्राप्‍त केला होता. यावर्षीच्‍या स्‍पर्धेतही राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवर कॅरम स्‍पर्धा खेळणारे पोस्‍टल कर्मचारी सहभागी होणार आहेत. स्‍पर्धेचा समारोप हा 10 ऑगस्‍ट रोजी राजहंस’ सभागृह येथेच सायंकाळी 4 वाजता आयोजित होणार असून नागपूरचे आंतरराष्‍ट्रीय पातळीवरचे बुद्धिबळपटू अनुप देशमुख व स्टेट बँक ऑफ इंडीयाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. फनिश गुप्ता उपस्थित राहतील. या स्पर्धेच्या विजेत्यांना सुवर्ण, रजत व कास्य पदक तसेच पुरुष, महिला व सांघिक खेळगटाच्या विजेत्यांना 3 चषकही दिले जाणार आहेत.

हेही वाचा : गणेश मंडळांना मिळणार विना विलंब परवानगी : मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह

DAIMSR’s 32nd MBA Batch Installed at Dr. Babasahab Ambedkar Auditorium

Nagpur: Dr. Ambedkar Institute of Management Studies & Research (DAIMSR), one of the premier management institutes of central India, continued its three decade long tradition by organizing the Installation Programme for its 32nd MBA batch (2018-20) on 03rd Aug. 2018 at Dr. Babasahab Ambedkar Auditorium, Deekshabhoomi.

The director of the institute, Dr. Sudhir Fulzele formally installed the batch and during his address said, “MBA is not yet another degree course, and it’s a two (2) year full time professional course, aimed at developing, grooming and making students as either corporate leaders or entrepreneurs in today’s world”. He further said, “We at DAIMSR believe in discipline, determination and development! We make sure that each student attends regularly, participates in all activities and is mentored by our expert faculties. At the same time we make sure that each student gets an opportunity for good placement and if he is interested, support for starting his own business venture.” He further counselled the students stating, “Mentoring and activities are the back bone of DAIMSR, therefore, be regular and participate enthusiastically in all the mentoring, events and activities of DAIMSR”.

After the formal installation function, students got a chance to interact with their Mentors. The Mentors act as guides for the holistic development of their students during these two years.

Students in Management institutes come from various disciplines of Engineering, Pharmaceuticals, Science, Arts and Commerce. Therefore, it becomes essential to conduct the basic introduction class of subjects like Accounting, Research & Quantitative Techniques, and Business Laws.  A Special session on basic etiquettes, personality development and grooming was also kept to prepare them for this professional course. The classes were combined with fun-filled management games, and a treasure hunt, which sent the students on an expedition across the entire campus.

A special Senior-Junior interaction was kept with an intention to give juniors a free atmosphere of learning and development, guidance and bonding with their friends (seniors). The seniors introduced them to the various activities and events, process, rules and discipline of the college. This gives them an opportunity to develop themselves as mentors and leaders of their juniors.

To make the final day i.e. Saturday, 04th Aug. 2018 (9:30-3:00) as memorable and exciting as possible, unique sports activities are planned outdoors at the cricket ground of Dr. Ambedkar College & cultural activities at seminar Hall of DAIMSR (West Campus). As per their class sections, the students are divided into – Ajanta (Red), Nalanda (Blue), Patliputra (Green) and Sanchi (Black), even faculties dress themselves as per their class codes.

“The day will be marked by some unique sports & cultural activities where the students will get an opportunity to display their innate talents and also learn about the skill sets which is expected from a budding manager in the professional world to be acquired during the course of the programme”, conveyed the programme co-ordinator, Prof. Hemant Deshmukh.

The outdoor sports activities include Australian Rafting, Magic Bricks, Tug of War, whereas Singing and Dancing are kept in cultural activities. And at the end, to encourage the best players among the students, certificates & prizes will be given in the various categories of Best Leader (Male, Female), Best Team-Player (Male, Female) and Best Live Wire Player (Male, Female) and a trophy will be given to Best Class for active participation and winning.

सावधान! ब्ल्यू व्हेलनंतर आता मोमो चॅलेंज

मोमो गेम

‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाईन चॅलेंज गेममुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे अनेक देशांनी या खेळावर बंदी घातली आहे. या खेळाची भीती कमी झालेली असतानाच आता सोशल मीडियावर आणखी एक जीवघेणा गेम व्हायरल होत आहे. मोमो चॅलेंज असे या गेमचे नाव असून या गेममुळे अर्जेंटिनामध्ये एका १२ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. अर्जेंटिना, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, मेक्सिको अशा देशांमध्ये सध्या हे चॅलेंज पसरत आहे.

मोमो चॅलेंज हा खेळ देखील ब्ल्यू व्हेलसारखाच व्हॉट्सअॅपवरून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करतो. ज्या व्यक्तीला टार्गेट करायचे असेल त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवरून मोमो चॅलेंजचा मेसेज पाठवला जातो. त्यांना त्या क्रमांकावर ‘मोमो’ असा रिप्लाय द्यायचा आहे. हा रिप्लाय दिल्यानंतर त्या व्यक्तीला चित्रविचित्र फोटो पाठवले जातात. यात एका महिलेचा विचित्र फोटो आहे. या महिलेचे डोळे बाहेर आले असून एक विकृत हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे. हा फोटो बघणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहतो.

अद्याप या चॅलेंजमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र याच चॅलेंजमुळे अर्जेंटिनामध्ये एका मुलीने आत्महत्या केल्याचे समजते. त्यामुळे लोकांनी अशा चॅलेंजच्या आहारी न जाण्याचे आवाहन अर्जेंटिना, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, मेक्सिको या देशांतील सरकारने जनतेला केलेले आहे.

अधिक वाचा : 3 अगस्त से HDFC बैंक का मोबाइल ऐप हो जाएगा बंद

रेल्वे विभागातील सहायक लोको पायलट आणि तंत्रज्ञ भरतीत ३३ हजार पदे वाढवली; ऑनलाइन परीक्षा ९ ऑगस्टपासून

स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत राज्यातील ३६ स्थानके

रेल्वे विभागातील सहायक लोको पायलट आणि तंत्रज्ञ भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ४७.५६ लाख उमेदवारांसाठी खुशखबर आहे. सरकारच्या वतीने २६,५०० पदांची वाढ करण्यात आली असून आता ६० हजार पदांची भरती होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी टि्वटद्वारे ही माहिती दिली. रेल्वे विभागात नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.

अजमेर येथील रेल्वे भरती मंडळाचे अध्यक्ष आलोककुमार मिश्र म्हणाले की, रेल्वे मंडळाच्या वतीने ९ ऑगस्टला संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे विभागाच्या वतीने उमेदवारांना परीक्षा कुठल्या शहरात असेल याची माहिती दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सध्या हॉलतिकीट जारी केलेले नाहीत. उमेदवार ५ ऑगस्टला हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतील. परीक्षेेत ७५ प्रश्न असतील. पहिल्या टप्प्यात २६ जुलैपासून ऑनलाइन मॉक टेस्टची लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

हेही वाचा : भारतीय रेल्वेत २ लाख ७० हजार रिक्त पदे भरण्याची मागणी

First look posters of ‘Marudhar Express’ unveiled

Marudhar Express

The first look posters of upcoming Bollywood movie ‘Marudhar Express’ was unveiled on Friday.

Film critic and trade analyst Taran Adarsh took to his Twitter handle to announce the news. He wrote, “Kunaal Roy Kapur and Tara Alisha Berry… First look posters of #MarudharExpress… Directed by Vishal Mishra… 26 Oct 2018 release.”

The poster features Kunaal Roy Kapoor and Tara Alisha Berry enjoying snacks. The movie is based on a young couple who had an arranged marriage and instantly comes under peer pressure of having a child as soon as possible.

Kunaal Roy Kapoor, who is well known for ‘Delhi Belly’, was recently seen in ‘Kaalakaandi’ opposite Saif Ali Khan, while Tara Alisha Berry was last seen in ‘Love Games’.

ALSO READ : ‘Good News’ to Release on July 19, 2019

नागपूर : गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर बलात्कार

नागपूर : गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर बलात्कार

नागपूर – नागपूरमध्ये मैत्रिणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच बलात्कार केल्यानंतर आरोपीने मैत्रिणीला ब्लॅकमेल करत तिचे अश्‍लील फोटो व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल केले आहे. या प्रकरणी सतीश रामटेके या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

फेसबुकच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी सतीशची 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत मैत्री झाली होती. आरोपीने पीडित मुलीला कुटुंबियांची ओळख करुन देतो म्हणून घरी बोलावले.

घरात कुणी नसताना त्याने पीडित मुलीला गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचे अश्‍लील फोटो काढले. या फोटोच्या आधारे आरोपी पीडित मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता.

पीडित तरुणीने मात्र सतीशला स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सतीशने तिला मारहाण केली. मात्र धमकी आणि मारहाणीनंतरही पीडित तरुणी आपल्याला मनमानी करू देत नसल्याचे पाहून सतीशने तिची बदनामी करण्याच्या उद्‌देशाने पीडितीचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो महाविद्यालयातील ग्रुपवर व्हायरल केले. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवित आरोपीला अटक केली.

अधिक वाचा : अंबाझरी तालाब में लाश मीलने से हड़कंप

अंबाझरी तालाब में लाश मीलने से हड़कंप

अंबाझरी तालाब

नागपुर :- अंबाझरी तालाब में कूदकर एक व्यक्ति ने आत्महत्या कर ली I पुलिस सूत्रों के अनुसार मृतक सुभाष नगर, कामगार कॉलनी निवासी जयश्रीराम इंगोले (40) बताए गए I जयश्रीराम 2 अगस्त से घर से लापता थे, शुक्रवार की सुबह 7.30 बजे के दौरान स्थानीय नागरिक तालाब किनारे सैर करने निकले तो तालाब में शव दिखाई दिया, घटना की जानकारी तुरंत पुलिस को दी गई l

खबर मिलते ही अंबाझरी थाने के अधिकारी अपने दल के साथ घटनास्थल पर पहुंचे I पुलिस कर्मियों ने शव को तालाब से बाहर निकाला l पंचनामा कर शव को शासकीय अस्पताल भेज दिया गया l जानकारी के अनुसार जयश्रीराम ने आत्महत्या करने की जानकारी सामने आ रही है l आत्महत्या का कारण अब तक पता नहीं चल पाया है, पुलिस ने फिलहाल आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर आगे की जांच अम्बाझरी पुलिस कर रही है l

और पडे : गणेश मंडळांना मिळणार विना विलंब परवानगी : मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह

Maharashtra govt approves Rs 79 billion for water projects

Maharashtra govt approves Rs 79 billion for water projects

The Maharashtra government has approved over Rs 70 billion to complete the drinking water projects in scarcity-hit areas, state minister Babanrao Lonikar said.

The government is committed to provide water to all villages that are perennially dry, the water supply and sanitation minister said in a release issued last night. Under the National Rural Drinking Water Scheme, the government has approved a proposal of Rs 79.52 billion for completing 6,624 water projects in 10,583 villages, he said.

The jumbo proposal is aimed at the completion of works in Konkan, Nashik, Aurangabad, Amravati, Nagpur and Pune divisions. Nearly 6,500 projects have already been completed in the last four years by spending Rs 55 billion, Lonikar said.

During the last four years, the main emphasis was to complete the pending projects, he said. The water supply department ensured that funds were properly utilised and action was taken against district bodies misusing the money, he added.

Notably, the Marathwada region of Maharashtra is a perennially drought-hit area. The region received only 86 per cent of its average rainfall last year, a senior revenue official had earlier said.

ALSO READ : महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा योजना उपलब्ध करुन देणार- बबनराव लोणीकर

सायना चा विक्रमी विजय

सायना नेहवाल

सायना नेहवाल, पीव्ही सिंधू आणि बी साईप्रणीत यांनी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; पण या सगळ्यात खास ठरला तो माजी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपपदक विजेती सायना नेहवालचा विजय. तिने कारकिर्दीत आठव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले.

या प्रतिष्ठेच्या अन् मानाच्या स्पर्धेत आठवेळा उपांत्यपूर्व फेरी गाठणारी सायना जागतिक बॅडमिंटनमधील एकेरीची पहिलीच बॅडमिंटनपटू ठरली आहे. या सगळ्या आनंदाच्या बातम्यांमध्ये जगज्जेतेपदाच्या शर्यतीत धरला जाणाऱ्या श्रीकांतचा विजय मात्र निराश करणारा ठरला. जागतिक रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला तो जागतिक रँकिंगमध्ये ३९व्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाच्या डॅरेन लीव यांनी. त्याने श्रीकांतवर २१-१८, २१-१८ अशी मात केली.

२८ वर्षांच्या सायनाने विक्रमी विजय नोंदवला तो माजी जगज्जेत्या बॅडमिंटनपटूला हरवून. तिने थायलंडच्या रॅटचॅनॉक इन्टॅननवर २१-१६, २१-१९ अशी मात केली. पुढील फेरीत सायना मुकाबला होईल तो माजी जगज्जेत्या कॅरोलिना मरिनशी. तर रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची मानकरी ठरलेल्या भारताच्या पीव्ही सिंधूने कोरियाच्या सुंग जी ह्यूनवर २१-१०, २१-१८ अशी मात केली. पुढील फेरीत सिंधूची गाठ पडले ती गतविजेती नोझोमी ओकुहाराशी. गेल्यावर्षी या वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल सिंधू आणि ओकुहारा यांच्यामध्येच पार पडली होती अन् तेव्हा ओकुहाराने विजय मिळवला होता.

भारताच्या बी साईप्रणीतने पुरुष एकेरीतून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने डेन्मार्कच्या हॅन्स ख्रिस्तियन सोलबर्ग व्हितिंगघसवर २१-१३, २१-११ असा विजय मिळवला. सायना, सिंधू यांच्याप्रमाणे साईप्रणीतची पुढील फेरीदेखील आव्हानात्मक ठरणार आहे; कारण तिथे त्याचा मुकाबला होईल तो जपानच्या केन्टो मोमाताशी. गुरुवारी पराभूत झालेला श्रीकांत, गतजगज्जेता व्हिक्टर अॅक्सलसन यांच्यासह मोमोता याला जेतेपदासाठी फेव्हिरट समजले जाते आहे.

अधिक वाचा : Four girls from Maharashtra to represent India in SAFF U-15 Women’s Championship

भारतीय रेल्वेत २ लाख ७० हजार रिक्त पदे भरण्याची मागणी

Indian Railways to revise train timings, check below
Indian Railways to revise train timings, check below

भारतीय रेल्वे त आजघडीस २ लाख ७० हजार पदे रिक्त आहेत. रेल्वेची यंत्रणा सक्षम करण्यासाठी ही पदे तातडीने भरण्याची मागणी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेचे सरचिटणीस डॉ. एम. राघवय्या यांनी केली. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (सीआरएमएस) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

भारतीय रेल्वेत दर वर्षाला ९०० रेल्वे कर्मचाऱ्यांचा विविध घटनांमध्ये मृत्यू होतो. मृतांमध्ये ५० टक्के ‘ट्रॅक मेंटनर्स’ असतात असे सांगून राघवय्या म्हणाले की, रेल्वेत २ लाख २५ हजार ‘ट्रॅक मेंटनन्स’ कर्मचारी आहेत. अत्यंत जोखिमीचे काम त्यांना करावे लागते. त्यामुळे एकदा ‘ट्रॅकमन’ म्हणून नोकरी लागली की सात वर्षे त्याला ते काम द्यावे व नंतर त्याची अन्य विभागात बदली करावी, अशी सूचना त्यांनी केली. कारण ‘ट्रॅक मेन्टेनन्स’ हे जोखिमीचे काम असल्याने सुरुवातीच्या तरुण वयात संबंधित व्यक्ती ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल, असे त्यांचे म्हणणे होते.

काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना आजही १२ तास कामावर राहावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. म्हणूनच रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. अलीकडेच रेल्वे कोच तयार करण्यासाठी भारत सरकारने एका अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. मात्र देशात अनेक कंपन्या उत्तम कोच तयार करीत आहेत. उलट आपण येथील कंपन्यांना बळ देऊन येथेच कोच तयार करावे व ते विदेशात पाठवावे, अशी सूचना त्यांनी केली.

अधिक वाचा : 3 अगस्त से HDFC बैंक का मोबाइल ऐप हो जाएगा बंद

नेटफ्लिक्स वेबसरिजच्या माध्यामातून बाहुबली चा प्रिक्वल आणणार

बाहुबली

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ च्या यशानंतर आता लवकरच माहेश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांच्यावर आधारित सिरिज नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणणार आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २; या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. एकट्या ‘बाहुबली २’ नं भारतात जवळपास ५०० कोटींचा गल्ला जमवला. आता या चित्रपटाचा आणखी एक प्रिक्वल वेबसरिजच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आनंद निलकंठन यांच्या ‘द राइज ऑफ शिवगामी’ या कांदबरीवर आधारित ही सिरिज असणार आहे. कधी मृदू तर वेळ प्रसंगी काळजाचा दगड करून शासन करणाऱ्या या राजमातेचा सामान्य मुलगी ते सम्राज्ञी असा प्रवास या प्रिक्वलमधून पाहायला मिळणार आहे. एक बंडखोर मुलगी ते साम्राज्याची राजमाता असे शिवगामीचे अनेक पैलू यातून उलगडत जाणार आहे.

एकूण ९ भागांची ही वेबसिरिज असणार आहे. एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली द कन्क्यूजन’ या दोन्ही चित्रपटातून अमरेंद्र, महेंद्र बाहुबली या दोघांच्या कथा पाहायला मिळल्या मात्र आता यातून माहेश्मती साम्राज्याच्या सम्राज्ञीची कधीही न ऐकलेली कहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

अधिक वाचा : पलटन ट्रेलर : 1967 के भारत-चीन युद्ध की कहानी

Ujjwala Yojana : Free LPG Connections To Attain 5 Cr Target Today

Ujjwala Yojana

New Delhi : Prime Minister Narendra Modi’s pet project Ujjwala Yojana will today achieve its target of providing 5 crore free LPG connections to poor families across the country.

Sources said, Lok Sabha Speaker Sumitra Mahajan will hand over the Ujjwala Connection No. 5 crore to the selected beneficiary at a function in Parliament in the presence of Petroleum Minister Dharmendra Pradhan.

Ujjwala aims at bringing clean cooking fuel to poor households, identified according to the Socio-Economic Caste Census (SECC). More than 44 per cent of Ujjwala beneficiaries are from SC/ST communities, sources added.

The scheme was launched by the Prime Minister on May 1, 2016, in Ballia district of Uttar Pradesh with a target to provide free LPG connections to five crore poor households by March 31, 2019, with a budgetary allocation of 8,000 crore rupees.

Encouraged by the rapid progress, the government in February raised the target to eight crore poor households by 2020 with an additional outlay of 4,800 crore rupees.

ALSO READ : 3 अगस्त से HDFC बैंक का मोबाइल ऐप हो जाएगा बंद

3 अगस्त से HDFC बैंक का मोबाइल ऐप हो जाएगा बंद

HDFC BANK MOBILE APP

नागपुर :- HDFC बैंक के ग्राहकों के लिए बड़ी खबर है| कल यानी 3 अगस्त से HDFC बैंक का मोबाइल ऐप बंद हो जाएगा| दरअसल, एचडीएफसी बैंक सुरक्षा को मद्देनजर अपने पूरे सिस्टम को अपडेट कर रहा है| इसके बाद HDFC बैंक के मोबाइल बैंकिंग यूजर्स अपनी मौजूदा ऐप का इस्तेमाल नहीं कर पाएंगे|

मौजूदा ऐप के जरिए होने वाले काम भी नहीं कर पाएंगे| एचडीएफसी बैंक की ओर से मिली जानकारी के मुताबिक, सुरक्षा कारणों से बैंक अपने ऐप को अपडेट कर रहा है| इस बार बड़े स्तर पर ऐप को सुरक्षित बनाने का काम किया जा रहा है| ऐसे में अगर किसी यूजर के पास मौजूदा ऐप है वो 3 अगस्त से काम करना बंद कर देगा|

HDFC बैंक ने भेजना शुरू किया मैसेज

एचडीएफसी बैंक ने अपने ग्राहकों को मैसेज भेजकर इसकी सूचना दी है| बैंक के मैसेज के अनुसार, अगर ग्राहक 2 अगस्त तक अपना एचडीएफसी मोबाइल बैंकिंग ऐप अपडेट नहीं करते, तो 2 तारीख की रात के 12 बजे के बाद यानी 3 अगस्त से मौजूदा ऐप काम करना बंद कर देगा| इसका मतलब यह है कि 3 तारीख से आप इस ऐप के जरिये कोई भी बैंक से जुड़ा लेन-देन नहीं कर|

ऐप को चालू रखने के लिए क्या करें

गूगल प्ले स्टोर पर जाकर जब आप इस ऐप को डाउनलोड करेंगे तो यूजर्स को What’s New सेक्शन में यह अलर्ट दिखाई देगा कि अगर आप ऐप को सुविधापूर्वक इस्तेमाल करना चाहते हैं तो 2 अगस्त तक ऐप को अपडेट कर दें| अगर ऐसा नहीं करते हैं तो 3 अगस्त से पुरानी ऐप काम करना बंद कर देगी| एचडीएफसी बैंक ने अपडेटेड ऐप में कई नए फीचर एड किए गए हैं| ऑनलाइन लेने-देन के मुताबिक इसे सुरक्षित बनाने पर बैंक ने ज्यादा ध्यान दिया है|

बैंक ने ट्वीट कर दी जानकारी

HDFC बैंक ने अपने ऑफिशियल ट्विटर अकाउंट पर भी इसकी जानकारी दी है| ऐसे में अगर आप भी एचडीएफसी का मोबाइल बैंकिंग ऐप इस्तेमाल करते हैं, तो इसे 2 अगस्त यानी आज रात तक अपडेट कर दें| आपको 3 अगस्त से मोबाइल के जरिए ऐप से कोई भी लेन-देन करने में दिक्कत न हो|

और पढे : फ्लिपकार्ट ला रहा है Flipkart Plus, 15 अगस्त को होगा लॉन्च

गणेश मंडळांना मिळणार विना विलंब परवानगी : मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह

गणेशोत्सव

नागपुर :- गणेशोत्सवात गणेश मंडळांना परवानगीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे बराच वेळ निघून जातो. यंदाचा गणेशोत्सव या समस्येपासून सूटका करणारा ठरणार आहे. यंदा परवानगीसाठी तात्काळ प्रक्रिया राबविण्यात येणार असून नागरिकांना विना विलंब परवानगी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, परवानगीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ई-मेल, एसएमएस अथवा पत्राद्वारे नागरिकांना त्याबाबत माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात गुरुवारी आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, अपर आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अभियंता (लोककर्म) एम.एच. तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता राजेश रहाटे, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस.बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभुळकर, विकास अभियंता सतीश नेरळ, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) अशोक बागुल, अजनी ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन दुर्गे, एसएनडीएलचे व्यवस्थापक सचिन पाटील, सहव्यवस्थापक अशोक गुप्ता, महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद सोनकुसरे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

गणेशमंडळांच्या परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून २४ तासात मंडळांना परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पेमेंट सुविधा करण्यात येणार आहे. यंदा एकाचवेळी परवानगीसाठी शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी याकडे लक्ष द्या, असे निर्देश यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. याशिवाय गणेशोत्सव विसर्जनस्थळी कृत्रिम तलावांसह निर्माल्य संकलन, स्वच्छता व सुरक्षेच्यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात यावी व त्यादृष्टीने संपूर्ण तयारी सुरू करा.

गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळांवर आवश्यक त्या सुविधा उभारण्यात याव्यात. शिवाय गणेशोत्सवादरम्यान नियमित स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. शहरातील सक्करदरा, सोनेगाव व गांधीसागर तलावात मागील वर्षी मूर्ती विसर्जित करण्यात आल्या नव्हत्या. त्या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. यंदाही असे कृत्रिम तलाव निर्माण करण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात यावी.

याशिवाय प्रत्येक झोनमध्ये एक फिरते कृत्रिम तलाव पथक तैनात करून घरगुती गणेश मूर्ती विसर्जित करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात यावे. फिरते कृत्रिम तलावाच्या ठिकाणी सामाजिक संदेश देणारे फलक लावण्यात यावेत. नागरिकांमध्ये कृत्रिम तलावाबाबत जागृती व्हावी यासाठी विसर्जनस्थळी मोठ्या फलकांद्वारे संदेश देण्यात यावे. शिवाय प्रत्येक झोनमध्ये दहा ते बारा महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी फलकांद्वारे जनजागृती करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

शहरातील मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन फुटाळा तलावात केले जाते. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जावी. नागरिकांना स्वत: पाण्यात उतरू न देता मनपाचे कर्मचारी येथे तैनात करण्यात यावे. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी फुटाळ्यासह नाईक तलाव परिसरातही क्रेन, बॅरिकेट्‌सची व्यवस्था करण्यात यावी. विसर्जनस्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरही दररोज स्वच्छता राहिल, याचीही दक्षता घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव पंडालच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होऊ नये, यासाठी समिती गठीत करुन मंडळांची चौकशी करण्यात येणार आहे.

पीओपीच्या मूर्ती संदर्भात विक्रेत्यांकडून नियमांचे पालन होत आहे अथवा नाही, याची पाहणी करण्याचीही जबाबदारी समितीकडे असून नियम भंग करण्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश आयुक्त श्री. सिंह यांनी दिले. गणेशोत्सवादरम्यान मनपा व पोलिस प्रशासनाचे कर्मचारी विसर्जनस्थळी दिवसभर तैनात असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रत्येकाला जेवणाचे पॅकेट देण्यात यावे. यासाठी विसर्जनस्थळी स्टॉल्स उभारण्यात यावेत. याशिवाय वेगवेगळ्या विसर्जनस्थळावर कार्यरत सामाजिक संस्थांसोबत चर्चेसाठी लवकरच बैठक बोलाविण्यात यावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

अधिक वाचा : उज्वल सोसायटी नरेंद्र नगर येथे वीर हनुमान मंदिर व बुद्ध विहार तोडन्याचा नागरिकांन कडुन विरोध

उज्वल सोसायटी नरेंद्र नगर येथे वीर हनुमान मंदिर व बुद्ध विहार तोडन्याचा नागरिकांन कडुन विरोध

नागपूर : उज्वल सोसायटी नरेंद्र नगर येथे वीर हनुमान मंदिर व बुद्ध विहार तोडन्याचा नागरिकांनी विरोध केला व नागरिकांनी भीम नारे देऊन महानगर पालिका आणि पोलीस प्रशाशानावर विरोध केला.

पलटन ट्रेलर : 1967 के भारत-चीन युद्ध की कहानी

फिल्‍म निर्देशक जेपी दत्ता की फिल्‍म ‘पलटन’ का ट्रेलर जारी हो चुका है। फिल्‍म ‘बॉर्डर’ और ‘एलओसी’ जैसी दमदार फिल्‍में देने वाले जे पी दत्‍ता की यह फिल्‍म 7 सितंबर को रिलीज होगी।

पलटन फिल्‍म 1967 में हुए भारत-चीन के युद्ध पर बनी हुई है जिसमें बॉलीवुड के दिग्‍गज एक्‍टर जैकी श्रॉफ और सुनील शेट्टी कई सालों के बाद नजर आने वाले हैं। इस फिल्‍म में टीवी एक्‍टर गुरमीत चौधरी, अर्जुन रामपाल, सोनू सूद सह‍ित हर्षवर्धन राणे, सिद्धार्थ कपूर और लव सिन्हा भी नजर आएंगे। तीन म‍िनट 11 सेकंड का यह ट्रेलर काफी दमदार है। जो जंग 1962 में चीन से शुरू की थी और 1967 में भारत ने खत्‍म, उसकी पूरी झलक इस ट्रेलर में देखने को म‍िली। 50 साल बाद इस युद्ध की बहादुरी के क‍िस्‍से आंखों के सामने आएंगे तो जवानों के बल‍िदान को याद करने का मौका म‍िलेगा।

पलटन का पोस्‍टर काफी समय पहले ही रिलीज हो चुका था जिसमें कई अलग अलग सितारों की झलक दिखाई पड़ी थी। पोस्‍टर में एक्‍टर्स भारतीय सेना की वर्दी में नजर आए थे। फ‍िल्‍म के ल‍िए एक्‍टर्स ने सेना की तरह ट्रैनिंग ली है और खूब पसीना बहाया है। यदि आपने जेपी दत्‍ता की पुरानी फिल्‍में देखी हैं तो आपको यह फिल्‍म भी जरूर पसंद आएगी। हम सभी जानते हैं कि भारत और चीन के बीच 1962 में युद्ध हुआ था।

इसके ठीक 5 साल के बाद चीन की आर्मी ने इंडियन आर्मी पर फिर से हमला किया था। इस हमले से भारतीय सेना काफी झटके में थी और फिर इसी वजह से भारतीय सेना ने अपने कई जवान शहीद कर दिये। लेकिन इंडियन आर्मी ने झट से इसका जवाब दिया और चीन के हौसलों को पस्‍त कर दिया। बाद में भारतीय सेना की जीत हुई। पलटन फिल्‍म इसी युद्ध की वीरगाथा कहती नजर आएगी। बता दें, इस फिल्‍म में टीवी एक्‍ट्रेस दीपिका कक्कड़ पहली बार नजर फिल्‍मी पर्दे पर कदम रखने वाली हैं।

और पढे : ‘Good News’ to Release on July 19, 2019

Jazeera Airways flight catches fire while landing in Hyderabad

Jazeera Airways

As many as 150 passengers of Jazeera Airways coming from Kuwait to Hyderabad had a narrow escape after its engine caught fire during landing at Hyderabad’s Rajiv Gandhi International Airport in the early hours today.

Airport sources told that the Air Traffic Control and also some members of the ground staff noticed a “minor fire” soon after the plane landed and informed the pilot of J9-608 Kuwait-Hyderabad flight, who shut down both the engines immediately.

The incident happened at around 1.30 am when the right side engine caught fire due to technical snag soon after landing and approaching the taxiway. The aircraft was immediately stopped at the taxiway and fire tenders were rushed to the spot to control the fire.

All the passengers disembarked safely and no injuries were reported.

ALSO READ : IRCTC’s food operations to start from Nagpur this week

Nagpur Weather

Nagpur
haze
26 ° C
26 °
26 °
50 %
4.1kmh
40 %
Mon
30 °
Tue
32 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
35 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...