Home Blog Page 67

दुकानांच्या वेळा आठ वाजेपर्यंत वाढवणार! नियम कोठे लागू होणार?

Will extend COVID-induced lockdown-like curbs in state: Maharashtra CM

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील दुकानांच्या वेळा चार तासांनी वाढणार आहेत. यासंदर्भात आजच आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. त्यांनी याबाबत सांगलीमध्ये घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील दुकानांच्या वेळा रात्री ८ वाजेपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. तथापि, ज्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्याच ठिकाणी दुकानांच्या वेळा वाढवून मिळतील, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या राज्यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

१६ कोटींचे इंजेक्शन दिलेल्या पुण्याच्या वेदिका शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी : स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या वेदिका सौरभ शिंदे या अकरा महिन्यांच्या चिमुकलीचे रविवारी (दि. १) निधन झाले. विशेष म्हणजे तिला दीड महिन्यांपूर्वी सोळा कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते. तिच्या अचानक निधनामुळे भोसरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेदिका हिला जन्मजात दुर्मिळ आजार होता. उपचारासाठी तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात ‘झोलगेन्स्मा’ हे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते. तिच्या उपचारासाठी लोकवर्गणीतून निधी उभारण्यात आला होता. तिच्यासाठी अमेरिकेतून इंजेक्शन मागविले होते. त्यावरील सहा कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले होते.

पंधरा जून रोजी वेदिकाला इंजेक्शन दिले. तेव्हापासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, सहाच्या सुमारास तिचे निधन झाले.

जन्म झाल्यानंतर अगदी काही महिन्यातच बाळाच्या हालचालीवरून तिच्या पालकांना लक्षात आले की काहीतरी चुकतंय. बाळाला दवाखान्यात नेल्यावर कळलं की बाळाला स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉपी या दुर्धर आजाराने ग्रासलं आहे.

त्यांना उपचारासाठी ‘झोलगेस्मा’चा पर्याय मिळाला परंतु १६ कोटींचं हे इंजेक्शन होतं आणि हे मिळवण्यासाठी पालकांची धडपड सुरु झाली आणि लोकवर्गणी मिळवण्यास सुरुवात झाली.

शेवटी ७७ दिवसांत 16 कोटी मिळवून वेदिकाला शेवटी झोलगेस्मा मिळालं. परंतु SMA नी तिच्या चेतातंतूवर हल्ला झाल्यामुळे तिला सिक्रिशनची समस्या उद्भवलेली होती आणि त्यामुळे तिला श्वसनाला त्रास उद्भवत गेला.

परंतु वेदिकाच्या डोळ्यात जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. झोलगेस्मा दिल्यानंतर तिच्यात अभूतपूर्ण बदल घडत होते. दिलेल्या आज्ञेला तिचा प्रतिसाद उत्तम होता. पण वातावरणात झालेल्या बदलामुळे तिच्या संपूर्ण शरीराला ते जुळवून घेता आलं नाही आणि दीड महिन्यांनांतर या चिमुकलीवर काळाने घाला घातला.

SMA हा आजार काय आहे?

जेनेटिक स्पायनल मस्कुलर अ‍ॅट्रोफी म्हणजेच SMA हा आजार शरीरात एसएमएन-1 जीनच्या कमतरतेमुळे होतो. यामुळे छातीचे स्नायू कमकूवत होतात आणि श्वास घेण्यात अडथळा येतो.

हा आजार जास्तकरुन लहान मुलांना होतो आणि त्रास वाढून रुग्णाचा मृत्यू होतो. ब्रिटनमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे दरवर्षी जवळपास ६० बाळांना जन्मजात हा आजार होतो.

नागपूर :अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चार जणांना अटक

धक्कादायक घटना! कोरोना लस देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार

नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. २९ जुलैच्या रात्रीची ही घटना असून, शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. सीताबर्डी पोलिसांनी सूत्रधार ऑटोचालकासह चार आरोपींना अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पीडिता १७ वर्षीय अल्पवयीन असून गरीब कुुटुंबातील आहे. वहिनीने रागवल्याने ती २९ जुलै रोजी रात्री घराबाहेर पडली. मेडिकल चौकातून तिने एका ओळखीच्या ऑटोचालकाला सीताबर्डीला सोडण्यास सांगितले. त्याने तिला मानस चौकात सोडून दिले. तिथे दुसरा ऑटोचालक साना याची तिच्यावर नजर पडली. त्याने मदतीचा हात पुढे करून तिला ऑटोत बसविले व मोमिनपुऱ्यात घेऊन गेला. तिला दारू पाजली. एका खोलीत घेऊन गेला व तीन मित्रांना पुन्हा बोलावले. आरोपी सानासह अन्य तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा मेयो रुग्णालयासमोर सोडून दिले. तिथे दोन ऑटोचालकांची तिच्यावर नजर पडली. त्यांनीसुद्धा तिच्यावर अत्याचार केला व फरार झाले. ती मेयो रुग्णालय चौकात मदत मागत होती. दरम्यान, दोघांनी आपल्या गाडीवर तिला रेल्वे स्टेशनवर सोडून दिले.

रात्री उशिरा जीआरपीच्या गस्त घालणाऱ्या पथकाला ती रेल्वे स्टेशनवर आढळली. त्यांनी तिला महिला बालगृहात पाठविले. तिथे बाल कल्याण समितीपुढे अत्याचार झाल्याचे तिने सांगितले. समितीच्या सूचनेनुसार जीआरपीने तिचा जबाब नोंदवून घेतला.

दुसऱ्यांदा झाला अत्याचार
पीडित मुलीवर यापूर्वीही सामूहिक अत्याचार झाला आहे. यापूर्वी तिच्यावर इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार झाला होता. अनेक दिवस महिला बालगृहात राहिल्यानंतर ती घरी परतली होती; परंतु घरच्यांचा तिच्यासोबत नेहमीच वाद होत होता.

CBSE 12वीचा निकाल जाहीर; 99.37% विद्यार्थी पास, मुलींनी सलग सहाव्या वर्षी मारली बाजी

नवी दिल्ली: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने शुक्रवारी 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायएस्ट पासिंग परसेंट आहे. तर, 6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, परीक्षेत परत एकदा मुलींनी बाजी मारलेली दिसत आहे. यंदा मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 0.54% ने जास्त आहे. यंदाच्या परीक्षेत 99.67 मुली तर 99.13 टक्के मुलं पास झाली. सलग सहाव्या वर्षी मुलींना बाजी मारलेली आहे.

निकालाचा फॉर्म्युला
बोर्डान ठरवलेल्या क्रायटेरियानुसार, यंदाचा 12वीचा निकाल 30:30:40 फॉर्म्युलानुसार लावण्यात आला आहे. यात 10वी आणि 11वीतील 5 पैकी 3 सर्वाधिक गुण असलेल्या विषयांना ग्राह्य धरले आहे. तर, 12वीच्या यूनिट, टर्म आणि प्रॅक्टिकल परीक्षांच्या आधारे टक्केवारी काढण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी रिझल्ट कसा पाहावा ?
निकाल पाहण्यासाठी CBSE ची अधिकृत साइट cbseresults.nic.in वर जाऊन 12वी CBSE Results 2021 लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लॉगइन करुन आपला निकाल पाहता येईल. विद्यार्थी यावरुन निकालाची प्रिंटदेखील काढू शकतात.

WhatsApp चा ‘हा’ पर्याय वापरा आणि डोक्याचा ताप त्वरीत घालवा

whatsApp वॉट्सऐप

नवी दिल्ली: WhatsApp वर बहुतांशी मॅसेज, व्हिडीओ आणि फोटो हे विनाकामाचे फालतू असतात. ते आपण उघडूनही पहात नाही. हे फालतू मॅसेजस आपला मोबाईल इंटरनेट डेटा लवकर संपवतच नाहीत, तर मोबाईलचा स्पेसदेखील भरवतात. यापासून वाचण्यासाठी WhatsApp तर्फे अनेक मीडिया कंट्रोल दिलेले आहेत.

या मीडिया कंट्रोलमधून चॅटिंग आणि काॅलिंग करण्यात सहजता येते. हे करण्यासाठी व्हाॅट्सअपच्या सेटिंगमध्ये थोडा बदल करावा लागेल. त्यातून युजर्स व्हाॅट्सअपचे फोटो, व्हिडीओ आणि मल्टीमीडिया कंन्टेंटयावर कंट्रोल करू शकता. त्यासाठी युजर्सला WhatsApp मीडिया कंट्रोल बदल करावा लागला.

खरंतर, व्हाॅट्सअप युजर्सला ऑटो डाऊनलोडचा पर्याय देते, त्यामुळे व्हाॅट्सअपवर आलेले सर्व फोटो आणि व्हिडीओ ऑटोमेटिकली डाऊनलोड होतात. ते फोटो आपल्या मोबाईलमधील गॅलरीमध्ये स्टोअर होतात. जर एखादा व्यक्ती आपल्या व्हाॅट्सअपवर फालतूचे मॅसेजस पाठवत असेल.

अशा व्यक्तीची केवळ मीडिया फाईल बंद करण्याची इच्छा असेल आणि त्यापासून वाचायचं असेल, तर WhatsApp युजर्सना Media Visibility चा पर्याय उपलब्ध करून देते. चला पाहूया आपल्या व्हाॅट्सअपमध्ये  Media Visibility चा पर्याय कसं काम करतं ते…

ऑटो डाऊनलोड कसे बंद करावेत?

  • युजर्सने पहिल्यांना लेटेस्ट व्हर्जनचे WhatsApp डाऊनलोड करावा लागेल.
  • त्यानंतर WhatsApp ला ओपन करून वरील बाजूस टाॅममध्ये ३ डाॅट दिसतील.
  • त्यानंतर सेटिंगमध्ये उघडा. त्यानंतर स्टोअर उघडा.
  • त्यानंतर Media Auto Download सेक्शन ओपन करा.
  • त्यानंतर When using mobile data, When connected on Wi-Fi, When Roaming असे ३ पर्याय दिसतील.त्या तिन्ही सेक्शनला अनचेक करा.

मीडिया व्हिजिबिल्टीला कसे बंद कराल?

  • सर्वात पहिल्यांदा सेटिंगमध्ये क्लिक करा.
  • त्यानंतर Chats आणि Media Visibilty टर्न ऑफ करा.
  • त्यानंतर चॅट ओपन करून चॅटची मीडिया व्हिजिबिल्टी बंद करायची असेल, तर त्यालाही टर्न ऑफ करा.

पोटावरील चरबी कमी करण्याचे उपाय, घरच्या घरी करा ही याेगासने

पोटावरील चरबी कमी करण्याचे उपाय काय आहेत? यासाठी घरात बसल्याबसल्या काय करता येईल. पोटावरील चरबी, वाढलेल्या पोटाने त्रस्त असलेल्यांसाठी ही खास माहिती…

आधी मी खूप बारीक होते. आता शरीरावर चरबी वाढली आहे.

खासकरून पोटाच्यावरच्या बाजूने चरबी वाढलीय. मी आता बेढब दिसतेय. कपडेही कंबरेला घट्ट बसत आहेत.

कसं कमी करू वाढलेलं पोट? असाही प्रश्न तुम्हाला पडत असेल ना!.

पण, काळजी करू नका. घरच्या घरी तुम्हाला वाढलेलं पोट कमी करता येईल. यासाठी काही योगासने तुम्हाला करता येतील.

फार कठीण ही आसने नाही. तसं म्हटलं तर करायला सोपे आहेत. तर मग, ही पुढील माहिती शेवटपर्यंत वाचा.

गृहिणींना आपल्या आरोग्याकडे फारसं लक्ष देता येत नाही.

सकाळी घरातील कामं, स्वयंपाक, मुलांकडे लक्ष देणं, घरच्या मंडळींची सर्व कामं पाहणं.

तसेच महिला ऑफिसला जात असतील तर ९-१० तास एका जागी बसून काम करणं. यामुळे सर्वात जास्त ही समस्या महिलांना उद्भवते.

महिला असो वा पुरुष; वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी काही आसने करावी लागतील.

नियमित आसने केल्यामुळे वाढलेलं पोट तर कमी होईलचं. शिवाय वजनदेखील कमी होण्यास मदत होईल.

रोज करावीत ही पुढील आसने –

  • त्रिकोणासन – हे आसन त्रिकोणाकृती प्रमाणे दिसते.

त्रिकोणासन करण्याची पध्दत – उभे राहा. दोन्ही पायात जास्तीत जास्त अंतर घ्या. आता उजव्या पायाचा तळवा फिरून बाहेरच्या दिशेने घ्या.

आता गुडघ्याच्या दिशेने वाका. एक हात समोर असलेल्या पायाच्या आतील बाजूस जमिनीवर टेकवा.

दुसरा हात छताच्या दिशेने वर घ्या. असाचं प्रकार दुसऱ्या बाजूनेही करावा.

  • नौकासन – एखाद्या बोटीप्रमाणे हे आसन दिसेल. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी नौकासन सोपे योगासन आहे. पण, हे आसन १२ वर्षापुढील वयाच्या व्यक्ती करू शकतात.

नौकासनामध्य पोटावर दाब येतो. तसेच मांड्यावरही ताण येतो. हा ताण वाढलेले फॅट कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

नौकासन करण्याची पद्धत – पाठीवर झोपून पाय सरळ ठेवावेत. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूने सरळ ताठ ठेवावे.

मोठा श्वास घेत बैठक (सीट) जमिनीला तशी टेकवून ठेवावी.

पाय ४५ अंशाच्या कोनात वर उचलावे.

बाकी मान, पाठ वरच्या दिशेने उचलत गुडघ्याच्या दिशेने उचलावे.

या स्थितीत १० ते १५ सेकंद थांबावे. पुढे सराव केल्याने अधिक वेळ एक आसन स्थिर ठेवता येईल.

पुन्हा हळूहळू श्‍वास सोडत पूर्वस्थितीत यावे.

  • भुजंगासन – भुजंगासन एखाद्या कोब्रा पोझ किंवा सर्पाकृती प्रमाणे दिसते.

भुजंगासन करण्याची पद्धत – पोटावर सरळ झोपा. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूने सरळ ठेवा.

नंतर दोन्ही हात छातीच्या बाजूने जमिनीवर टेकवा.

कपाळ जमिनिला टेकवा. श्वास सुरळीत राहू द्या.

आता श्वास घेत डोकं, छाती, पोट जमिनीपासून वर उचला. (सुरुवातीला पोट थोडेचं वर उचलले जाईल.)

पाय मागे जमिनीला टेकून सरळ राहील.

  • धनुरासन – Bow pose प्रमाणे आसन दिसते.

धनुरासन करण्याची पध्दत – मॅटवर पोटावर झोपा. पाय मागे सरळ जोडलेले ठेवा.

कपाळ जमिनीला टेकवा.

आता पाय दुमडा. डोकं, छाती, पोट जमिनीपासून हळूहळू वर उचलत दोन्ही हाताने त्या-त्या पायाच्या घोट्याजवळ पकडा.

आता आसन सोडताना दोन्ही हात सोडा. पोट, छाती, कपाळ जमिनीला टेकवा.

दोन्ही पाय मागे सरळ करा.

  • सेतुबंधासन – पुलाप्रमाणे दिसते.

सेतुबंधासन करण्याची पध्दत –आधी पाठीवर झोपावे. पायात थोडे अंतर घ्यावे. हाताचे तळवे जमिनीला टेकवावेत.

नंतर गुडघे दुमडलेले असावेत.

यावेळी पायाचा तळवा जमिनीला टेकलेलाचं असेल.

आता दोन्ही हाताने त्या-त्या पायाच्या घोट्याजवळ घट्ट पकडावे.

आता पाठ, पोट, कंबर जमिनीपासून वर उचलावे.

पोटावर ताण जाणवेल. सुरुवातीला १० ते १५ सेकंद हे आसन स्थर ठेवावं.

पुढे हा कालावधी २० सेकंदापर्यंत वाढवता येईल.

या टीप्स देखील वाचा –

आसनावेळी चटई, योगा मॅट किंवा तत्सम अंथरूण घ्यावे.

परंतु, फार घाई न करता प्रत्येक आसन हळूहळू करावे.

यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवाला दुखापत होणार नाही.

नियमित आसने करावी.

पहाटे किंवा सकाळी अर्धा-पाऊण तासांच्या कालावधीत ही आसने पूर्ण होतात.

त्याचबरोबर, सूर्यनमस्कार देखील घातल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराला आकार मिळतो. पण, बॅड शेप निघून जाण्यास मदत होईल.

फास्ट फूड, अति तेलकट, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. फरसाण, शेव, तळलेला चिवडा, वेफर्स, पापडी असेही पदार्थ वर्ज्य करावेत.

Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल

Coronavirus Updates: महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन?

मुंबई : राज्यात ११ जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या नियंत्रणात येईपर्यंत, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले जातील. मात्र, उर्वरित २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची शिफारस सार्वजनिक आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या २५ जिल्ह्यांतील सर्व दुकाने, आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची शिफारसही करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर हे निर्णय अमलात येतील, असे सांगून टोपे यांनी उशिरात उशिरा सोमवारपर्यंत महाराष्ट्राला दिलासा मिळेल, असेही स्पष्ट केले.

मुंबईच्या ‘लोकमत’ कार्यालयात टोपे यांनी भेट दिली. त्यावेळी दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, आज आपण जपानचे कौन्सिल जनरल यांच्याशी चर्चा केली. जपानमध्ये आत्तापर्यंत चार लाटा येऊन गेल्या. पाचवी लाट त्यांच्याकडे मोठी आहे. एकाच दिवशी त्यांच्याकडे दहा हजार रुग्ण निघाले आहेत. याचा तपशिल विचारला असता ते म्हणाले, ऑलिम्पिकमुळे आमच्याकडे दहा हजार रुग्ण वाढले, असा प्राथमिक अंदाज आहे. ज्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी रुग्ण वाढतात, असा अंदाज आहे. ऑलिम्पिकमुळे जपानमध्ये वाढलेले रुग्ण, मुंबईत लोकल सुरू करण्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. त्यामुळे लोकल सुरू करण्याविषयी विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला नव्याने अर्थचक्र सुरू ठेवावे लागेल. यावरही विस्तृत चर्चा झाल्याचे टोपे यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.

केंद्राकडून जास्तीचे डोस मिळावेत
महाराष्ट्राला लसीचे जास्तीत जास्त डोस मिळावेत, यासाठी आपण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी समक्ष बोललो. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे, की तुम्ही आमच्या सोबत दिल्लीला चला. मात्र, महाराष्ट्राला जास्तीत जास्त डोस मिळवून द्या. महाराष्ट्राला जर महिन्याला तीन कोटी असे सहा कोटी डोस दोन महिन्यात मिळाले तर आपण दहा कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण करू, असेही टोपे यांनी सांगितले. बारा कोटीच्या महाराष्ट्रात आपण साडेचार कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

ऑगस्ट अखेरीपर्यंत काळजी आवश्यक
आता आपण अशा टप्प्यावर आहोत, की जर आपण काळजी घेतली नाही तर रुग्ण संख्या वाढू शकते. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री वेगवेगळ्या डॉक्टरांशी तसेच टास्क फोर्सच्या सदस्यांशी सतत बोलत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेतली. कशा पद्धतीने लोकलसेवा सुरू करता येईल, यावर त्यांची चर्चा झाली, असेही टोपे यांनी सांगितले.

काय आहेत शिफारशी ?

सर्व खासगी आस्थापनांना ५०% टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी.
लग्न समारंभ, मृत्यू, नाटक – सिनेमा या सगळ्या गोष्टींसाठी आता उपस्थितीच्या संख्येवर असणारे निर्बंध शिथिल केले जातील.
नाटक सिनेमांसाठी ५०% उपस्थितीची परवानगी.
न्यू नॉर्मल या पद्धतीचे आयुष्य आता कोरोनासोबत जगावे लागेल. त्यासाठी मास्क न वापरणाऱ्या लोकांना कठोर दंडाची शिफारस.
मास्क, सॅनिटायझर या गोष्टी अनिवार्य असतील.
या जिल्ह्यांतील निर्बंधात शिथिलता येणार
मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम.

येथे निर्बंध कायम कारण…
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, त्यासोबत कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि अहमदनगर, बीड या ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध एवढ्या लवकर कमी केले जाणार नाहीत. या ठिकाणची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरच निर्बंध शिथिल केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

ज्यांना लसीकरणाचे दोन डोस देण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी मुंबईत लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, या विषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री ठाकरे टास्क फोर्सच्या सदस्यांशी बोलून घेतील. – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

हायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय

धनबाद जिल्हा सत्र न्यायालयात एका हायप्रोफाईल केसची सुनावणी करणारे न्यायाधीश उत्तम आनंद (Judge Uttam Anand) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (Accident CCTV) समोर आला आहे. अपघाताचा सीसीटीव्ही पाहून हे स्पष्ट दिसत आहे की रिक्षा (Auto) चालकाने त्यांना जाणून बुजून धडक दिली आहे. न्यायाधीश उत्तम आनंद हे हत्या प्रकरणासह इतरही अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करत होते. माजी आमदाराचा जवळचा सहकाही असलेल्या रंजय हत्याकांड सारख्या महत्त्वाच्या प्रकरणांची ते सुनावणी करत होते. त्याच प्रकरणी आता पोलीस विविध अँगलने आपला तपास करत आहेत.

झारखंडमधील धनबादचे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीस उत्तम आनंद हे बुधवारी सकाळच्या सुमारास मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी रणधीर वर्मा चौकात मागून आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की न्यायाधीश उत्तम आनंद यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्हीत दिसत आहे की, ऑटो आधी रस्त्याच्या मधोमधून चालत होती मात्र, अचानक रिक्षाने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या उत्तम आनंद यांना धडक दिली. त्यांना धडक दिल्यानंतर रिक्षाचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी पोलीस हत्येच्या अँगलने सुद्धा तपास करत आहेत.

चोरीच्या रिक्षाचा वापर

रिपोर्ट्सनुसार, पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की, ज्या रिक्षाने न्यायाधीश उत्तम आनंद यांना धडक दिली ती चोरी करण्यात आलेली होती. ही रिक्षा पाथरडीह निवासी सुगनी देवी यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि त्यांच्या मते रात्रीच्या सुमारास त्यांची रिक्षा चोरी झाली.

पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा

Post Office Franchise: Features, Qualifications, Fees, and the Application Process
Post Office Franchise: Features, Qualifications, Fees, and the Application Process

नवी दिल्लीः आज आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ या पोस्ट ऑफिसमध्ये चालवल्या जाणार्‍या विशेष योजनेबद्दल बोलत आहोत. हे खाते तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. देशातील कोणताही नागरिक हे खाते उघडू शकतो. ही योजना शासनाने पूर्णत: मान्य केली आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला वाव नाही. 1 एप्रिल 2020 पासून सरकार या खात्यावर 7.10 टक्के व्याज देत आहे. स्टेट बँक किंवा देशातील इतर बँकांमध्ये चालवल्या जाणाऱ्या FD खाते किंवा RD खात्यापेक्षा PPF वर अधिक व्याज उपलब्ध आहे.

500 रुपये जमा करत राहिल्यास हे खाते सुरूच राहील
या खात्यात दरवर्षी 500 रुपये जमा करता येतात. आपण दरवर्षी 500 रुपये जमा करत राहिल्यास हे खाते सुरूच राहील. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते. हे खाते कमी उत्पन्न गटाच्या लोकांसाठी आहे. म्हणून जास्तीत जास्त ठेव रक्कम दीड लाख रुपये निश्चित आहे, ज्यावर चांगले व्याज दिले जाते. हे खाते संयुक्तपणे उघडले जाऊ शकत नाही आणि त्याला उमेदवाराची निवड करण्याचा अधिकार मिळतो. या योजनेत EEE कर सवलत उपलब्ध आहे. जमा, व्याज आणि परतावा या तिन्ही प्रकारच्या पैशांवर कोणताही कर नाही. जमा केलेली जास्तीत जास्त रक्कम 1.5 लाख रुपये आहे, ज्यास आयकर कलम 80 सी अंतर्गत कराची सूट मिळते.

चक्रवाढ व्याज
हे खाते 15 वर्षांत परिपक्व होते. या खात्यात जमा झालेल्या पैशातून चक्रवाढ व्याज मिळते. समजा तुम्ही एका वर्षात 500 रुपये जमा केले ज्यावर एका वर्षात 30 रुपये व्याज मिळाले, तर पुढच्या वर्षापासून हे व्याज 530 रुपये मोजले जाईल. चला पीपीएफचे फायदे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू. समजा या खात्यात तुम्ही दरमहा 500 रुपये जमा करता. 500 ची ही ठेव 15 वर्ष बँकेत राहिली तर मॅच्युरिटीनंतर 90,000 रुपये होतील. यावर तुम्हाला 67,784 रुपये व्याज मिळेल. त्यानुसार 15 वर्षांनंतर एकूण रक्कम तुमच्या हातात 1,57,784 रुपये असेल. म्हणजेच 90 हजार रुपये जमा केल्यावर तुम्हाला दीड लाखाहून अधिक पैसे मिळतील.

खाते 500 रुपयांपासून सुरू करता येते
समजा एखाद्या व्यक्तीने दरमहा पीपीएफ खात्यात एक हजार रुपये जमा केले आहेत. 15 वर्षात 1000 रुपये ठेवी रक्कम 1,80,000 होतील. यावर तुम्हाला 1,35,567 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीनंतर 15 वर्षांनंतर दोन्ही रक्कम जोडल्यास 3,15,567 रुपये होतील. जर एखाद्या व्यक्तीने दरमहा 2 हजार किंवा 24 हजार रुपये वर्षाला जमा केले तर त्याची एकूण ठेव रक्कम 3,36,000 रुपये असेल. यावरील व्याज म्हणून 2,71,135 उपलब्ध असतील. एकूण पैसे जमा केल्यास ठेवीदाराला त्याच्या हातात 6,31,135 रुपये मिळतील.

10 हजार जमा केल्यानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल?
जास्त बजेट असलेली व्यक्ती दरमहा 4 हजार किंवा वर्षाकाठी 48 हजार रुपये जमा करते. त्यानुसार ती व्यक्ती 15 वर्षांत 7,20,000 रुपये जमा करेल. शेवटी मॅच्युरिटी झाल्यावर त्याला 12,62,271 रुपये मिळतील. जर एखाद्या व्यक्तीने दरमहा 10,000 रुपये जमा केले, तर 15 वर्षातील एकूण ठेव रक्कम 18,00,000 असेल. यावर व्याज म्हणून 13,55,679 उपलब्ध असतील. मॅच्युरिटीच्या स्वरूपात या दोन्ही रक्कम 31,55,679 रुपयांच्या रूपात एकत्र केल्या जातील. आपण एका वर्षामध्ये दीड लाखांहून अधिक रक्कम जमा करू शकत नाही, परंतु जर आपण त्यापेक्षा कमी रक्कम जमा केली तर परिपक्वतावर प्राप्त पैसे पुरेसे असतील. लोक यामध्ये सेवानिवृत्ती फंडासाठी पैसे जमा करतात, जे शेवटी एका मोठ्या रकमेच्या रूपात येतात.

Voter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड

नवी दिल्ली : आपले व्होटर आयडी, म्हणजेच मतदान ओळखपत्र (Voter ID) हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. केवळ मतदान करण्यासाठीच नाही, तर आपली ओळख सिद्ध करण्यासाठीही हे कार्ड उपयोगी आहे. तसंच, कित्येक सरकारी कामांमध्ये व्होटर आयडी दाखवणे आवश्यक असते. मग एवढं महत्त्वाचं असे हे मतदान कार्ड जर हरवलं, तर काय कराल?

मतदान कार्ड हरवल्यानंतर (Voter ID lost) घाबरुन जायची गरज नाही. तुमचं मतदान ओळखपत्र तुम्हाला पुन्हा डाउनलोड करता येणार आहे. चला पाहूया, की घरबसल्या तुम्ही तुमचं मतदान ओळखपत्र कसं डाउनलोड (How to download voter ID) करू शकाल. डिजिटल व्होटर आयडी (Digital Voter ID) डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्होटर पोर्टल (voterportal.eci.gov.in) या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

अशा प्रकारे डाउनलोड करा तुमचं मतदान ओळखपत्र

हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर (https://www.nvsp.in/account/login) लॉगईन करावे लागेल. यानंतरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आपला ईपीआयसी नंबर (EPIC number) किंवा फॉर्म रेफरन्स नंबर (Form Reference number) एंटर करावा लागेल.

यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी तुम्हाला वेब पोर्टलवर एंटर करावा लागेल. यानंतर वेबसाईटवर दिसणाऱ्या पर्यायांपैकी डाउनलोड ई-एपिक (Download e-EPIC) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुमचे डिजिटल व्होटर आयडी पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड होईल.

रंगीत मतदान ओळखपत्रही करू शकाल तयार

साधारणपणे आपले मतदान ओळखपत्र कृष्णधवल, म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट असते. मात्र, आता तुम्ही रंगीत (Colour voter ID) किंवा प्लास्टिक व्होटर आयडीही (Plastic Voter ID) तयार करू शकणार आहात. घरबसल्या तुम्ही हे कार्ड मागवू शकणार आहात. हे कार्ड आकारने छोटे असते, तसेच याची प्रिंटिंग क्वालिटीही तुलनेने अधिक चांगली असते. विशेष म्हणजे हे कार्ड तयार करण्यासाठी केवळ तीस रुपये खर्च (Digital voter ID Cost) येतो.

केवळ मतदान ओळखपत्र हरवल्यावरच नाही, तर इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणींसाठी वेबसाईटवर जाण्याचा पर्याय उपलब्ध आहेत.हा खूपच सोपा पर्याय आता सरकारने उपलब्ध करून दिल आहे. यासोबतच, 1950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुनही मतदान ओळखपत्रासंबंधी अडचणी (Issues about voter ID) सोडवता येतील.

जियोचे जबरदस्त प्लॅन्स! डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग; किंमत 300 रुपयांच्या आत

Reliance Jio

टेलिकॉम दिग्गज जियो ग्राहकांसाठी सतत नवनवीन प्लॅन्स घेऊन येत असते. परंतु त्या प्लॅन्समधून योग्य त्या प्लॅनची निवड करणे सहज शक्य होत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी Reliance Jio च्या अश्या प्लॅन्सची यादी घेऊन आलो आहोत ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. हे प्लॅन्स जास्त डेटा आणि मोफत कॉलिंग देतात.

149 रुपयांचा प्लॅन  

Jio प्रीपेड युजर्ससाठी कंपनीने 149 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे, या प्लॅनची वैधता 24 दिवस आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, रोज 1GB डेटा आणि प्रतिदिन 100 SMS असे फायदे मिळतात. त्याचबरोबर JioTV, JioCinema, JioNews आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील या प्लॅनमध्ये देण्यात आला आहे.

199 रुपयांचा प्लॅन 

यह एक मासिक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्जमध्ये ग्राहकांना रोज 1.5GB डेटा दिला जातो. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रतिदिन 100 एसएमएस देखील मिळतात. हा प्लॅन घेणारे ग्राहक मोफत JioTV, JioNews, JioCinema आणि इतर जियो अ‍ॅप्सचा आनंद घेऊ शकतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

249 रुपयांचा प्लॅन  

हा जियोचा 300 रुपयांच्या आत येणारा शेवटचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना प्रतिदिन डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि रोज 100 एसएमएस दिले जातात. तसेच या प्लॅनमध्ये देखील JioTV, JioNews, JioCinema आणि इतर जियोअ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Android Smartphone वापरता का? Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका

स्मार्टफोन

नवी दिल्ली: जगभरात अधिकतर स्मार्टफोन (Smartphone) अँड्रॉईड सिस्टमवर (Android System) चालतात. त्यामुळे यात काही समस्या आल्यास, जगभरातील अँड्रॉईड युजर्सवर याचा परिणाम होतो. अँड्रॉईड अ‍ॅप्समध्ये (Android Apps) सुरक्षेच्यादृष्टीने सरासरी 39 समस्या आणि बग्स असल्याचं समोर आलं आहे. याचा फायदा हॅकर्सला होतो. युजर्सला आर्थिक, तसंच डेटा चोरी करुन नुकसान पोहोचवण्यासाठी हॅकर्सकडून या अ‍ॅप्सचा वापर करता येऊ शकतो, अशी बाब ZDNet द्वारा समोर आली आहे.

CyRC च्या एका रिपोर्टचा हवाला देत, ZDNet द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, 60 टक्क्यांहून अधिक अँड्रॉईड अ‍ॅप्समध्ये गडबड असून युजर्सला याबाबत कोणताही अंदाज नसतो, की त्यांच्यावर याचा किती परिणाम होऊ शकतो. CyRC ने गुगल प्ले स्टोरवरील (Google Play Store) 3335 फ्री आणि पेड मोबाईल अ‍ॅप्सला Analysed केलं आहे. हा रिपोर्ट AtlasVPN डेटावर बेस्ड आहे. म्हणजेच ज्या युजर्सने हे अ‍ॅप्स इन्स्टॉल केले आहे, त्यांच्यावर परिणाम होऊ शकतात.

फ्री अ‍ॅप्स कॅटेगरीमध्ये सर्वाधिक 96 टक्के समस्या असल्याचं समोर आलं आहे. तसंच गेमिंग कॅटेगरीमध्ये 94 टक्के समस्या आहे. बँकिंग आणि फायनेंशियल अ‍ॅप्समध्ये 88 टक्के, तर फिटनेस कॅटगरी अ‍ॅप्समध्ये 36 टक्के समस्या असल्याचं रिपोर्टनुसार सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, अनेक हॅकर्स गुगल प्ले स्टोरवर खऱ्या अ‍ॅपप्रमाणेच दिसणारे काही बनावट अ‍ॅप तयार करतात. हे Fake Apps खऱ्या अ‍ॅपप्रमाणेच दिसतात. त्यामुळे अनेकदा युजर्स ते बनावट अ‍ॅप्स डाउनलोड करतात. युजर्सने अ‍ॅप्स डाउनलोड करताना ते लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे. अ‍ॅपचा लोगो, डिझाईन, नावाचं स्पेलिंग तपासणं महत्त्वाचं ठरतं.

Tokyo Olympics 2020: Weightlifter Mirabai Chanu wins silver medal in women’s 49kg category

Mirabai Chanu on Saturday won a silver medal in the women’s 49 kg weightlifting competition to open India’s counter at the Tokyo 2020 Olympics. The Manipur athlete lifted a total weight of 202 kgs to win the medal. The gold in the event was won by China’s Hou Zhihui with a combined weight total of 210 kgs.

She picked a total of 87 kgs in the snatch part of the event and ended with a lift of 115 kgs in clean and jerk. She is the second Indian weightlifter after Karnam Malleswari to win an Olympic medal.

Chanu has been a world champion in the past when she won the gold medal in the 48 kg category in Anaheim. She is the reigning Commonwealth Games gold medallist in the 48kg category.

The gold went to China’s Hou Zhihui with an effort of 210kg (94kg 116kg), while Aisah Windy Cantika of Indonesia took home the bronze with an effort of 194kg (84kg 110kg).

Considered her weakness in the run-up to the marquee event, Chanu attempted 84kg in her first snatch attempt. The Manipuri took her time and cleanly heaved the barbell.

She lifted 87kg in her next attempt and raised the weight to 89kg, which was one 1kg more than her personal best of 88kg that she had lifted at the national championship last year.

However, she was unable to better her personal best and settled for 87kg in the snatch event only behind leader Zhihui, who created a new Olympic record with an effort of 94kg.

The Chinese lifter also holds the world mark (96kg) in the category.

In the clean jerk, Chanu, the world record holder in the section, lifted 110kg and 115kg in the first two attempts.

However, she was unable to raise 117kg in her final attempt but it was enough to fetch her a medal and open India’s account.

The diminutive Manipuri broke down after realizing that she has secured a medal and hugged her coach in jubilation.

She later broke into dance too to celebrate the historic podium finish.

36 Dead In Landslides In Rain-Hit Maharashtra; Evacuation With Choppers

Raigad-Talai-Landslide

36 people have died in landslides in Maharashtra’s Raigad district as incessant rain continued to batter the Konkan region of the state, leaving thousands stranded in floods and landslides. Helicopters are being used to evacuate people from the flood-hit regions in Raigad, about 70 km from Mumbai. Authorities have appealed to those trapped to go to the rooftops or on heights from where the rescue teams in the helicopters can spot and evacuate them. Maharashtra is witnessing the heaviest rain in July in 40 years.

The deaths happened in three landslides that took place yesterday, with 32 bodies being found in one spot and four others in another location. Chief Minister Uddhav Thackeray, who took stock of the situation in Maharashtra, spoke with local authorities today.

Prime Minister Narendra Modi has expressed anguish over the “loss of lives” due to the landslide. PM Modi said the situation in Maharashtra due to heavy rains “is being closely monitored and assistance is being provided to the affected”.

In parts of the coastal town of Chiplun in neighboring Ratnagiri district, around 250 km from Mumbai, water levels rose as high as 12 feet following 24 hours of uninterrupted rain that caused the Vashishti river to overflow, submerging roads and homes. The power supply has been snapped in the town and phone connections are patchy. A dedicated Covid hospital was surrounded by floodwaters and patients were seen being rescued in boats.

Two rescue teams from the navy, 12 local relief teams, two from the coastguard, and three from the National Disaster Response Team (NDRF) have been deployed in the inundated areas. The navy deployed seven rescue teams equipped with rubber boats, life jackets, and lifebuoys to the affected areas, along with a helicopter to airlift marooned residents. Specialist navy divers accompanied each team with diving equipment.

The weather office has issued red alerts for several regions in the state, indicating that heavy rainfall will continue for the next few days.

With the rain fury coming amid the coronavirus pandemic, Maharashtra faces a dual challenge of tacking both. The Chief Minister has asked officials to ensure that the treatment of Covid patients and other patients is not affected.

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Redmi-Note-10T-5G

मुंबई : शाओमी इंडियाने (Xiaomi India) आज आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 10 टी 5 जी (Redmi Note 10T 5G) भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 10 series मधील पाचवं मॉडेल आहे. या series मध्ये कंपनीने यापूर्वी Redmi Note 10, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max आणि Redmi Note 10S सादर केले आहेत. (Redmi Note 10T 5G launched in India at starting price of Rs 13999, check features)

Redmi Note 10T 5G युरोपात लाँच झालेल्या Redmi Note 10 5G आणि Poco M3 Pro 5G चं रिब्रँडेड व्हर्जन आहे. या स्मार्टफोनचं 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपये आणि 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आलं आहे. हा फोन क्रोमियम व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक, मेटॅलिक ब्लू आणि मिंट ग्रीन रंगात सादर करण्यात आला आहे. ग्राहक 26 जुलैपासून हा स्मार्टफोन Amazon, Mi.com, Mi Home स्टोर्स तसेच ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करू शकतात.

कंपनीने Redmi Note 10T 5G स्मार्टफोनच्या लाँचिंगसह सोबतच अनेक लाँचिंग ऑफर्सदेखील सादर केल्या आहेत. ज्यामध्ये HDFC Bank क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. तसेच कंपनीने नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरची सुविधादेखील देऊ केली आहे.

Redmi Note 10T 5G के स्पेसिफिकेशन्स

हा ड्युअल सिम (नॅनो) स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारीत MIUI वर चालतो. यात 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे जो 90Hz च्या रीफ्रेश रेटसह येतो. या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20: 9 इतका आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 700 एसओसी द्वारा सपोर्टेड आहे आणि त्यासह 6 जीबी रॅम देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर त्यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचे झाल्यास यात 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, Infrared (IR) blaster, NFC, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. यासह, यात एसिलिरोमीटर, एम्बिएंट लाइट सेन्सर, गायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंग (बॉक्समध्ये 22.5W चार्जर) सपोर्टसह येते.

पेट्रोलच्या वाढत्या किंमतींचं टेन्शन विसरा, 84 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ तीन बाईक खरेदी करा

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि महागणाऱ्या गाड्या यामुळे ग्राहकांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, अजूनही असे बरेच ग्राहक आहेत, जे सेकंड हँड बाइकला पहिला पर्याय मानतात. आजकाल बाजारात अशा बर्‍याच वेबसाइट्स आहेत ज्या आपल्याला कमी किंमतीत दमदार फीचर्ससह सेकंड हँड बाईक देतात. अशा परिस्थितीत, आपणदेखील बाईक खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आम्ही आज आपल्यासाठी तीन उत्तम पर्याय आणले आहेत. (Buy these three bikes and get 84kmpl mileage, check list and details)

वापरलेली बाईक खरेदी करण्यासाठी आपण Droom.in ची मदत घेऊ शकता आणि या साईटवर जाऊन आपल्या पसंतीच्या बाईकची निवड करू शकता. येथे आपल्याला अनेक प्रकारच्या बाईक खरेदी करता येतील. ज्यामध्ये बेसिकपासून ते रेसिंग आणि जास्त सीसी वाल्या गाड्यांचा समावेश आहे. या साईटवर सर्व प्रकारच्या बाइक्स आढळतील. त्याचबरोबर येथे विविध ब्रँडची वाहने विकली जातात. आज आम्ही तुमच्यासाठी जी तीन वाहने घेऊन आलो आहोत त्या उत्तम मायलेज देतात, चला तर मग संपूर्ण यादी जाणून घेऊया.

या बाईकची भारतात मोठी क्रेझ आहे. 2013 चं मॉडेल असलेली ही बाईक फर्स्ट ओनरद्वारे विकली जात आहे. आतापर्यंत ही बाईक 11,000 किमोमीटरपर्यंत धावली आहे. दुसरीकडे, ती बाईक खरेदी केल्यावर, तुम्हाला 65 किमीपर्यंतचं मायलेज मिळेल. या बाईकमध्ये 149 सीसी इंजिन आहे जे 14.85bhp पॉवर देतं. या बाईकचं व्हील 17 इंचांचं आहे. ही बाईक 29000 रुपयांमध्ये विकली जात आहे.

TVS अपाचे RTR 160 4V डिस्क

टीव्हीसची ही रेसिंग बाईक 2019 चं मॉडेल आहे. ही बाईकदेखील फर्स्ट ओनरकडून विकली जात आहे. ही बाईक आतापर्यंत 95,000 किलोमीटरपर्यंत धावली आहे. या बाईकमध्ये 160cc चं इंजिन देण्यात आलं आहे जे 16.10 bhp पॉवर जनरेट करतं. या बाईकचं व्हील 17 इंचांचं आहे. ही गाडी 52,000 रुपयांमध्ये विकली जात आहे.

होंडा ड्रीम Yuga

हे 2019 चं मॉडेल आहे. ही बाईक फर्स्ट ओनरद्वारे विकली जात आहे. ही गाडी आतापर्यंत 12,500 किलोमीटरपर्यंत धावली आहे. ही बाईक 84 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. यामध्ये तुम्हाला 110cc चं इंजिन मिळेल, जे 8.25bhp पॉवर देतं. ही बाईक 43,000 रुपयांमध्ये विकली जात आहे.

MH CET अकरावी प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट केली बंद; ‘हे’ कारण आलं समोर

मुंबई : कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) लागल्यानंतर अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे. या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु करण्यात आली होती. मात्र आता रजिस्ट्रेशनची वेबसाईट राज्य शिक्षण मंडळाकडून बंद (CET Registration website closed) करण्यात आली आहे.

http://cet.mh-ssc.ac.in/ ही महाराष्ट्र CET 2021 ची अधिकृत वेबसाइट महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी जारी करण्यात आली होती. त्यानुसार कालपासून म्हणजेच 20 जुलैपासून रजिस्ट्रेशन प्रोसेस (Registration process stopped) झाली होती. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 26 जुलै संगणयत आली होती. मात्र आता हे वेबसाईट बंद करण्यात आली आहे.

काही तांत्रिक कारणास्तव ही वेबसाईट बंद करण्यात येत आहे असं राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. रजिस्ट्रेशन सुरु झाल्यानंतर काही वेळ ही वेबसाईट सुरु होत होती. मात्र काही विद्यार्थ्यांना आज सकाळपासूनच वेबसाईट ओपन करण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता शिक्षण मंडळानं अधिकृत पत्रक जारी करत ही वेबसाईट काही काळासाठी बंद केली आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार पुरेसा वेळ

राज्य शिक्षण मंडळाकडून जरी ही वेबसाईट बंद करण्यात आली असली तरी तांत्रिक अडचण (Technical Error) दूर केल्यानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी पुरेसा वेळ देण्यात येईल असंही या पत्रकात सांगण्यात आलंय त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही.

LPG Gas Cyliner: गॅस सिलेंडर बुकिंगवर 900 रुपयांची सूट, पाहा कसा घेता येईल या ऑफरचा फायदा

Domestic LPG cylinders will soon include QR codes
Domestic LPG cylinders will soon include QR codes

नवी दिल्ली, 22 जुलै : जर तुम्ही गॅस सिलेंडर बुक (LPG Gas cylinder) करत असाल, तर तुम्हाला 900 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. IOCL ने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. पेटीएमकडून (Paytm) ग्राहकांना ही खास ऑफर दिली जात आहे. पेटीएमची ही खास ऑफर (Paytm offer) 31 जुलैपर्यंत वॅलिड आहे. युजर्स 3 LPG Cylinder बुक करण्यापर्यंत 900 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात.

पेटीएमवरुन सुरुवातीच्या 3 सिलेंडरवर ही 900 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. या ऑफरचा फायदा केवळ अशा ग्राहकांना मिळेल, जे पहिल्यांदा पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुकिंग करत आहेत. ही ऑफर कमीत कमी 500 रुपयांच्या बुकिंगवर मिळेल. या कँपेनमध्ये युजर्स केवळ एकदाच ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

IOCL ने केलं ट्विट –

IOCL ने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. पेटीएमवर पेमेंट करुन सिलेंडर रिफील केल्यास, 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. याबाबत अधिक माहिती https://paytm.com/cylinder-gas-recharge/indane अधिकृत लिंकवर घेता येईल.

कसं कराल बुकिंग –

– सर्वात आधी Paytm App वर Show more वर क्लिक करा.

– Recharge आणि Pay Bill वर Click करा.

– Book a cylinder वर क्लिक करा.

– आपला गॅस प्रोव्हाईडर निवडा.

– आता मोबाईल नंबर किंवा LPG Id भरा.

– त्यानंतर पेमेंट करावं लागेल.

– त्यानंतर स्क्रॅच कार्ड येईल. या स्क्रॅच कार्डचा 7 दिवसांमध्ये वापर करावा लागेल.

Raj Kundra Porn Movie Case: मला ३० लाख देत होता, मी त्याचे २० प्रोजेक्ट केले

kundra poonam sharlyn

मुंबई : राज कुंद्रा पोर्न फिल्म : मुंबई पोलिसांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सॉफ्ट पोर्नोग्राफीसंबंधी चित्रपट बनवण्यासाठी व अपलोड करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

२६ मार्च रोजी मुंबई पोलिसांनीही याच प्रकरणात एकता कपूरचा जबाब घेतला होता.

महाराष्ट्र सायबर सेलने यापूर्वीच मॉडेल शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची साक्ष नोंदवली आहे. राज कुंद्राविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे.

राज कुंद्रा पोर्न फिल्म : शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप

यावेळी शर्लिन म्हणाली की, ‘मला आणखी सांगायचे आहे की, राज कुंद्राविरोधात मी २०१९ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर मुंबई हायकोर्टात त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि चोरीची तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी चौकशी सुरू आहे, म्हणून मी माझ्या वक्तव्यावर लगाम घालू इच्छिते. माझा पोलिस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्राविरूद्ध ठोस पुरावे आहेत.

एफआयआरनुसार या प्रकरणात राज कुंद्राचे नाव शर्लिन चोप्राने पोलिसांसमोर घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्लिन चोप्रा असे म्हणते की राज कुंद्रानेच तिला पोर्न इंडस्ट्रीत आणले.

शर्लिन चोप्राला प्रत्येक प्रकल्पासाठी 30 लाख रुपयांचे पैसे दिले जायचे. शर्लिनच्या म्हणण्यानुसार तिने असे १५ ते २० प्रकल्प केले आहेत.

हा गोरख धंदा कसा करत होता?

मुंबई पोलिस आयुक्तांनी निवेदन जारी करत म्हटले आहे की तपासणी दरम्यान असे आढळले की राज कुंद्रा या रॅकेटचा मुख्य आरोपी आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांना पुष्कळ ठोस पुरावे मिळाले आहेत, त्यानंतरच त्याला सोमवारी अटक करण्यात आली.

पोलिसांचा असा दावा आहे की राज कुंद्रा यांनी आपल्या एका नातेवाईकासह ब्रिटन आधारित कंपनी स्थापन केली आणि ही कंपनी अनेक एजंट्सना पोर्न फिल्मसाठी कॉन्ट्रॅक्ट देते.

पूनम पांडेकडून आरोप

गेल्या वर्षी मॉडेल पूनम पांडेने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी सौरभ कुशवाह विरोधात खटला दाखल केला होता.

तिने सांगितले की, राजच्या कंपनीने त्यांचे फोटो बेकायदेशीरपणे वापरले आहेत. त्यादरम्यानचा करार आधीच संपला होता.

दुसरीकडे राज कुंद्राने हे आरोप सरसकट फेटाळले होते.

स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस

नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा झाला आहे. फोनमध्ये केवळ कॉन्टॅक्ट नंबर, गाणी, फोटो इतकंच नसतं, तर अनेक सोशल मीडिया अकाउंट्स (Social Media Accounts), बँक अकाउंट्स (Bank Account), ऑनलाईन पेमेंट अकाउंट्स सेव्ह (Online Payment Apps) असतात. अशात कधी मोबाईल हरवला तर मोठी समस्या निर्माण होते. फोन हरवल्यास सेव्ह असलेल्या बँक अकाउंट्स, पेमेंट अ‍ॅप्सचा चुकीचा वापर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे फोन हरवल्यानंतर लगेचच हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक (Online Payment Apps Block) करणं सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो.

Paytm –

– पेटीएम पेमेंट बँकेच्या हेल्पलाईन नंबर 01204456456 वर कॉल करा.

– Lost Phone हा पर्याय निवडा.

– दुसरा नवा नंबर लिहिण्याच्या पर्यायात जा आणि तुमचा हरवलेला फोन नंबर लिहा.

– सर्व डिव्हाईसमधून Logout करण्याचा पर्याय निवडा.

– त्यानंतर पेटीएम वेबसाईटवर जा आणि 24*7 हेल्पची निवड करण्यासाठी खाली स्क्रॉल करा.

– रिपोर्ट फ्रॉड पर्यायात जा आणि कोणत्याही कॅटेगरीवर क्लिक करा.

– त्यानंतर कोणत्याही इश्यूवर क्लिक करा आणि सर्वात खाली असलेल्या Message Us बटणावर क्लिक करा.

– तुम्हीच या अकाउंटचे खरे युजर आहात हे सांगण्यासाठी एक सर्टिफिकेट जमा करावं लागेल. जे डेबिट-क्रेडिट कार्ड डिटेल्स असू शकतात. ज्यात पेटीएम खात्यातील व्यवहार, व्यवहारासाठी एक कन्फर्मेशन ईमेल किंवा SMS, हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनची पोलीस स्टेशनमधील FIR अशा कोणत्याही गोष्टी सर्टिफिकेट म्हणून असू शकतात. या प्रोसेसनंतर पेटीएम तुमचं खातं ब्लॉक करेल आणि त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल.

Google Pay –

– गुगल पे युजर्स 18004190157 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात. हवी ती भाषा निवडा.

– जाणाकाराची बोलण्यासाठी हेल्पलाईनवर तो पर्याय निवडा, जो गुगल पे अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत करेल.

Phone Pay –

– फोन पे युजर्स 08068727374 किंवा 02268727374 या क्रमांकावर कॉल करू शकतात.

– इथे हवी ती भाषा निवडल्यानंतर, फोन पे अकाउंटमध्ये कोणती समस्या रिपोर्ट करायची आहे ते विचारलं जाईल.

– आता रजिस्टर्ड नंबर टाका, कन्फर्मेशनसाठी OTP पाठवला जाईल.

– ओटीपी मिळाला नसल्याच्या पर्यायावर क्लिक करा.

– इथे सिम किंवा फोन हरवला असल्याचा पर्याय दिसेल, त्यावर रिपोर्ट करा.

– आता कस्टमर केअरशी जोडलं जाता येईल. फोन नंबर, ईमेल, लास्ट ट्रान्झेक्शन, लास्ट ट्रान्झेक्शन रक्कम असे डिटेल्स विचारले जातील. त्यानंतर तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत केली जाईल.

Arogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही

नवी दिल्लीः LIC Arogya Rakshak policy: भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) नियमित प्रीमियमसह आरोग्य रक्षक पॉलिसी अर्थात विना जोडलेली वैयक्तिक आरोग्य विमा योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत पॉलिसीधारकास विशिष्ट रोगांसाठी आरोग्य संरक्षण मिळते. ही योजना वैयक्तिक आणि कौटुंबिक फ्लोटर दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पॉलिसीधारकास आवश्यक आणि वेळेवर मदत देणे एलआयसी आरोग्य रक्षक पॉलिसीचे उद्दिष्ट आहे. ही पॉलिसी विमाधारकास आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करते. ही पॉलिसी अनेक प्रकारे पारंपरिक आरोग्य विम्यापेक्षा वेगळी आहे. दोन्ही विमा पॉलिसीमधील सर्वात मोठा फरक म्हणजे पेमेंटच्या मोडमध्ये आहे. जीवन विम्यात पॉलिसीधारकाची संपूर्ण वैद्यकीय किंमत मर्यादेपर्यंत व्यापली जाते, तर आरोग्य रक्षकमध्ये वेगवेगळ्या रोगांसाठी निश्चित लाभ उपलब्ध असतो.

एकूण 12 प्रकारचे फायदे उपलब्ध

आरोग्य रक्षकचा सर्वात मोठा फायदा एचसीबी म्हणजेच हॉस्पिटल कॅश बेनिफिट आहे. या व्यतिरिक्त 11 प्रकारचे इतर फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये मेजर सर्जिकल बेनिफिट (एमएसबी), अॅम्ब्युलन्स बेनिफिट, ऑटो हेल्थ कव्हर, क्विक कॅश बेनिफिट, डे केअर प्रोसिजर बेनिफिट (डीसीपीबी), एमएमबी (मेडिकल मेंटनन्स बेनिफिट), इतर सर्जिकल बेनिफिट (ओएसबी), आरोग्य तपासणी, क्लेम बोनसचा समावेश नाही. कलम 80 सी अंतर्गत कर कपात आणि प्रीमियम माफीचा लाभ (पीडब्ल्यूबी) उपलब्ध आहे.

पात्रतेची अट काय?

या विमा पॉलिसीच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीचे किमान प्रवेश वय 18 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षे असल्यास तो गुंतवणूक करू शकतो. या पॉलिसीचा जास्तीत जास्त 80 वर्षांपर्यंत लाभ घेता येतो, ज्यास कव्हर सीजिंग एज म्हणतात. जर कुटुंबातील सदस्याचाही समावेश केला असेल, तर जोडीदार आणि पालकांसाठी किमान प्रवेश वय 18 वर्षे असते आणि जास्तीत जास्त प्रवेशाचे वय केवळ 65 वर्षे असेल. मुलांचे किमान वय 91 दिवस आणि जास्तीत जास्त 20 वर्षे असू शकते. मुलांसाठी सीजिंग एज 25 वर्षे असेल.

आपल्याला बेड चार्जच्या स्वरूपात किती पैसे मिळतात?

एचसीबी म्हणजेच हॉस्पिटल कॅश बेनिफिटविषयी बोलायचे झाल्यास इस्पितळात दाखल करण्यावर बेड चार्ज लागू असतो. तसेच त्याची तांत्रिक मुदत आयडीबी (इनिशियल डेली बेनिफिट) आहे, जी किमान 2500 रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये असू शकते. हे 500 रुपयांच्या मल्टिपलपर्यंत वाढवता येते. आयसीयूमध्ये प्रवेश घेतल्यास एमसीबीला दुप्पट फायदा होईल. किमान रोखीचा लाभ 3000 रुपये असल्यास आयसीयू बेड चार्ज म्हणून दररोज 6000 रुपयांपर्यंत उपलब्ध असेल.

90 दिवसांपर्यंत हॉस्पिटलायझेशनचा फायदा

ही पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्या वर्षात रुग्णालयात जास्तीत जास्त 30 दिवस (एचसीबी फायदे) मिळू शकतात. दुसर्‍या वर्षापासून दरवर्षी जास्तीत जास्त 90 दिवसांच्या हॉस्पिटलायझेशनचा लाभ घेता येतो. संपूर्ण मुदतीसाठी जास्तीत जास्त 900 दिवस एचसीबीचा लाभ घेता येतो.

विमा रक्कम एमएसबीच्या 100 पट अधिक

एमएसबी म्हणजेच मेजर सर्जिकल बेनिफिटबद्दल बोलायचे झाल्यास हे एमसीबीच्या 100 पट असेल, ज्याला मेडिकल इन्शुरन्ससाठी सम अ‍ॅश्युअर्ड देखील म्हटले जाते. जर एमसीबी 5000 रुपये असेल तर त्या पॉलिसीसाठी एमएसबी म्हणून ओळखली जाणारी रक्कम 5 लाख रुपये असेल. प्रीमियम गणना केवळ वैद्यकीय रोख लाभाच्या आधारे केली जाते.

263 प्रकारच्या शस्त्रक्रिया कव्हर केल्या जातात

एलआयसीच्या यादीमध्ये 263 प्रकारच्या शस्त्रक्रिया समाविष्ट केल्यात आणि प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी मेजर सर्जिकल बेनिफिट निश्चित केले गेलेय. विम्याचा दावा केल्यावर तुम्हाला त्या भागाचा पूर्ण लाभ मिळेल. आपले एकूण वैद्यकीय बिल किती येते याने काही फरक पडत नाही. एका वर्षात एखाद्या सदस्याला जास्तीत जास्त एमएसबीच्या 100 टक्के रक्कम मिळेल. म्हणजेच 5000 रुपयांच्या वैद्यकीय रोख फायद्यावर, वर्षामध्ये जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचा शस्त्रक्रिया होऊ शकतील.

वेगवेगळ्या श्रेणींसाठी वेगवेगळे कव्हर उपलब्ध

जीवन विमा महामंडळाने 263 शस्त्रक्रियांची वेगवेगळ्या विभागात विभागणी केलीय. श्रेणी 1 अंतर्गत 31 प्रकारच्या शस्त्रक्रिया समाविष्ट केल्यात आणि यामध्ये 100% एमएसबी लाभ उपलब्ध आहे. दुसर्‍या प्रकारात 59 शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यात आल्या असून त्यातील 60 टक्के वैद्यकीय रोख लाभ यात उपलब्ध आहे. तिसर्‍या प्रकारात 112 प्रकारच्या शस्त्रक्रिया असून, एमएसबीचा 40 टक्के लाभ यामध्ये उपलब्ध आहे.

मुलांची Immunity चांगली, राज्यानं विशेष रणनीती आखून शाळा सुरु कराव्यात; AIIMSच्या संचालकांचा सल्ला

Delhi Schools Reopening

नवी दिल्ली: देशातील कोरोना व्हायरसचं (Corona Virus) संकट अद्याप गेलेलं नाही. कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा जरी दिवसेंदिवस कमी होत असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Covid-19 Pandemic) धोका वर्तवला आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा (Third Wave) लहान मुलांवर जास्त प्रार्दुभाव होणार असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याच कारणानं देशात अनलॉक (Unlock) प्रक्रियेनंतरही देशातील बऱ्याच शाळा अद्याप उघडण्यात आलेल्या नाही. अशातच एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया ( AIIMS Director Dr Randeep Guleria) यांनी शाळा सुरु करण्याचा सल्ला दिला आहे.

तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असतानाही डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पुन्हा शाळा सुरु करण्याचा सल्ला देत त्यासाठी विशेष रणनीती तयार करण्याचीही सूचना केली आहे.

गेल्या वर्षीपासून शाळा बंद

सर्व राज्य सरकारने विशेष रणनीती (Reopen Schools) आखून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला पाहिजे, असंही डॉ. गुलेरिया म्हणाले आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिलं लॉकडाऊन लागू केल्यापासून देशातील बर्‍याच राज्यात शाळा बंद आहेत आणि आता त्या राज्यांना शाळा पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. विद्यार्थी घरी बसून अभ्यास करत आहेत. हळूहळू ऑनलाईनची प्रक्रिया सुरु केल्यानंतर केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यात शाळा उघडण्यास परवानगीही दिली होती. मात्र बर्‍याच राज्यात संसर्ग झाल्यानंतर, हा निर्णय मागे घेण्यात आला आणि शाळा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा बंद पडल्या.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, डॉ गुलेरिया यांनी म्हटलं की, मी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी समर्थन देत आहे. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे फार कमी आहेत तेथे शाळा सुरु करण्यासाठी विचार केला पाहिजे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथे शाळा पुन्हा सुरू करता येतील.

मुलांमध्ये होणाऱ्या संसर्ग दराविषयी माहिती देताना एम्सचे संचालक म्हणाले की, देशात अशी फारच कमी मुलं आहेत ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. बहुतेक मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे. बर्‍याच मुलांमध्ये व्हायरसशी लढण्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती देखील तयार झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Rs 1,600 cr Disaster Mgmt Centre to be set up in MIHAN: Wadettiwar

Vijay Wadettiwar, Relief, and Rehabilitation Minister, announced on Sunday that a state-of-the-art Disaster Management Centre would be set up in Multimodal International Hub and Airport at Nagpur (MIHAN) area. The Rs 1,600 crore project will come upon 10 acres of land, and provide disaster and cyclone alerts, accurate forecasts of rainfall, and help in mapping of crop loss due to natural calamities, he said. Interacting with media persons at Ravi Bhavan here, Wadettiwar said that a consultant had been appointed and the project work was expected to be completed in one-and-a-half years.

The centre will be set up on the lines of one in Israel, he added. Asked about need for such a centre forecasting technology was available with the Indian Meteorological Department, he said that the department’s predictions were going wrong. “Indian Meteorological Department had predicted 102 per cent rainfall this year. However, barring Mumbai and Konkan, other parts of Maharashtra have not received good rainfall. Bhandara and Gadchiroli districts in Vidarbha have received very less rainfall, resulting in drought-like situation there. The weather department’s forecasts are going wrong. Therefore, the state-of-the-art Disaster Management Center will be set up in MIHAN,” Wadettiwar explained. It will be the most-equipped such centre in India. A proposal in this regard has been sent to the State Government. For the centre, help will be sought from the Central Government. Once the centre becomes functional, it will provide information in advance about time and duration of rainfall etc.

This will make it convenient for the Government to initiate measures well in time for better response to the likely disaster situation, said Wadettiwar. According to him, the panchnama of crop damage in case of excessive rainfall conducted every year was ‘flawed’, resulting in many deserving farmers getting deprived of financial aid from the Government. The information provided by the proposed centre will help in accurate survey of crop damage and payment of aid to deserving candidates, he said. In case of Bhandara and Gadchiroli districts of Vidarbha region and some parts of Marathwada region, drought-like situation prevailed due to lack of adequate rainfall. “If these areas do not receive rainfall, we will discuss the possibility of artificial rains there, in the State Cabinet meeting,” he said.

‘Aid to Mumbai landslide victims’ families’ As far as rains in Mumbai and landslides claiming several lives was concerned, Vijay Wadettiwar said that heavy rains had lashed Mumbai since Saturday early morning. Santacruz and Chembur areas received 234-270 mm rainfall in 24 hours. As many as 21 people had lost lives in Chembur, Vikhroli, and Bhandup areas due to landslides. “Despite warning of heavy rains, the locals ignored them,” he claimed. The Government will provide Rs 5 lakh aid to the family members of the deceased. Of this amount, Rs 4 lakh will be given from disaster relief fund and Rs 1 lakh from Chief Minister’s Relief Fund. Also, he said, up to Rs 95,000/- will be given in cases of house collapse and Rs 10,000/- and foodgrains will be given as immediate aid to the affected families.

Nagpur, Chandrapur to get state-of-the-art fire tenders Disaster Management Department has procured 19 fire tenders, each one costing Rs 2.60 crore. Of these, one fire tender each will be given to Nagpur and Chandrapur. Each fire tender is state-of-the-art and will be useful in controlling fire in areas where access is difficult. The new fire tenders will be able to spray water up to 200 meters.

Youths booked for sitting on roof of moving car

Four persons were booked by Lakadganj police for negligent driving after a video of youths sitting on the roof of a car went viral on social media.

The accused have been identified as car driver Shahid Sheikh (27), a resident near Gopalkrishna lawn, Wathoda; car owner Riyans Dhumraj Rahangdale (27), a resident of Plot No. 73, Vaishno Devi Nagar, Wathoda Ring Road; Harshal Vinod Abgad (20), a resident of Ambedkar Chowk, Nandanvan and Rishabh Deorao Ganvir (27), a resident of Deshpande Layout, Wardhaman Nagar.

According to police, a video of two youngsters sitting on the roof of a moving car went viral on social media.

The Nagpur Traffic police also received the video on its Twitter handle on Saturday. The police swung into action and nabbed the youths.

The police found the Honda City car (MH-31/GB-1220) near Prajapati Chowk within 30 minutes.

Rahangdale, Abgad and Ganvir were
caught by the police and handed over to Lakadganj police for further action.

An offense under Sections 279 and 336 of the Indian Penal Code read with Section 184 of the Motor Vehicle Act was registered by Lakadganj police.

शारीरिक सबंध न ठेवताही ‘या’ 5 पद्धतीने महिला होऊ शकतात प्रे’ग्नंन्ट, नंबर ‘3’ ची पद्धत ऐकून हैराण व्हाल…

प्रे’ग्न’न्ट होणं आणि एका निरागस जीवाला जन्म देणं, हे कोणत्याही महिलेसाठी अत्यंत सुखदायी असा अनुभव असतो. आई होणं हा सर्वात सुंदर असा अनुभव आहे असं मानलं जात. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा क्षण येतोच. एक जीव आपल्या, स्वतःच्या शरीरामध्ये वाढवणे आणि त्यानंतर त्याला जन्म देणे ही जगातल्या प्रत्येक स्त्री साठी गौरव आणि अभिमानाची बाब समजली जाते.

मात्र, आई होण्यासाठी साहजिकच पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये देखील ती भावना असणे महत्वाचे असते. या दोघांच्या प्रेमातूनच एक नवीन जीव जन्माला येऊ शकते. निर्सगानेच तसा नियम बनवला आहे. पुरुष आणि स्त्रीने एकमेकांमध्ये, लैं’गि’क सं’बंध अर्थात से’क्स केल्यानंतर, पुरुषांचे शु’क्राणू जेव्हा महिलेच्या ग’र्भात जातात तेव्हाच नवीन जीव निर्माण होऊ शकतं.

त्यामुळे, जग कितीही पुढं गेलं तरीही, निसर्गाने रचलेल्या नियमाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. मात्र आजकाल, सरगोसीच्या माध्यमातून देखील आई बनता येतं. यामध्ये, महिलेला त्या पुरुषासोबत से’क्स करण्याची आवश्यकता नसते. मात्र, नुकतंच काही अभ्यासानुसार समोर आलं आहे की, अश्या प्रकारे से’क्स केल्याशिवाय देखील महिला प्रे’ग्नन्ट म्हणजेच ग’रोदर होऊ शकते.

कं’डोम शिवाय म्हणजेच अनप्रोटेक्‍टड सेक्‍’स आणि इतर काही क्रियाकलाप केल्याने देखील, ग’र्भ धारण होऊ शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल असं कसं होऊ शकतं. तर असं खरंच काही ठिकाणी झालं असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

अनेक वेळा इंटरनेटवर देखील तुम्ही यापूर्वी असं काही वाचल किंवा पाहिलं असेल, मात्र त्यामधल्या कारणांनी तुम्हाला मूर्खातच काढलं असेल. तर आता पुढील ५ असे क्रियाकलाप आहेत, ज्यामुळे से’क्स केल्याशिवाय ग’र्भ धारण होऊ शकतो. बघा या ५ प्रकारे, असं शक्य झालं आहे.

१. ड्रा’य’से’क्स– अनेकवेळा या सिच्युएशनमध्ये, महिला आणि पुरुष एकमेकांसोबत से’क्स करण्याच्या प्रयत्नांमध्ये एकमेकांच्या प्रजन’नांगच्या संपर्कात येतात. पेनिस्‍ट्रेशन न झाल्यामुळे प्रजननांगचा संपर्क झाला असेल हे दोघांच्याही ध्यानात येत नाही. अनेकवेळा कपल ड्रा’य’से’क्स करतात, मात्र त्याला सेफ समजण्यात नाही येत.

२. पार्टनर सोबत स्किनीडीपचा आनंद लुटणे– अलीकडच्या काळात स्किनी-डीप प्रकार चांगलाच प्रचलित झालेला बघायला मिळत आहे. आपल्या पार्टनर सोबत स्विमिंग पूलमध्ये संपूर्ण शरीराला घट्ट आवळून, मस्ती करणे म्हणजे स्किनी-डीप. मात्र अश्या वेळी साहजिकच पुरुषांचे इजॅक्युलेशन होऊ शकत आणि पाण्यामुळं त्याचा आभास देखील महिलेला होत नाही. अश्या वेळी स्वतःच महिला आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतात. तेव्हा स्किनी-डीप संकल्पना मस्तीच्या दृष्टीने जरी चांगली वाटत असली तरीही, अजिबात सुरक्षित नाहीये.

३. से’क्सटॉयचा वापर– अनेकवेळा काही महिला, से’क्स करण्यापूर्वी आपल्या पार्टनरला अजूनच हॉ’ट करण्यासाठी फोरप्लेच्या वेळी से’क्सटॉयचा वापर करतात. अश्या वेळी पार्टनरच्या सीमेन त्यावर लागतो आणि जर ते टॉय धुण्याचे राहून गेले आणि पुढील ऍक्टिव्हिटीच्या वेळी त्याचा वापर झाला तरीही ग’र्भ धारण होऊ शकते.

४. एनल सेक्स– कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण होय एनल से’क्स देखील असुरक्षितच समजले जाते. अनेकवेळा एनल से’क्स करताना कं’डोमचा वापर करावा लागत नाही म्हणूनच हा प्रकार केला जातो. पण कधी कधी, पार्टनरचा सिमन बाहेर येऊन वजाइना पर्यंत पोहचू शकतो तेव्हा देखील प्रे’ग्नन्ट होण्याची दाट शक्यता असते.

५. फिंगरिंग– अनेकवेळा महिलांना पार्टनरला हात लावून बसायला आवडतं. अश्या वेळी पार्टनरचा सिमन चुकून बोटांना लागू शकतो. आणि तेच बोट जर पुन्हा त्यांनी आपल्या व्ह’जा’यनाला फिं’गरिं’ग करताना किंवा इतर काही कारणामुळं लावलं तरीही ग’र्भधारण होऊ शकतो.

Tinder शिवाय ‘हे’ डेटिंग ॲप सुद्धा आहेत प्रसिद्ध

find love and technology concept: woman holding a 3d generated smartphone with online dating website on the screen. Graphics on screen are made up.

जोडीदार शोधण्यासाठी अनेक जण विविध डेटिंग ॲपची मदत घेतात. यासाठी बरेच मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. यातील सर्वांत प्रसिद्ध ॲप म्हणजे Tinder . तुमच्यातील अनेकांनी Right आणि Left स्वाईप करून Tinder चा वापर केला असेल. अनेकांना यातून जोडिदार भेटलेही असतील पण Tinder च्या जोडीनेच इतरही काही ॲप आहेत, ज्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यातील काही प्रसिद्ध ॲपची ही माहिती.

Bumble

ही अमेरिकेतील कंपनी आहे. या ॲपचं वैशिष्टय् म्हणजे भिन्नलिंगी मॅचमध्ये फक्त महिलाच पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करू शकतात. तर समलिंगी मॅचमध्ये दोन्हीपैकी कुणीही पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करू शकतात. Bumble फार कमी वेळातच लोकप्रिय झालेलं आहे.

Hinge

ज्यांना सिरियस रिलेशनशिपमध्ये रस आहे त्यांच्यात Hinge जास्त प्रसिद्ध आहे. Hinge निर्मिती ही दीर्घकालीन (Long Term) रिलेशनशिपसाठी झाली आहे, असं कंपनी सांगते. यात विविध क्विझ असतात, त्याच्या आधारावर तुम्हाला मॅच सुचवली जाते.

Ok Cupid

हे ॲपही अमेरिकेत बनवलं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर विविध प्रश्न विचारले जातात. त्या आधारवर मॅच सुचवली जाते.

Aisle

हे भारतीय डेटिंग ॲप आहे. या Appचा उद्देश सिरियस रिलेशनशिप निर्माण करणे आहे, असं कंपनी सांगते. जगभरातील भारतीय वंशांच्या लोकांना कनेक्ट करण्याच्या उद्देशाने हे ॲप बनले आहे. भारतातील क्रमांक २ चे प्रसिद्ध डेटिंग ॲप म्हणजे Aisle आहे, असा दावा ही कंपनीने केला आहे.

TrulyMadly

या ॲपवर प्रोफाईल व्हेरिफाय करण्याची पद्धत बरीच मोठी आहे. फेसबुक, लिंक्डइन आपण दिलेले फोटो ओळखपत्र यातून हे प्रोफाईल बनवलं जातं. अशा प्रकारे ट्रस्ट स्कोअर बनतो. ठराविक ट्रस्ट स्कोअर झाल्याशिवाय इतर सदस्यांशी संपर्क साधता येत नाही. आपल्या ज्यांच्याशी संपर्क साधता येत नाही, त्यांनी Hide करता येते.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती

SSC GD

नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.१७ जुलै) सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र सीमा दले तसेच एनआयए, एसएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन पदाची भरती केली जात आहे.

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा दल (एसएसबी), सेक्रेटेरिएट सिक्योरिटी फोर्स (एसएसएफ) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती केली जात आहे.

तर आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

ही भरती प्रक्रिया कम्युटर सीबीई), शारिरीक क्षमता चाचणी (पीईटी), शारिरीक मानक चाचणी (पीएसटी), वैद्यकीय चाचणी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणी आदींवर आधारीत आहे.

इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदत आहे. यासाठी ऑनलाईन फी भरण्यासाठी अंतिम तारीख २ सप्टेंबर आहे.

अधिक माहितीसाठी https://ssc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

व्हॉट्स ॲप वर आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग

WhatsApp group

व्हॉट्स ॲप नेहमी नव नवीन बदल करते. वापरकर्त्यांना जास्तीत जास्त फिचर्स देण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता व्हॉट्स ॲप च्या मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरबाबत मोठी चर्चा आहे. हे फीचर रोलआउट करण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. आता वापरकर्ता या फीचरच्या मदतीने फोनशिवाय इतर चार वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये एकाच वेळी व्हॉट्स ॲप वापरु शकणार आहेत.

फोन अ‍ॅक्टिव्ह नसताना किंवा इंटरनेट कनेक्टेड नसतानाही वापरकर्ता इतर डिव्हाईस लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्स ॲप वरती चॅटींग करू शकतात. पण दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्स ॲप ॲक्सेस करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेच आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरची मध्ये या खास गोष्टी आहेत.

आता वापरकर्ते फोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसल्यासही व्हॉट्स ॲप चं डेस्कटॉप किंवा वेब वर्जन सुरू राहील. नवं फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरू केलं आहे. अस व्हॉट्स ॲपचे प्रमुख विल कॅथकार्टने यांनी माहिती दिली आहे. ही माहिती त्यांनी ट्विटर वरुन दिली आहे.

कंपनी सुरुवातीला हे फीचर अशा युजर्ससाठी उपलब्ध करत आहे, जे व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा प्रोग्रामचा भाग आहेत. कंपनी येणाऱ्या काळात स्टेबल वर्जन युजर्सला बीटा वर्जनमध्ये स्वीच करण्याचा ऑप्शन देईल. त्याशिवाय हा ऑप्शन व्हॉट्सअ‍ॅपच्या Linked Devices स्क्रीनमध्येही ऑफर केला जाऊ शकतो.

व्हाॅट्स अॅप ग्राहकांना नेहमी नवीन फिचर्स देत असते. काही दिवसांपूर्वी व्हाॅट्स अॅप पेमेंटची सुविधा सुरु केली आहे. व्हाॅट्स अॅप वरुन ग्राहकांना पैसेही पाठवता येणार आहेत.

विंडोज आणि मॅक डेस्कटॉप अ‍ॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल

व्हॉट्स अ‍ॅप च्या विंडोज आणि मॅक डेस्कटॉप अ‍ॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त निवडक वापरकर्त्यांसाठी होती, पण आता हे भारतातील प्रत्येकासाठी उपलब्ध आहे.

जे दररोज व्हॉट्सअॅप डेस्कटॉप कामासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी वापरतात त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे.

एसएससी निकाल : दहावीचा निकाल ९९.५५ टक्के, यंदाही मुलींची बाजी

Maharashtra State Board

पुणे : एसएससी निकाल हा विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनानुसार लागेलला आहे. निकालाचा टक्केवारी ९९.५५ टक्के इतकी आहे. कोकण विभागाचा निकाल १०० टक्के आहे. त्याचबरोबर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एसएसएसी निकाल यामध्ये ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत. २२ हजार ३८४ शाळांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून जास्त गूण मिळाले आहेत. आज दुपारी १ वाजता एसएससी निकाल ऑनलाईन पद्धतीने लागणार आहेत.

Bajaj Auto opens booking for Chetak electric scooter in Nagpur on 16th July.

Nagpur,  July 2021: Bajaj Auto, the world’s most valuable two-wheeler company, opened bookings for the much-awaited Chetak electric scooter in Nagpur from July 16, 9 a.m. onward. With the aim of providing a seamless and convenient booking experience, customers can book the vehicle exclusively online on www.chetak.com for   Rs. 2000/- only. Previously, the booking slots available for Pune and Bangalore were fully subscribed to, in less than 48 hours and the same is anticipated in Nagpur as well.

Built for a greener and cleaner tomorrow, Chetak EV needs minimal maintenance with a service interval of 12,000 kilometres or one year (whichever is earlier) and a Battery Warranty of 3 years or 50,000 kilometres (whichever earlier).

The Chetak EV is available in two variants – Premium and Urbane. The Premium variant is available in four eye-catching colours – Indigo Metallic, Velutto Rosso, Brooklyn Black and Hazelnut while the Urbane variant is available in two colours – Cyber White and Citrus Rush. The Chetak EV will be available at select Chetak Dealerships in Nagpur at an ex-showroom price starting Rs. 1,42,998.

Speaking on the occasion, Mr. Rakesh Sharma, Executive Director, Bajaj Auto said, “After the overwhelming response we received in Bangalore and Pune, we are delighted to bring Chetak to Nagpur, which will be soon followed by other cities.  We are anticipating a great response from customers in Nagpur, widely regarded as one of the greenest cities of India. Chetak embodies the spirit of ‘Hamara Kal’ – an exciting and responsible future. First shipments of Chetak against bookings will begin by the end of July.”

Customers in Nagpur city can experience the Chetak electric scooter at Chetak@KTM Kamptee Road and Chetak@KTM Khamla Road showrooms. All product details are available at www.chetak.com and Chetak showrooms are paperless.

Bajaj Chetak EV is a path breaking product which comes with following unique features:

  • Chetak gets 100% charged in 5 hours and has a quick charge of 25% in 60 mins. Once charged fully, it provides a range of 90 kms in an Eco Mode (Under IDC as per AIS 040).
  • Beautifully streamlined design, boasting precision engineering, and goes through a flawless manufacturing procedure, making it a global benchmark in electric scooters.
  • Only high-speed electric two-wheeler carved in steel, with flush-fitted panels for a harmonious visual aesthetic. It has best-in-class features such as an IP67 water-resistant and a beltless solid gear drive.
  • Has three riding modes (including a reverse mode) that offers the rider the choice to navigate traffic with ease.
  • LED headlamps with integrated horseshoe shaped DRLs and sequential LED blinkers helps in riding during all conditions.
  • myChetak App, if enabled with data, allows owners to receive notifications in case an unauthorized access or accident occurs.

Nagpur Weather

Nagpur
haze
24 ° C
24 °
24 °
69 %
1kmh
75 %
Sat
36 °
Sun
36 °
Mon
36 °
Tue
37 °
Wed
35 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...