Home Blog Page 165

Samsung Unveils Galaxy A80 with World’s First 48MP Rotating Triple Camera

Nagpur : Samsung India today announced the launch of Galaxy A80, its seventh smartphone in the popular Galaxy A line in 2019. Galaxy A80 offers compelling innovations with world’s first rotating triple camera with 48MP and a level of performance that is simply unmatched by any smartphone camera so far. Galaxy A80 brings exceptional efficiency and revolutionary power to Galaxy A line.

“Galaxy A80 is centered around the generation that is always on-the-go. It offers premium features built for digital natives who want to fully engage in the Era of Live. Galaxy A80 is the world’s first rotating triple camera with 48 Megapixels. It allows brilliant quality images and videos to be captured on both front and rear cameras. The Galaxy A line launched in 2019 has been an exceptional success We will continue to deliver meaningful innovations to our consumers going forward,” said Aditya Babbar, Director, Mobile Business, Samsung India.

Galaxy A80 is a powerful device created for the way people are engaging today. It delivers flagship-level performance and sports a triple camera setup. When users select the selfie mode in the camera app, the three cameras automatically pop-up from the back of the phone and rotate. Galaxy A80 is capable of shooting Ultra Wide videos with Super Steady Mode and has a 3D Depth camera offering Live Focus videos. It also has Samsung’s first New Infinity Display featuring the 6.7-inch FHD+ Super AMOLED screen.

Galaxy A80 has a massive 3,700mAh battery and comes with Qualcomm Snapdragon 730G Octa-Core processor that can handle the most demanding of tasks with great ease. Equipped with Samsung Pay, Galaxy A80 enables consumers to pay securely almost everywhere.

“Today, consumers are increasingly using their smartphones to share live interactions on the go. We are moving from the ‘era of selfie’ to the ‘era of live’. Built to drive this evolution, the new Galaxy A80 offers compelling innovations with Samsung’s New Infinity Display, path breaking world’s first rotating triple camera with 48MP and revolutionary Samsung Pay, enhancing consumer’s overall experience,” Aditya Babbar added.

Price & Offers

Galaxy A80 is priced at INR 47,990 and will be available for pre-book from July 22 to July 31. Consumers who pre-book can avail one-time screen replacement. Additionally, as part of the launch offer, consumers who purchase Galaxy A80 are eligible for a 5% cashback on Citibank credit cards.

Galaxy A80 will go on sale from August 1 across all retail stores, e-Shop, Samsung Opera House and all major leading online channels. It will be available in three beautiful and stunning colours- Ghost White, Phantom Black and Angel Gold.

Also Read :JAGUAR LAND ROVER INAUGURATES ITS FIRST BOUTIQUE SHOWROOM IN INDIA AT BENGALURU

JAGUAR LAND ROVER INAUGURATES ITS FIRST BOUTIQUE SHOWROOM IN INDIA AT BENGALURU

Nagpur : Jaguar Land Rover India today announced the opening of its new Boutique showroom by Marqland at Cunningham Road in Bengaluru. The new facility was inaugurated by Rohit Suri, President & Managing Director, Jaguar Land Rover India Ltd (JLRIL) and Naveen Philip, Director, Marqland.

Located in the heart of Bengaluru, the facility offers better customer access and allows for the display of both Jaguar and Land Rover’s portfolio. The boutique showroom is equipped with a digital personalization studio, offering enriched customisation options. It also showcases and retails the latest accessories and branded goods.

Rohit Suri, President & Managing Director, Jaguar Land Rover India Ltd (JLRIL), said: “We are pleased to introduce a boutique showroom in one of our key markets, Bengaluru. Enabled by the latest in digital technologies, the brand new facility will help us enhance customer experience and engagement with the two iconic brands. The showroom is very well located and offers great ease of access to many fans and customers of Jaguar Land Rover in Bengaluru.”

Also Read : Nagpur : Youngsters of the city breaking traffic rules at every turn

नागपूर : ट्रक सोडून पळाले रेतीचोर

नागपूर : कळमना परिसरात अवैध रेती वाहतूक होत असल्याचे शहर तहसीलदारांच्या चमूला निदर्शनास आले. दोन ट्रक अडवून चौकशी करण्यात आली. ट्रकचालकाला पावती मागण्यात आली. पावती देण्याच्या बहाण्याने ट्रकचालकांनी मात्र ट्रकला लॉक करून पोबारा केला. याप्रकरणी कळमना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर शहर तहसीलदार सूर्यकांत पाटील, मंडळ अधिकारी अनिल ब्रह्मे, राजेश देठे, अमोल चव्हाण आदी कर्मचाऱ्यांच्या चमूसह कळमना परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेले. या परिसरात दोन ट्रकमध्ये वाळू वाहतूक होत असल्याचे त्यांना कळले. एमएच ३६ एए १२९२ आणि एमएच ३६ एए ०५४८ या क्रमांकाच्या ट्रकला थांबवून चौकशी करण्यात आली. ट्रकचालकांनी मात्र तहसीलदारांच्या चमूच्या डोळ्यात धूळफेक करीत ट्रक लॉक करून पोबारा केला.

रात्रभर ठेवली पाळत

शनिवारी रात्रभर हे ट्रक कळमना परिसरातच उभे होते. ट्रकचालक परत येतील म्हणून पोलिसांनी ट्रकवर रात्रभर पाळत ठेवली. तहसीलदार यांनी कळमना पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे या ट्रकच्या क्रमांकावरून चौकशी केली असता हे ट्रक भंडारा येथील संजय गिरीपुंजे आणि अशोक गभणे यांचे असल्याचे पुढे आले.

‘त्या’ दोन ट्रकचीही चौकशी

याच परिसरात तहसीलदारांच्या पथकाला आणखी दोन ट्रक आढळून आलेत. मात्र या ट्रकचालकांकडे मोबाइलमध्ये मध्यप्रदेशची पावती असल्याची आढळून आले. या पावत्या खऱ्या की खोट्या, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुठलेही कागदपत्रे या ट्रकचालकांकडे आढळून आले नसल्याने अवैध वाहतुकीचा हा प्रकार असल्याची शक्यता तहसीलदार यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा : Nagpur : Youngsters of the city breaking traffic rules at every turn

Nagpur : Youngsters of the city breaking traffic rules at every turn

Nagpur : Now that the schools and colleges are reopened, the menace of traffic rule breakers has increased. Seeing three four youths on a vehicle in the city has become common sight. But who will take the responsibility to teach them and guide about the importance of the traffic rules.

On seeing the traffic police these rule breakers try to take the other route from escaping penalties or punishments, which leads to life threatening accidents.

Also Read : Maharashtra : GCOE, PWD impart training to Junior Engineers joined as Government employees

Maharashtra : GCOE, PWD impart training to Junior Engineers joined as Government employees

Nagpur : So many experiments were performed for the last 15 years regarding industry-institute linkage concept in State. But this time, it is being done in a novel way. For the first time in Maharashtra, an engineering college joined hands with Government department to impart training to the junior engineers who have just joined as Government employees. Government College of Engineering (GCOE) has tied up with Public Works Department (PWD) to train Junior Engineers of PWD.

Elaborating this idea, Dr M B Kumthekar, Principal of GCOE, told  “This is for the first time that such a concept is being experimented. These engineers are fresh at job. They have some book is knowledge sans hands-on experience. We will provide them the knowledge, they need. We will make them aware of new technological advancements too. This will give them an idea to work with proper technical skills on field.” The ‘Foundation Training Programme’ for newly appointed Junior Engineers in PWD is spread over three sessions. A batch of Junior Engineers will undergo training for 21 days.

The programme has two separate types of contents. about PWD working and technical knowledge. Under PWD work culture training, PWD manual, accounts code, measurement book, bill records, work and contract clauses, e-bill, e-tender, on-line compliance have been covered by PWD experts. Later, the trainees will be apprised about modern construction machinery, concrete technology, material testing, geo technical investigations, mix design of concr ete/GSB / SMA/DBM by faculty of GCOE Nagpur. Ulhas Debadwar, Chief Engineer, PWD, said,“This is a very good concept initiated by GCOE. This can be the best example where industry is being linked to institute in a real sense. Many times we have no time and no manpower to train the people joining our organisation.

The backlog of the training keeps mounting as we cannot do that for several reasons. The models of Civil Engineering components made by students of GCOE are excellent and there should be more such training programmes at GCOE. I welcome this idea.” Dr Abhay Wagh, Director of Department of Technical Education, also welcomed the idea and said, “We are trying hard to increase employability of our students. This is an excellent step taken by GCOE in that regard.

This year, we have sent students of Polytechnic to various corporate companies where they actually worked like employees. “We have double benefit out of it. Our college faculty also gets updated as they have to impart training based on the latest technology. Secondly, we involve our students in organising the training who attend also, so they, too, get some practical knowledge.” Dr C S. Thorat, Joint Director, Directorate of Technical Education, Regional Office, Nagpur, and Dr N P Tongaonkar, Superintending Engineer,Vigilance and Quality Control Circle, PWD Regional Office, graced the inaugural function as guests of honour.

Also Read : Nagpur : ISRO’s Second Launch Attempt For Chandrayaan-2 At 2:43 pm Today

नागपूर : चिमुकलीसमोरच कौटुंबिक कलहातून आईने घेतला गळफास

Suicide in nagpur नागपूर Nagpur

नागपूर : कौटुंबिक कलहातून आईने चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कोराडीतील केटीपीएस कॉलनी येथे शनिवारी उघडकीस आली. रंजिता स्वास्तिक कौरासे (वय ३२),असे मृत मातेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजिता यांचे पती स्वास्तिक हे ‘महानिर्मिती’मध्ये अभियंते आहेत. त्यांना चार वर्षांची मुलगी प्राची आहे. गत काही दिवसांपासून स्वास्तिक व रंजिता यांच्यात वाद सुरू होता. शनिवारीही दोघांमध्ये वाद झाला. स्वास्तिक हे कामावर गेले. यादरम्यान मुलीसमोर रंजिता यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. प्राचीने रंजिता यांना आई-आई म्हणत आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. प्राची ही रडत-रडत बाहेर आली. शेजारी जमले. काय झाले, हे बघण्यासाठी शेजारी घरात गेले असता रंजिता या गळफास लावलेल्या दिसल्या. शेजाऱ्यांना धक्का बसला.

एका शेजाऱ्याने कोराडी पोलिस व स्वास्तिक यांना माहिती दिली. माहिती मिळताच, कोराडी पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल जगदीश जगनवार ताफ्यासह तेथे पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. सचिन सुखदास रायकवार (३३,रा. केटीपीएस कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कौटुंबिक कलहातून रंजिता यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक वाचा : Nagpur : ISRO’s Second Launch Attempt For Chandrayaan-2 At 2:43 pm Today

Nagpur : ISRO’s Second Launch Attempt For Chandrayaan-2 At 2:43 pm Today

Nagpur : New Delhi- The 20-hour countdown for the launch of India’s moon mission Chandrayaan-2 began Sunday evening at 6.43 pm. Chandrayaan-2, India’s ambitious Rs. 1,000-crore moon mission, is set to be launched this afternoon at 2.43 pm, the second attempt since its lift-off was aborted on July 15 after a technical glitch.

In tweets, ISRO or Indian Space Research Organisation said it had completed the filling of UH25 fuel in the liquid core stage of the Geosynchronous Satellite Launch Vehicle Mark 3 (GSLV Mk 3) rocket, nicknamed ‘Baahubali’.

The moon mission will lift off from Andhra Pradesh’s Sriharikota.

The countdown progresses normally and there is hold on it as of now said, sources in ISRO told.

The weather looks benign with a slightly cloudy sky. Rockets usually do not get affected by rain but lightening could be an issue. As of now all systems are set for the 2.43 pm lift off, said sources.

The success of Chandrayaan-2 mission will make India the fourth country after the US, Russia and China to pull off a soft landing on the moon.

Also Read : SHELL LAUNCHES LUBRICANTS B2B SERVICES PORTFOLIO TO TRANSFORM INDUSTRY-WIDE VALUE CHAINS

SHELL LAUNCHES LUBRICANTS B2B SERVICES PORTFOLIO TO TRANSFORM INDUSTRY-WIDE VALUE CHAINS

Nagpur : 20 July 2019 – Shell Lubricants, the global market leader in finished lubricants has launched a consolidated portfolio of its next-generation services for B2B sectors. The portfolio gives customers a comprehensive set of technologically advanced solutions to optimise performance across industry-wide value chains. With the NextGen B2B Services Portfolio, Shell continues upon its mission of creating industry-relevant, high-performance products for OEMs.

Created using Shell’s winning combination of advanced technology and rich industry expertise, Shell’s B2B services facilitate predictive maintenance and optimise cost efficacy to maximising savings. The newly launched portfolio consolidates Shell’s lineup of solutions, including LubeAnalyst, LubeAdvisor, LubeChat, LubeCoach, MachineMax, LubeMaster, LubeMatch, Lube Management Programme and LubeExpert.

Ms. Mansi Tripathy, Country Head, Shell Lubricants India said, “The Lubricants industry plays a key role in unlocking efficiency in the B2B industrial space, especially in infra sectors like construction and mining. By bringing together our B2B services under one portfolio, we are enhancing the agility with which customers address operational efficiency challenges and achieve business goals. These services will assist our partners augment their competitive advantage, now and in the future.”
The portfolio brings together three vital roles: Monitoring and Productivity; Maintenance Support; and real-time, automation-enabled Digital services, underscoring Shell’s role as a trusted industry partner in India’s transition to Industry 4.0.

The launch event witnessed the participation of eminent industry players and focused on the value chain challenges of construction, mining, power, auto ancillary, manufacturing and fleet industries.
Mr. Praveen Nagpal, Chief Technology Officer, Shell Lubricants India said, “Supporting our partners and customers in addressing critical operational and business issues has been one of our most important endeavours. Companies today are increasingly becoming aware of the criticality of predictive maintenance for long-term cost benefits. However, there was a lack of a one-stop destination which could fulfil all their requirements and ease maintenance processes for them. With the launch of our B2B services, we are providing innovative solutions which will equip our customers to make faster, better-informed decisions and drive efficient macro-operations.”

Also Read : Union Mutual Fund launches Union Focused Fund

महेंद्रसिंग धोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज दौऱ्यावर जाणार नाही

Mahendrasingh Dhoni
MS Dhoni

नागपूर: भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज या पुढे खेळणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. पुढील २ महिन्यांसाठी धोनी या रेजिमेंटला वेळ देणार असल्याचे वृत्त आहे. आपण वेस्ट इंडीजला जाणार नसून पुढील दोन महिने रेजिमेंटसोबत घालवणार आहोत असे धोनीने स्वत: सांगितल्याचे एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही स्पष्ट केले आहे.

धोनीने आपला हा निर्णय बीसीसीआयलाही कळवला आहे. रविवारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.

अधिक वाचा: दिल्ली की सबसे चहेती CM रहीं शीला दीक्षित का निधन

दिल्ली की सबसे चहेती CM रहीं शीला दीक्षित का निधन

Sheila Dikshit
Sheila Dikshit Passes Away

नागपुर: दिल्ली की पूर्व मुख्यमंत्री शीला दीक्षित का निधन हो गया. वह 81 साल की थीं. वह लंबे समय से बीमार चल रही थीं. उनका एस्कॉर्ट हॉस्पिटल में इलाज चल रहा था. शीला दीक्षित साल 1998 से 2013 तक दिल्ली की मुख्यमंत्री रहीं. उनके नेतृत्व में लगातार तीन बार कांग्रेस ने दिल्ली में सरकार बनाई. वह सबसे लंबे समय (15 साल) तक दिल्ली की मुख्यमंत्री रहीं.

कांग्रेस की कद्दावर नेता रहीं शीला दीक्षित का जन्म 31 मार्च 1938 को पंजाब के कपूरथला में हुा. उन्होंने दिल्ली के कॉन्वेंट ऑफ जीसस एंड मैरी स्कूल से पढ़ाई की और फिल दिल्ली यूनिवर्सिटी के मिरांडा हाउस कॉलेज से मास्टर्स ऑफ आर्ट्स की डिग्री हासिल की. शीला दीक्षित साल 1984 से 1989 तक उत्तर प्रदेश के कन्नौज से सांसद रहीं. बतौर सांसद वह लोकसभा की एस्टिमेट्स कमिटी का हिस्सा भी रहीं. शीला दीक्षित को दिल्ली का चेहरा बदलने का श्रेय दिया जाता है. उनके कार्यकाल में दिल्ली में विभिन्न विकास कार्य हुए.

और पढिये : नाबालिग से मिलीं लाखों की बैटरियां

पाणीटंचाई व भविष्यातील संकट लक्षात घेता रेनवॉटर हार्वेस्टिंगवर शिक्कामोर्तब

नागपूर : पाणीटंचाई व भविष्यातील संकट लक्षात घेता आपल्या मालकीच्या सर्व इमारती व उद्यानांत रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचा निर्णय मनपा स्थायी समितीने घेतला आहे. शुक्रवारच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करीत, त्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात तशी तरतूदही करण्यात आली आहे.

नागपुरात अद्यापपर्यंत पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. टंचाई लक्षात घेता नियोजन हाती घेण्यात येत आहे. याअंतर्गत मनपाची सर्व झोनल कार्यालये, झोनमध्ये येणारी सर्व उद्याने, मनपाची ११७ व नासुप्रची ५५ अशी १७३ उद्याने यावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. एका इमारतीवर अंदाजे अडीच ते तीन लाख खर्च अपेक्षित आहे. त्याप्रमाणे प्रत्येक इमारतीचे प्राकलन तयार करून आठवडाभरात या कामास सुरुवात करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. हे काम तातडीने करून भूगर्भात पाणीसाठा शक्य तेवढ्या लवकर जमा होईल, या गतीने करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक पंधरवड्यात मुख्य अभियंत्यांनी या कामांचा रीतसर आढावा घेऊन तसा अहवाल स्थायी समितीच्या पटलावर ठेवावा, असे निर्देश स्थायी समितीने दिले.

दरम्यान, हा प्रकल्प राबविताना उद्यान विभागाचे विकेंद्रीकरण करून सर्व कामे यानंतर झोनल कार्यालयामार्फत करण्याचे निर्देशही स्थायी समितीने दिले. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. ग्रेट नाग रोडवरील नासुप्रच्या सभागृहाच्या बाजूला मनपाच्या मोकळ्या जागांवर मंदिर, वॉशिंग सेंटर, नर्सरीचे अतिक्रमण झालेले आहे, ते तातडीने काढण्यात यावे व तसा अहवालही स्थायी समितीस सादर करण्याचे निर्देशही शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले.

रस्ते सुधार प्रस्तावासाठी पंधरवडा

यंदाच्या अंदाजपत्रकात पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत रस्ते सुधार कार्यक्रमात (रस्त्यांचे डांबरीकरण, सुस्थिती व दुरुस्ती) या आर्थिक वर्षात प्रस्तावित कामांकरिता ठेवण्यात आलेला राखीव निधी ठेवण्यात आलेला आहे. यासाठी नगरसेवकांकडून प्रस्ताव मागवून एकत्रित यादी व झोननिहाय प्रस्ताव स्थायी समितीकडे पंधरवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामांसाठी झोननिहाय निविदा काढण्यात येतील.

अधिक वाचा : नागपूर : आता येणार टायरवाली मेट्रो

नागपूर : आता येणार टायरवाली मेट्रो

नागपूर : मेट्रो रेल्वेचा खर्च कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारने लाइट मेट्रो ही नवी संकल्पना आणली. याला बळ देण्याचे काम महामेट्रोने केले असून, न्यू मेट्रो म्हणून टायरवर चालणाऱ्या मेट्रोची आणखी एक नवी संकल्पना मांडण्यात आली. या मेट्रोचा एका किलोमीटरमागे खर्च २५० कोटींवरून ७० कोटींवर आला असून, नाशिकमध्ये हे मॉडेल राबविले जाणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

मेट्रो रेल्वेचे जाळे देशभर विणण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील महानगरात मेट्रो धावावी, यासाठी महामेट्रो विविध प्रकल्प राबवित आहे. मात्र मेट्रोचा वाढता खर्च कमी करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे होते. यावर तोडगा म्हणून नुकताच केंद्र सरकारने लाइट मेट्रो ही संकल्पना आणली. केंद्र सरकारच्या ‘लाइट मेट्रो’ या संकल्पनेनुसार मेट्रोचा प्रत्येक किलोमीटरमागे खर्च २५० कोटींहून १६० कोटींवर आला. यापुढे तयार होणारी मेट्रो ही लाइट मेट्रो असावी, अशा सूचनाही देशभरातील सर्व एमडी यांना प्राप्त झाल्या आहेत.

खर्च कमी करण्यासाठी सूचना

-सर्व मेट्रो अॅड ग्रेड (जमीन पातळीवर) बनविण्यात यावी.

-या मेट्रोला सुरक्षा भिंत तयार करण्यात यावी.

-कमी जागेत फ्लॅटफॉर्म तयार करा.

-वीजपुरवठा २५ केव्ही ऐवजी ६५० डीसीचा हवा.

महामेट्रोची ‘न्यू मेट्रो’ नाशिकला

महामेट्रोने यापुढे जाऊन एक संकल्पना मांडली आहे. ‘टायरवाली मेट्रो’ असे त्याचे स्वरूप असून मंत्रालयात या नव्या संकल्पनेचे सादरीकरणही करण्यात आले. यापुढे तयार होणाऱ्या मेट्रो या टायरवरच असाव्या असाही विचार मांडण्यात आला आहे. यामुळे मेट्रोची किंमत केवळ किलोमीटरमागे ७० कोटी असणार आहे.

केंद्र सरकारच्या लाइट मेट्रोनुसार अॅड ग्रेड मेट्रो बनविली तर त्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सर्व्हिस रोडसाठी अधिक जागा लागू शकते. त्यामुळे यावर मात करण्यासाठी महामेट्रोने नाशिकमध्ये अलीवेटेड मेट्रो (वरून धावणारी) तयार करण्याचे ठरविले. तसा उल्लेख डीपीआरमध्ये करण्यात आला आहे. ही मेट्रो टायरवाली असून इकडे तिकडे पळू नये, यासाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

इलेक्ट्रिक बसही होणार चार्ज

न्यू मेट्रो या संकल्पनेनुसार प्रकल्प साकारताना दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर क्रॉस फ्लायओव्हरला जोडण्यात येणार आहे. यात इलेक्ट्रिक बस या मार्गाने फ्लायओव्हरवर चढून तिथे ही बस चार्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महामेट्रोने सांगितले. मेट्रोसाठी १६ टनचा एक्सल लोड लागतो. मात्र, या न्यू मेट्रोमध्ये एक्सललोड केवळ १० टनांचा राहणार आहे. कॉंक्रीट रोडवर ही मेट्रो धावणार असल्याचे महामेट्रोने सांगितले.

अधिक वाचा : नागपूर : म्हातारपण दाखविणारे अॅप एका दिवसात व्हायरल

Nagpur : NCP stages demonstrations in front of OCW office in nagpur

Nagpur : Nationalist Congres Party City Unit President Anil Ahirkar and MLC Prakash Gajbhiye led demonstrations in front of OCW office, alleging inaction on the part of OCW and Nagpur Municipal Corporation, resulting in water scarcity. The party leaders then submitted a memorandum to the Municipal Commisioner Abhijit Bangar and discussed issues pertaining to water scarcity and failure of NMC in planning water supply to the city.

With water scarcity in the city water tanker mafia have become active again. Even after seven years of handing over water supply responsibility to OCW and announcement of 24 X 7 water supply, the system has not become operational. On the other hand the residents are facing problem in getting adequate water. They are being issued hefty water bills even with reduced water supply.

The water bodies in the city remained neglected and are polluted posing health problems. The leakages in drainage system is contaminating water in wells and the NMC has not seriously enforced roof top rain water harvesting programme for huge buildings, the party leaders alleged. They demanded enquiry into the negligence and punishing those responsible for the situation. They also demanded immediate steps to clean the wells and other water bodies. Ex-MLA Deenanath Padole, Dilip Pankule, Dhanraj Fusey, Bajrang Sinh Pariwar, Vedprakash Arya, janba Maske, Charanjit Sinh Chaudhari, Shrikant Shivankar, Vishal Khandekar, Milind Manapure, and other workers were present.

Also Read : Hrithik Roshan gives a message to children through Little Singham

Nagpur : State Govt’s nod to set up plant to produce ethanol, CNG fuel from weed

Nagpur : Maharashtra Government has approved setting up a plant to produce ethanol and CNG fuel from weed in Bhandara district. A decision was taken at a meeting chaired by Chief Minister Devendra Fadnavis at Mumbai. Bhandara-Gondia’s Guardian Minister Parinay Fuke, Shobha Fadnavis, ex-MLC, Shantanu Goel, District Collector, Anbalagan, CEO, MIDC, Milind Patke, Executive Director, Bharat Petroleum, were also present at the meeting.

District Collector was to told to identify 100 acres land for the project in MIDC and the cost is pegged at Rs 1,500 crore. Anticipating future needs, officials were told to identify and acquire extra land.

The fuel plant can generate jobs in the area and Paddy cultivators too stand to gain in a big way. This fuel project can also be a game changer for Bhandara district. Fuke informed that 12 fuel plants are planned in India of which four are almost on verge of completion. About 3.84 lakh tonnes of weed if produced in Bhandara alone and another 3.46 tonnes in neighbouring Gondia district.

Currently this weed is burnt by farmers but now Government plans to use the same for generating ethanol and CNG. The weed would be collected and pressed to prepares its bales would also flourish once the unit starts functioning.

Bharat Petroleum has agreed to provide machinery for making fuel from the weed. Fuke said one can also use Shell technology to produce ethanol from other agriculture and forest products and it will help in reducing cost of ethanol.

Also Read : Union Mutual Fund launches Union Focused Fund

हनुमाननगर झोन यापुढे “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्षेत्रीय कार्यालय”

नागपूर : हनुमाननगर झोन आजपासुन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्षेत्रीय कार्यालय या नावाने ओळखला जाईल. सन २०१९-२० चा अर्थसंकल्प मनपा सभागृहाला सादर करतांना स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने सभागृहाचे मंजूरीनंतर आज नगरीच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली, दक्षिण नागपूर चे आमदार श्री.सुधाकर कोहळे व हनुमाननगर झोन सभापती माधुरी प्रविण ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारीकरित्या नामकरण करण्यात आले.

दक्षिण नागपूर मतदार संघाचे मा.आमदार श्री.सुधाकर कोहळे व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या निवेदनाप्रमाणे हा प्रस्ताव म.न.पा. सभागृहाने पारित करुन “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्षेत्रीय कार्यालय (हनुमाननगर) झोन क्र.०३” असे नामकरण करण्यात आले आहे.

या प्रसंगी नगरसेवक सर्वश्री. भगवान मेंढे, डॉ.रविंद्र भोयर, सतीश होले, अभय गोटेकर, दिपक चौधरी, नागेश मानकर, राजेन्द्र सोनकुसरे, नगरसेविका सर्व श्रीमती स्वाती आखतकर, उषाताई पॅलट, शीतल कामडे, कल्पना कुंभलकर, रुपाली ठाकुर, मंगला खेकरे, लीलाताई हाथीबेड, विद्या मडावी, सहा.आयुक्त राजेश भिवगडे, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, उप अभियंता कृष्णकुमार हेडाऊ, सहा. अधिक्षक विकास रायबोले व अधिकारी कर्मचारी व गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा : अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू

Union Mutual Fund launches Union Focused Fund

Nagpur : UnionAsset Management Company Private Limited (“the AMC”), a subsidiary of Union Bank of India, announced the launch of UnionFocused Fund.

Union Focused Fund (“the Scheme”) is an open ended equity fund scheme which would be investing in a focused portfolio of maximum 30 stocks and has the flexibility to invest across large cap, mid cap and small cap categories. The Schemeaims to build a concentrated portfolio of companies that are selected on the basis of the investment philosophy of the AMC.

The NFO period of the Schemeis from15th July, 2019 to29th July, 2019. Mr. Vinay Paharia, Chief Investment Officer of the AMC, is the Fund Manager of this Scheme.

Speaking on the launch, Mr. G Pradeepkumar,Chief Executive Officer of Union AMC said, “With the launch of Union Focused Fund, Union Mutual Fund is taking an important step in enhancing its product basket to provide differentiated investment solutions to its investors. The new product will help us expand our equity bouquet. The Fund will be managed by Mr. Vinay Paharia, who has a successful long term track record of managing funds across multiple strategies. The portfolio will be centered around maximum 30 stocks with a flexibility to invest across market capitalization.”
He further added that “The last 12 months have been good for Union Mutual Fund, since we have put in place a robust new investment process which is based on fundamental research and fair value approach. The results of this approach are visible over this period in most of our funds.”

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Statutory Details: Constitution: Union Mutual Fund has been set up as a Trust under the Indian Trusts Act, 1882; Sponsors: Union Bank of India and Dai-ichi Life Holdings, Inc.; Trustee: Union Trustee Company Private Limited, [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198198], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability; Investment Manager: Union Asset Management Company Private Limited, [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability. Registered Office: Unit 503, 5th Floor, Leela Business Park, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400059. Toll Free No.18002002268 • Non Toll Free. 022-67483333 • Fax No: 022-67483401 • Website: www.unionmf.com • Email: [email protected]

Also Read : Hrithik Roshan gives a message to children through Little Singham

Hrithik Roshan gives a message to children through Little Singham

Nagpur : Mumbai – Famous toon character Little Singham, who has inspired millions of children across the country with his deeds of bravery received a lesson of Mathematics from superstar Hrithik Roshan. This was superstar Hrithik Roshan’s way of giving a message to children nationally. Discovery Kids is currently running a promo featuring the ‘Super 30’ megastar sharing wisdom with Little Singham.

Speaking on the occasion, Hrithik Roshan, said, “I love how Little Singham aims to impart strong values of bravery, nationalism in the children. I hope through Little Singham, children across the country will get the message that education is important and cannot be taken lightly. Education and knowledge truly empower you to go out there and achieve your dreams.”

Reliance Animation & Rohit Shetty Picturez’s Little Singham, launched in collaboration with Discovery Kids, which has become nations favorite toon character in a short span of time. Little Singham is creating history across dimensions. The IP has helped in propelling ratings of Discovery Kids making it the fastest growing channel in the kids genre last year. Little Singham Mobile Game added to the IP’s success hitting the top of the charts in the Arcade section by garnering more than 10 million downloads.

Watch Hrithik starrer Super 30 in your nearest theaters & Little Singham episodes every day at 11:30 AM and 5:30 PM only on your favorite kid’s animation channel Discovery Kids.

Also Read : Indians Share their Love for Food with TikTok’s # FoodofIndia Challenge

नागपूर – बसपा पक्षनेते म्हणून वैशाली नारनवरे यांनी स्वीकारला पदभार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात कुठल्या पक्षाच्या नेतेपदी महिलेची वर्णी लागणे हे क्वचितच होते. बसपाच्या पक्षनेतेपदी वैशाली नारनवरे या महिला नगरसेविकेची निवड करून बहुजन समाज पार्टीने नवा पायंडा घातला आहे. पक्षनेतेपदी महिलेची निवड ही गौरवाची बाब असून त्यांच्या कार्यकाळात निश्चित चांगले कार्य होईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

नागपूर महागरपालिकेच्या बसपा पक्षनेतेपदाचा पदभार नगरसेविका वैशाली नारनवरे यांनी गुरुवारी (ता. १८) स्वीकारला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, मंगेश ठाकरे, जितेंद्र घोडेस्वार, प्रदेश सचिव भाऊसाहेब गोंडाणे, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर, माजी गटनेता गौतम पाटील, मुरली मेश्राम, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, भाईचारा समितीचे शहर अध्यक्ष त्रिभुवन तिवारी, आशीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, नगरसेविका वंदना चांदेकर, मंगला लांजेवार, ममता सहारे, नगरसेवक नरेंद्र वालदे, संजय बुर्रेवार, उत्तर नागपूर अध्यक्ष अविनाश नारनवरे, माजी जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले, कुठलीही गोष्ट सहज मिळत नसते. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. महानगरपालिकेतील बसपाच्या पक्ष कार्यालयालाही इतिहास आहे. संघर्ष करून हे कार्यालय पक्षाने मिळविले आहे. सत्तेत आता दहा नगरसेवक असले तरी आता मनपात सत्ता हे बसपाचे लक्ष्य आहे. पुढे विधानसभा निवडणुका आहे. त्यामुळे नगरसेवकांनी लोकांच्या समस्यांकडे अधिकाधिक लक्ष पुरवावे. समस्यांचे निराकरण करावे. नवनिर्वाचित पक्ष नेत्यांनी पक्षाच्या वतीने सभागृहात लोकांचा आवाज बुलंद करावा. पक्षातील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन आपसी चर्चेतूनच विषय मांडावे, असेही ते म्हणाले.

नवनियुक्त पक्षनेता वैशाली नारनवरे म्हणाल्या, पक्षाने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेत पक्षाची नवी ओळख आणि दबदबा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपल्या कार्यकाळात पाणी आणि शिक्षण हे दोन विषय लावून धरू, असे त्यांनी सांगितले.

अन्य मान्यवरांनीही यावेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर यांनी मानले. कार्यक्रमाला बसपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा : अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू

अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू

नागपूर : गोंदिया- अंगणवाडी केंद्रातून गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना पोषण आहाराच्या पाकीटचे वाटप केले जाते. या पोषण आहाराच्या मसूरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघूळाचे पिल्लू आढळल्याची संतापजनक घटना गुरुवारी सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथे उघडकीस आली.

माहितीनुसार, बिजेपार येथील मायरा सचिन वाघमारे या मुलीला आठ दिवसांपूर्वी स्थानिक अंगणवाडीतून मसूरडाळीचे सीलबंद पाकीट देण्यात आले. ते फोडले असता आत वटवाघुळाचे मृत पिल्लू आढळले. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे आणि सालेकसा पंचायत समितीचे उपसभापती दिलीप वाघमारे यांना दिली. या प्रकारामुळे अंगणवाडीतून वितरीत केल्या जाणाऱ्या पोषण आहारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोषण आहाराच्या माध्यमातून आरोग्य सदृढ होण्याऐवजी उलट आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. अंगणवाडीतून वितरीत करण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात कधी मृत पाल, तर कधी अळ्या लागलेला रवा आणि इतर साहित्य आढळल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. मात्र, यानंतरही पोषण आहाराचे पाकीट तयार करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे बिजेपार येथील घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.

हा तर आरोग्याशी खेळ

महिला व बालविकास विभागाद्वारे अंगणवाडीतील चिमुकले, गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींचे आरोग्य सदृढ आणि उत्तम राहावे, यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोषण आहाराचे नि:शुल्क वाटप केले जाते. मात्र, त्याची सुरक्षितता व त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हा महिला आणि मुलींच्या आरोग्याशी एकप्रकारचा खेळ असल्याचे मायराचे वडील सचिन वाघमारे हिने सांगितले.

कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी

अंगणवाडी केंद्रातून पुरवठा करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकीटात वटवाघुळाचे मृत पिल्लू आढळले. त्यामुळे अंगणवाड्यांना पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी बिजेपार येथील गावकऱ्यांनी केली आहे. ‘अंगणवाडी केंद्रातून वितरीत करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळल्याचा प्रकार गंभीर आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून संबंधित कंत्राटदारावर निश्चितच कारवाही केली जाईल’, अशी माहिती महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांनी दिली.

अधिक वाचा : नागपूर : म्हातारपण दाखविणारे अॅप एका दिवसात व्हायरल

नागपूर : म्हातारपण दाखविणारे अॅप एका दिवसात व्हायरल

नागपूर : म्हातारपणी तुम्ही कसे दिसाल, हे दर्शविणारे एक अॅप गुरुवारी सोशल मीडियावरून व्हायरल झाले आणि बघता बघता तरुणाईला त्याने चांगलीच भुरळ घातली.

फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी आपला भविष्यातील ‘ओल्डएज लूक’ अपडेट केला. गुरुवारी सकाळी हे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर तासाभरातच हा ‘ट्रेण्ड’ सर्वत्र पसरला आणि अनेकांनी गूगल प्ले-स्टोअरवरून म्हातारपणात तुम्ही कसे दिसाल, हे दर्शविणारे संबंधित अॅप डाउनलोड करण्यास वेगाने सुरुवात केली. बघता बघता कॉलेजकट्ट्यावर या अॅपच्या फोटोंचे लोण पसरले.

अनेकांनी आपापल्या मित्र-मैत्रिणींचे फोटो अपलोड करीत ते म्हातारपणी कसे दिसतील, याचा ‘लूक’ व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केला. काहींनी आपापल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवरही हे फोटो ठेवले होते. दिवसभर फोटो शेअरिंगचा हा प्रकार सुरू होता. दुपारनंतर काही जणांच्या मोबाइलमध्ये या अॅपने काम करणे आपोआपच बंद केले. त्यामुळे सकाळी डाउनलोड झालेले हे अॅप अनेकांनी सायंकाळी डिलीटही केले.

सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

म्हातारपणात तुम्ही कसे दिसाल, हे दाखविणारे अनेक अॅप गूगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. परंतु, ते डाउनलोड केल्यानंतर फोटो अपलोड करताना संबंधित अॅपला गॅलरी आणि फोनमधील डाटा वापरण्याबाबत परवानगी द्यावी लागते. त्यामुळे अशा अॅप्समुळे फोनमधील माहिती असुरक्षित हातात जाऊ शकते. यासंदर्भातील संदेशही दिवसभर ‘ट्रेण्डिंग’मध्ये होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

भविष्यात तुम्ही कसे दिसाल ते दर्शविणारे अॅप कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘आर्टिफिशअल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाचा वापर करणारे आहे. अशा प्रकारचे बहुतांश अॅप रशियातील कम्प्युटर अभियंत्यांनी तयार केले आहेत. ते वापरण्यापूर्वी कुठल्याही व्यक्तीने त्यांना फोनमधील डाटा वापरण्याची परवानगी दिल्यास फोनमधील संपूर्ण फोटो, व्हिडीओ आणि इतर माहिती संबंधित अॅप तयार करणाऱ्या कंपनीच्या सर्व्हरवर सेव्ह होते. हा डाटा संबंधित कंपनी कोणत्याही कारणासाठी कधीही व कुठेही वापरू शकते व त्यासंदर्भात वापरकर्त्याला कायदेशीर दादही मागता येत नाही, असे अॅपला परवानगी देताना येणाऱ्या संदेशात नमूद असते. परंतु, तो फोनच्या स्क्रीनवर दिसत नाही.

मोहात पडणे टाळा !

गूगल प्ले-स्टोअरवरून कोणतेही अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याला आपल्या फोनमधील डाटा वापर करण्याची परवानगी देताना खबरदारी घेणे अलीकडच्या काळात नितांत गरजेचे झाले आहे. अन्यथा तुमचा सगळा गोपनीय डाटा, बँकेचे पासवर्ड, फोनचे क्रमांक, यूपीआय पिन, आधारशी संबंधित माहिती चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कितीही मोठा सेलिब्रिटी असे गमतीखातर असुरक्षित अॅप का वापरत असेना, आपण या मोहाला बळी न पडलेलेच बरे, ही खूणगाठ प्रत्येकाने बांधणे गरजेचे असल्याचे सायबरतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा : Save up to Rs. 46,800 in tax, invest in Tax Saving Funds today

Save up to Rs. 46,800 in tax, invest in Tax Saving Funds today

Nagpur : Ever got the feeling that taxes are eating into your monthly income? If yes, then you are not alone. Many Indians don’t take full advantage of the Government’s attractive tax-saving opportunities. For example, Section 80C of the Income Tax Act, one of the easiest ways to save tax, allows you to save up to Rs. 46,800 in tax every year.

How does Section 80C work ?

Under 80C you can reduce your taxable income every year by up to Rs. 1,50,000 by claiming deductions against certain investments and expenses. So, if you are in the 30% tax bracket you can save up to Rs. 46,800 in tax. (Includes saving of 4% Education Cess).

The best investment option under 80C :

80C has many options such as payment towards life insurance premium, PPF contribution, investments in five-year bank FD and investments in NSC. However, investment in Tax Saving Funds (ELSS) is one of the best ways to save tax.

Here’s why :

1. Tax Saving Funds have the shortest lock-in period of just 3 years compared to 15 years for PPF and 5 years for Bank FD.

2. Your money has the potential to grow at a higher rate. For example, investments in Tax Saving Funds have grown by an average of about 13.28% per year for the last 10 years compared to 8.7% for PPF and 8% for Bank FDs.

3. You can begin investing in Tax Saving Funds with as little as Rs. 500.

When to invest in Tax Saving Funds ?

Most individuals make the mistake of waiting until March to invest in Tax Saving Funds. Unfortunately, by March they end up spending most of their money and either invest too little or don’t invest anything at all. It is best to start investing monthly in small amounts right from the beginning of the year.

How to invest ?

Through PhonePe you can invest in Tax Saving Funds in a few minutes and that too in a completely paperless manner! Here’s how:

1. In the PhonePe app click ‘My Money’ at the bottom and then click the ‘Tax Saving Funds’ icon.

2. Enter the amount that you want to invest and select from the two hand-picked funds.

3. Complete the one-time digital Know Your Customer requirement
4. Make a payment from your UPI-linked bank account and get an instant receipt

“The Government of India has created many attractive tax-savings opportunities that every Indian citizen should be availing. Yet most of us don’t fully leverage these opportunities. PhonePe’s Tax Saving product is an excellent way for millions of Indians to quickly save thousands of rupees in just a matter of minutes.” said, Terence Lucien, Head – Mutual Funds, PhonePe.

So, don’t wait. Start today and join over 1.15 crore Indians who have invested over Rs. 98,000 Crores in Tax Saving Funds.

Also Read : नागपूर – कापड व्यापाऱ्याला १ कोटी कर्जाचे आमिष दाखवून त्याची २६ लाख रुपयांनी फसवणूक

नागपूर – कापड व्यापाऱ्याला १ कोटी कर्जाचे आमिष दाखवून त्याची २६ लाख रुपयांनी फसवणूक

Biggest Froud

नागपूर : कापड व्यापाऱ्याला एक कोटी कर्जाचे आमिष दाखवून त्याची २६ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी दोन ठगबाजांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ताहिरभाई समीऊल्ला खान (रा. गांधीबाग) व राधाकृष्ण ठोंबरे (रा. म्हाडा मॅरेथॉन टॉवर, लोअर परेल, मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कापड व्यापारी आशिष सतीश जैन (वय ४३, रा. तेलीपुरा, मस्कासाथ) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

ताहिरभाईचे गांधीबागेतील हॅण्डलूम बाजारात कापडाचे दुकान आहे. तर आशिष यांचे आयचित मंदिराजवळ अरिहंत क्रिएशन नावाचे कापडाचे शोरूम आहे. व्यवसायवाढीसाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी ताहिरभाईसोबत याबाबत बोलणी केली. एक कोटी रुपये हवे असल्याचेही आशिष यांनी त्याला सांगितले. त्याने आशिष यांना मुंबईतील प्राइड ऑफ इंडिया वेलफेअर खादी सोसायटीबाबत माहिती दिली. या संस्थेद्वारे व्यापाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळत असल्याचेही त्याने आशिष यांना सांगितले.

१ नोव्हेंबर २०१६ ला ताहिरभाई व आशिष हे संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण ठोंबरे याला भेटायला मुंबई येथे गेले. ठोंबरेने आशिष यांना कर्जाचे आमिष दिले. प्रक्रिया शुल्काच्या रूपात त्यांच्याकडून वेळोवेळी २६ लाख रुपये घेतले. मात्र, अडीच वर्षांनंतरही आशिष यांना कर्ज मिळाले नाही व २६ लाख रुपयेही परत मिळाले नाहीत. त्यांनी तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी ताहिरभाई व राधाकृष्ण ठोंबरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

अधिक वाचा :  नागपूर – गोरेवाडा प्राणिसंग्रहालयापासून काही अंतरावर ट्रकने तरुणीला चिरडले; मुलगा जखमी

नागपूर – गोरेवाडा प्राणिसंग्रहालयापासून काही अंतरावर ट्रकने तरुणीला चिरडले; मुलगा जखमी

Nagpur नागपूर

नागपूर : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयापासून काही अंतरावर ट्रकने वीसवर्षीय तरुणीला चिरडून ठार केले. या घटनेत सतरावर्षीय मुलगाही जखमी झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

मयूरी झोडापे असे मृताचे तर शुभम डोंगरे (दोन्ही रा. फेटरी) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शुभम व मयूरी गुरुवारी हॉस्पिटलमध्ये आले होते. दुपारी मोपेडने (एमएच-३१-डीई-१४८१) नागपूरहून फेटरी येथे जात होते. मोपेड शुभम चालवित होता. गोरेवाडा भागात मागाहून ट्रक (एमएच-३१-सीबी- ५९३७) येत होता. ट्रकला समोर जाऊ देण्यासाठी शुभमने मोपेड बाजूला घेतली. याचदरम्यान रस्त्याच्या काठावरून मोपेडचे चाक खाली आले. दोघेही मोपेडवरून खाली पडले. मागाहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली मयूरी चिरडली गेली. शुभम डाव्या बाजूला पडल्याने जखमी झाला.

माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस तेथे पोहोचले. पंचनामा करून मयूरीचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. शुभमला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गिट्टीखदान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. शुभमकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, असे कळते.

अधिक वाचा : नागपूर : ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी

नागपूर : ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी

नागपूर : जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या जलाशयातील पाण्याचा साठा जवळजवळ संपला असून मृतसाठा केवळ शिल्लक आहे. तोतलाडोहमध्ये ५६ दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला ३३ दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. फक्त ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून अधिकाऱ्यांनी अन्य सर्व कामे बाजूला ठेवून पाणीटंचाईशी यशस्वी सामना कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले.

नासुप्रच्या सभागृहात पाणीआरक्षणाबद्दल पालकमंत्री बावनकुळे यांनी बुधवारी बैठक घेतली. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व मनपाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. एक दिवसआड पाणीपुरवठ्याची स्थिती ४ महिन्यांपर्यंत राहू शकते, असा अंदाज या बैठकीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

-तर मध्य प्रदेशातून पाणी

एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी १५ दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील चौराई जलाशयात ९४ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. आवश्यकता भासल्यास दोन्ही शासनाच्या स्तरावर बैठक घेऊन त्यातील १०-१५ दशलक्ष घनमीटर पाणी नागपूरसाठी घ्यावे लागणार आहे.

जलसंकट टाळण्यासाठी…

– पाण्याचा पिण्याशिवाय अन्य कारणांसाठी वापर होऊ नये. उदाहरणार्थ बांधकाम, वाहने धुणे आदी यासाठी झोननुसार दक्षता समित्या स्थापन करण्यात येणार असून त्या पाणीवापरावर नियंत्रण ठेवतील.

– मनपाच्या पाणीपुरवठ्यापैकी ३० टक्के पाणी व्यावसायिक वापरासाठी दिले जाते. त्यातही कपात करण्यात येईल. हॉटेल, बारमालक यांच्या पाणीवापरावर बंधने येतील. याशिवाय पाण्याची अजिबात गळती होणार नाही, यासाठी मनपाने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

– महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना लागणाऱ्या पाण्यातही काही प्रमाणात कपात करण्यात येईल.

– वेकोलिच्या कोळसा खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठे आहेत. १५ दिवसांत हे पाणी वापरण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

– शहरासाठी लघुनळ योजना करा, शहरात ६६० विहिरी आहेत. पाच हजार बोअरवेल्स आहेत. या सर्व जिवंत करा.

– शहरातील दूषित विहिरी आणि बोअरवेलच्या जवळ आरओ प्लान्ट लावा. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचे पाणी शुद्ध आणि स्वच्छ पिण्यासाठ़ी उपलब्ध होईल.

– जिल्हा परिषदेने ५ हजार लोकवस्तीच्या गावात आरओ प्लान्ट लावावे.

-जोपर्यंत आवश्यक आहे, तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवा.

– महापालिका, जिल्हा परिषद, महावितरण, महानिर्मिती व एनएमआरडीएने रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करावे.

अधिक वाचा : नागपूर : गांधीबागेत चोरट्यांचा हैदोस

नागपूर : गांधीबागेत चोरट्यांचा हैदोस

नागपूर

नागपूर : गणेशपेठ पोलिस स्टेशनअंतर्गत सेंट्रल एव्हेन्यूवरील गुंडांच्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच आता सेंट्रल एव्हेन्यूवरीलच गांधीबागेत चोरट्यांनी हैदोस घातला. चोरट्यांनी एकामागून एक दोन दुकाने फोडली तर अन्य एका दुकानात घरफोडीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी दोन दुकानांमधील काऊंटरमधून एकूण दोन लाख ८५ हजारांची रोख लंपास केली. बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

विनोद हंसराज हुडिया (वय ५५, रा. वर्धमानगर) यांचे गांधीबागेतील हॅण्डलूम मार्केटमध्ये श्रीकृष्ण साडी सेंटर आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. काउंटरमधील दीड लाखांची रोख चोरी केली. त्यानंतर चोरट्यांनी गोपाल सेठ यांच्या मिलिंद टेक्सटाइल्सच्या शटरचे कुलूप तोडले. दुकानातील लाकडी पेटीतील १ लाख ३५ हजार रुपयांची रोख लंपास केली. याच दुकानाच्या बाजूला रमेश जेठानंद कुंगवाणी यांचे पार्वती टेक्सटाइल्स आहे. चोरट्यांनी या दुकानाचेही कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला. चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. विनोद हुडिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

अधिक वाचा : नागपुरात हुंड्यासाठी दाबला पत्नीचा गळा

नागपुरात हुंड्यासाठी दाबला पत्नीचा गळा

crime, Murder in Nagpur नागपूर

नागपूर : माहेराहून १८ लाख रुपयांचा हुंडा न आणल्याने पतीने नातेवाइकांच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना इमामवाड्यातील सिरसपेठ येथे उघडकीस आली. सोनम राहुल कुबडे (वय २५) असे पत्नीचे तर राहुल अरुण कुबडे (वय २८, रा. सिरसपेठ) असे पतीचे नाव आहे.

सोनमने दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी राहुलसह त्याच्या पाच नातेवाइकांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अरुण कुबडे, चंदाबाई अरुण कुबडे, सोनाली मंगेश बोद्रे, विजय गिरडकर, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नातेवाइकांची नावे आहेत. राहुल हा खासगी काम करतो. सोनमचे वडील निवृत्त सैनिक आहेत.

१३ जून २०१७ मध्ये सोनमचे राहुल याच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर राहुल व त्याचे नातेवाईक सतत पैशांची मागणी करायला लागले. सुरुवातीला सोनमने माहेरून काही पैसे आणून राहुल व त्याच्या नातेवाइकांना दिले. त्यानंतर राहुल व त्याच्या नातेवाइकांनी दुकान खरेदीसाठी माहेरुन १८ लाख रुपये आणण्याची मागणी सोनमकडे केली. तिने नकार दिला. त्यामुळे संतप्त होऊन राहुल याने सोनमचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला.

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर सोनमने इमामवाडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : नागपूर – व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कुलभूषण जाधव यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या हरिश साळवे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

Harish Salve & Khawar Qureshi
Harish Salve & Khawar Qureshi

नागपूर: इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजी)मध्ये कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला नामोहरण केल्याबद्दल भारताचे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानने या खटल्यात दोन वकील बदलले, पण साळवे या दोन्ही वकिलांना पुरून उरले आणि कुलभूषण यांची फाशी रोखण्यात यशस्वी ठरले. कुलभूषण यांना हेर ठरविण्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या वकिलावर २० कोटी रुपये खर्च केले, तर याप्रकरणात कुलभूषण यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या साळवे यांनी केवळ एकच रुपया घेतला.

व्हिएन्ना कराराच्या आधारावर साळवे हा संपूर्ण खटला लढवत आहेत. पाकिस्तानने कुलभूषण यांना कौन्सिलर उपलब्ध करून न देता व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचं साळवे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं देत कुलभूषण यांची फाशी रोखली. तसेच कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचंही त्यांनी कोर्टाला पटवून दिलं. साळवे यांनी दिलेले तर्क आणि केलेल्या युक्तिवादामुळे पाकिस्तानी वकील खावर कुरैशी यांची बोलतीच बंद झाली. साळवे यांच्यापुढे कुरैशी यांचे सर्व युक्तिवाद फिके पडल्याने आयसीजेने १५-१ने भारताच्या बाजूने निर्णय दिला.

हरिश साळवे हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील असून देशातील सर्वात महागड्या वकिलांमध्ये त्यांची गणना होते. त्यांची दिवसाची फी ३० लाख रुपये असल्याचं मीडिया वृत्त आहे. मात्र कुलभूषण प्रकरणात ते केवळ एक रुपया घेऊन खटला लढवत आहेत. १९९९ ते २००२पर्यंत ते देशाचे सॉलिसिटर जनरल होते. त्यांचे वडील काँग्रेसचे खासदार आणि क्रिकेट प्रशासक होते.

तर दुसरीकडे पाकिस्तानने गेल्या वर्षी नॅशनल असेंबलीत अर्थसंकल्प सादर करताना वकील खावर कुरैशी यांना त्यांची फी देण्यासाठी २० कोटींची तरतूद केली होती. कुरैशी यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. शिवाय आयसीजेमध्ये खटला लढवणारे ते सर्वात कमी वयाचे वकील आहेत.

अधिक वाचा: आता उबर बुक करता येणार SMS करून !!

नागपूर – व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर

नागपूर : अनुत्तीर्ण झाल्याने व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास व्हीएनआयटीतील वसतिगृहात घडली. गणपुरम व्यंकटा सूर्यनारायणा (वय १९, मूळ रा. कोरबा, छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. तो बीटेकच्या मायनिंग अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो मित्रांशी बोलला. त्यानंतर वसतिगृहात गेला. मात्र, बाहेर निघाला नाही. सायंकाळी नातेवाईक व मित्रांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. मित्राने सुरक्षा अधिकाऱ्याला याबाबत सांगितले. दोन सुरक्षारक्षकांनी दार तोडले असता गणपुरम गळफास घेतलेला दिसला.

सुरक्षा अधिकाऱ्याने घटनेची माहिती बजाजनगर पोलिसांना दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाठक, हेडकॉन्स्टेबल रमेश कन्हेरे, स्वाती कुबडे आदींसह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. गणपुरमच्या आत्महत्येची माहिती त्याच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : नाबालिग से मिलीं लाखों की बैटरियां

नाबालिग से मिलीं लाखों की बैटरियां

crime

नागपुर : शहर के वाहनों से बैटरी चुराने वाले 2 नाबालिग को नंदनवन पुलिस ने हिरासत में लिया। एक ट्रेलर से बैटरी चुराने की शिकायत के बाद जांच-पड़ताल में नाबालिग को पकड़ा गया है। उनसे पूछताछ में पहले भी उनके द्वारा बैटरी चुराने का खुलासा हुआ था। ऐसे में उनके पास से कुल 2 लाख 10 हजार की बैटरियां जब्त की हैं। कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक चव्हान के मार्गदर्शन में की गई।

फरियादी ओमप्रकाश धन्नुलाल स्वामी (40) निवासी व्यंकटेश नगर नागपुर का 18 चक्का वाहन (क्रमांक एमएच 04 एफजे 9263) उनके ड्राइवर ने घर के सामने खड़ा कर रखा था। ऐसे में अज्ञात चोरों ने वाहन की बैटरी पर हाथ साफ कर दिया। पुलिस ने जांच पड़ताल शुरू की, नाबालिग को हिरासत में लेकर पूछताछ करने पर बैटरी चुराने का मामला सामने आया। ऐसे में इसके अलावा और भी जगह से बैटरी चुराने की बात भी कबूल की। उनके पास से कुल 2 लाख 10 हजार रुपए की बैटरियां जब्त की हैं।

और पढिये : अर्थ डे नेटवर्कच्या स्पर्धेत नागपूरला पुरस्कार , विजेत्या दहा शहरांची यादी घोषित

अर्थ डे नेटवर्कच्या स्पर्धेत नागपूरला पुरस्कार , विजेत्या दहा शहरांची यादी घोषित

नागपूर : पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १० लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण ४९ शहरांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नागपूर शहराचा समावेश विजेत्या उत्कृष्ट दहा शहरांमध्ये झाला आहे. नागपूरसह महाराष्ट्रातील दोन शहरांचा या यादीत समावेश असून नागपूरपाठोपाठ मुंबई शहरानेही यात स्थान पटकाविले आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी ‘अर्थ डे नेटवर्क’ नामक आंतरराष्ट्रीय संस्था सन १९७० पासून कार्यरत आहे. वॉशिंग्टन डी.सी. या शहरात मुख्यालय असलेल्या संस्थेसोबत १९२ देशातील सुमारे ७५ हजार भागीदार संस्था जुळलेल्या आहेत. सुमारे एक बिलियन सदस्य यामाध्यमातून पर्यावरणविषयक कार्यात जुळलेले आहेत. वसुंधरा वाचविण्याचा संदेश देत वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीचे उपक्रम जगभरात राबविले जातात. याच संस्थेच्या माध्यमातून नागपुरात नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशन वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीसंदर्भात उपक्रम राबवित असतात. ऊर्जा बचतीसाठी पौर्णिमा दिवस, शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियान, ओला आणि सुका कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, हरितम्‌ नागपूर (वृक्षारोपण) आणि पर्यावरण शिक्षण आदी पर्यावरणाशी संबंधित उपक्रम राबविले जातात. यावर्षी नागपूर महानगरपालिकेने झाडांचे डी-चोकींग करण्यावर विशेष भर दिला. सोबतच झाडे किंवा झाडांच्या फांद्या कापण्यासंदर्भात विशेष धोरण तयार करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी अर्थ डे नेटवर्क या संस्थेला ४७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘शहर ग्रीन करो’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली. त्यावर्षी ४७ शहरांसाठी, मागील वर्षी ४८ शहरांसाठी तर यावर्षी ४९ शहरांसाठी ही स्पर्धा होती. या स्पर्धेत देशातील मोठी शहरे सहभागी झाली होती. या प्रत्येक शहरांमध्ये स्थानिक पर्यावरण प्रेमी संस्थांनी अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. ज्या शहरातील उपक्रमांची व्याप्ती मोठी होती, त्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती झाली, या जनजागृतीचा लोकजीवनावर प्रभाव पडला अशा दहा शहरांना ‘शहर ग्रीन करो’ स्पर्धेचे विजेता घोषित करण्यात आले.

विजेत्या शहरांमध्ये समाविष्ट शहरे

‘शहर ग्रीन करो’ स्पर्धेत सहभागी असलेल्या दहा शहरांमध्ये नागपूरसह अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, चंडीगड, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, रायपूर आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे. या दहा विजेत्यांमधील नागपूर हे एकमेव असे शहर आहे ज्यामध्ये पर्यावरणविषयक जनजागृतीमध्ये पर्यावरणवादी संस्थेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग आहे. नागपुरातील ग्रीन व्हिजील फाऊंडेशन या पर्यावरणवादी संस्थेसोबत नागपूर महानगरपालिकेचा सहभाग आहे. अर्थ डे नेटवर्क (भारत)चे कंट्री डायरेक्टर श्रीमती करुणा सिंग यांनी या पुरस्काराबद्दल नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे अभिनंदन केले आहे. भविष्यात नागपुरात पर्यावरण जनजागृतीसंदर्भात मोठी क्रांती दिसून येईल, असेही त्या म्हणाल्या.

नागपूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनीही या कार्याबद्दल संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे.

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : नंदा जिचकार, महापौर

पर्यावरणविषयक कार्यात ‘अर्थ डे नेटवर्क’ने नागपूरला दिलेला हा बहुमान म्हणजे येथील पर्यावरणवाद्यांच्या कार्याला मिळालेला सन्मान आहे. हा संपूर्ण नागपूरकरांचा सन्मान आहे. नागपूरकर आता स्वच्छतेविषयी आणि पर्यावरण रक्षणाविषयी जागरुक झाले आहे. या पुरस्कारामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नागपूरचा सन्मान वाढला : अभिजीत बांगर, मनपा आयुक्त

कुठल्याही समस्येवर मात करायची असेल तर जनजागृती आणि लोकसहभाग महत्त्वाचा असतो. पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी नागपुरातील ग्रीन व्हिजील फाऊंडेशन नेहमीच पुढाकार घेते. नागपूर महानगरपालिका त्यांच्या खांद्याला खांदा लावून या उपक्रमात सहभागी झाली. या पुरस्काराने आता जबाबदारी आणखी वाढली आहे. मनपा आयुक्त या नात्याने आता संपूर्ण जिल्हाभरात असे उपक्रम राबविण्याचा आपला प्रयत्न राहील.

हा नागपूरकरांचा सन्मान : कौस्तभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन

‘अर्थ डे नेटवर्क’ ही जागतिक स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. अशा पुरस्कारांमुळे कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशन योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे हे प्रमाणपत्र आहे. यामुळे आता पुढील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात संपूर्ण अधिकारी-कर्मचारी यांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हा सन्मान खऱ्या अर्थाने नागपूरच्या जनतेचा आहे.

अधिक वाचा : नागपूर : कुख्यात चेनस्नॅचर स्वरुप अजनी पोलिसांच्या जाळ्यात

Nagpur Weather

Nagpur
haze
25 ° C
25 °
25 °
38 %
2.6kmh
0 %
Fri
37 °
Sat
39 °
Sun
42 °
Mon
41 °
Tue
43 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...