लोणावळा: गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या बिग बॉस मराठी या शोच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे हिने बाजी मारली. मेघाने सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर यांना मागे टाकत विजेतेपद मिळवले. यासह मेघाला ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. अंतिम फेरीत पुष्कर जोग आणि मेगा यांच्यात लढत झाली त्यात मेघाने विजेतेपद मिळवले.
रविवारी झालेल्या अंतिम फेरीत सर्व प्रथम शर्मिष्ठा राऊत त्यानंतर आस्ताद काळे, सई लोकूर हे बाहेर पडले. त्यानंतर विजेतेपदासाठी मेघा, पुष्कर आणि स्मिता यांच्यात चुरस होती. अंतिम लढत मेघा आणि स्मिता यांच्या होईल असे वाटले होते. पण स्मिता बाहेर पडली आणि मेघा व पुष्कर यांच्यात अखेरची लढत झाली. बिग बॉसच्या घरातील अन्य दावेदारांना बाजूला सारत ‘बिग बॉस’ची ट्रॉफी मेघाने आपल्या नावावर केली.
गायी कापा असं कधीच म्हणणार नाही. पण गायींची रक्षा करताना हिंदुस्थान आज स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित देश बनला आहे याची लाज वाटते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना मोदी सरकारला चपराक लगावली.
गेल्या तीन वर्षात या देशात हिंदुत्वाच्या नावावर उन्माद सुरु आहे ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी कथित गोरक्षकांवर सडकून टीका केली. गोमाता वाचली पाहिजे पण मातेचं काय ? महिलांना न वाचवता तुम्ही गाईचं मांस खाल्लं का, याच्यामागे लागणार असाल, तर हे सगळं थोतांड आहे. हे हिंदुत्व नाही अशी घणाघाती टीका उद्धव यांनी केली.
राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व हा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. राष्ट्रीयत्व हे आमच हिंदुत्व आहे. मंदिरात जाऊन घंटा वाजवणारा हिंदू नकोय, शेंडी, जानव्यातल हिंदुत्व मला नकोय. तो जो विचार होता तो आज प्रभावीपणे मांडण्याची, अंमलात आणण्याची गरज आहे असे उद्धव म्हणाले.
नवी दिल्ली – जीएसटी परिषदेने शनिवारी सामान्य लोकांसह उद्योग जगताला चांगलाच दिलासा दिला. ८८ वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला किंवा वस्तू करमुक्त केल्या.
आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करण्यात आले आहेत. सध्या यावर १२% कर आहे. हा कर रद्द करावा म्हणून महिलांची मागणी होती.
परिषदेने फोर्टिफाइड दुधावरील १८% कर कमी केला आहे. प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या २८ व्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. परिषदेने जीएसटी कायद्यात ४६ दुरुस्त्यांना मंजुरी दिली. संसदेत त्या मंजूर करून घ्याव्या लागतील. नवे दर २७ जुलैपासून लागू होतील. कराचे हे दर कमी झाल्याने सरकारला ८ ते १० हजार कोटींचा फटका बसेल. यापूर्वी परिषदेने १८ जानेवारीला २९ वस्तूंवरील २८% कर १८% केला होता. दरम्यान, उद्योग जगताच्या अडचणींवर विचार करण्यासाठी ४ ऑगस्ट रोजी परिषदेची आणखी एक बैठक होईल.
यांवर १२%ऐवजी आता ५% कर हँडलूम, हातमागाचे गालिचे-सतरंज्या, तोरण, खतांच्या दर्जाचे फॉस्फेरिक अॅसिड, आयात केलेले युरिया.
व्यावसायिकांसाठी: वार्षिक ५ कोटींपर्यंत उलाढाल असल्यास तिमाही रिटर्नची मुभा
छाेटे व्यापारी : ९३ टक्के व्यापाऱ्यांना होणार लाभ
वार्षिक ५ कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना तिमाही रिटर्न भरावा लागेल. मात्र कर दर महिन्यालाच भरावा लागेल. कंपोजझिशनचे व्यापारीही यात आहेत. ८० लाख व्यापाऱ्यांना (९३%) फायदा होईल. सध्या १.५ कोटींवर उलाढाल असणाऱ्यांना मासिक रिटर्न भरावा करावा लागतो. रिटर्नचा फॉर्मही सोपा करण्यात आला आहे.
हॉटेल उद्योग : अाकारलेल्या टेरिफनुसार कर ठरवणार
आता घोषित रूम टेरिफवर (रॅक रेट) कर लागणार नाही. नवीन व्यवस्थेत ग्राहकांना आकारलेल्या प्रत्यक्ष दरावरच कर लागेल. सध्या रूम टेरिफ ७,५०० वा जास्त असल्यावर २८ टक्क्यांची तरतूद आहे. २,५०० ते ७,५०० रुपयांपर्यंत दरावर १८ टक्के आणि १,००० =२,५०० रुपयांपर्यंतच्या दरावर १२% कर आहे.
कंपोझिशन योजना : मर्यादा एक कोटीवरून दीड कोटी
वार्षिक उलाढालीची मर्यादा १ कोटीहून दीड कोटी रुपये केली आहे. आता दीड कोटी मर्यादेतील ज्या व्यापाऱ्यांच्या उलाढालीत १०% पर्यंत सेवा अंतर्भूत असतील ते व्यापारीही कंपोझिशनचा पर्याय निवडू शकतील. सध्याच्या व्यवस्थेत सेवा अंतर्भूत असणारे व्यापारी कंपोझिशनमध्ये जाऊ शकत नाहीत.
रिव्हर्स चार्ज : वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आला
रिव्हर्स चार्ज ३० सप्टेंबर २०१९पर्यंत लांबणीवर टाकला. खरेदीदाराकडून कर घेऊन केंद्राकडे जमा करण्याची जबाबदारी विक्रेत्यावर आहे. व्यापारी अनोंदणीकृत व्यापाऱ्याकडून खरेदी करत असेल तर कर जमा करण्याची जबाबदारी खरेदीदारावर असते. यालाच रिव्हर्स चार्ज म्हणतात.
नागपूर :- योग गुरु बाबा रामदेव शनिवार की सुबह नागपुर पहुंचे| जिसके बाद रामदेव बाबा विमानतल पर पत्रकारों से चर्चा कर रहे थे, बाबा ने कहा कि राजनीति तो आंकड़ों का खेल है। सत्ता व विपक्ष में मु्द्दों पर आधारित बहस आवश्यक है किन्तु यह लोकतांत्रिक परंपरा के लिए शुभ संकेत है। रहा सवाल लोकप्रियता का तो समय ही तय करेगा कि 2019 में देश का दिल कौन जीतेगा। विमानतल से बाबा सीधे उमरेड रोड स्थित किसी भूमि को देखने गए थे,
जिसके पश्चात शहर के राजवाड़ा पैलेस में आयोजित युवा स्वावलम्बन सम्मलेन में शामिल होने पहुंचे. पतंजलि की ओर से नागपुर में सम्पूर्ण महाराष्ट्र से स्वयंरोजगार हेतु युवा स्वावलम्बन सम्मलेन का आयोजन किया गया है जिसमे बाबा रामदेव युवाओ से चर्चा करेंगे, और विदर्भ में स्थित स्वदेशी से जुड़े उद्योग जो की बंद होने की कगार पर है ऐसे उद्योग को पुनः शुरू करने के बारे में युवाओ से चर्चा करेंगे, बता दे इस युवा स्वावलम्बन सम्मलेन में विदर्भ और महाराष्ट्र से करीबन २००० युवा शामिल होने आये है, रामदेव बाबा ने बताया कि उनकी संस्था में 11000 लोगों को नौकरी दी गई है। 2-3 महीने में और 11000 नौकरियां उपलब्ध होगी। आने वाले समय में पतंजलि के माध्यम से 5 लाख लोगों को रोजगार उपलब्ध होगा। पतंजलि समूह के माध्यम से रोजगार उपलब्ध कराने को वे राजनीति नहीं मानते हैं।
नागपूर :- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना आता जर्मनीतील कार्ल्सरु (karlsruhe) शहराचे सहकार्य मिळणार आहे. या संबंधी कार्ल्सरु व नागपूर महानगरपालिका यांच्यात जर्मनीमध्ये एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
नुकतेच उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या एका शिष्टमंडळाने जर्मनीतील कार्ल्सरु शहराला भेट दिली. या भेटीत हा करार करण्यात आला. या शिष्टमंडळात नागपूर महानगरपालिकेतर्फे उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलमपेंट कॉर्पोरेशन लि.चे संचालक मंडळातील नामनिर्देशित सदस्य तसेच बसपा गटनेते मोहम्मद जमाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, महाव्यवस्थापक राजेश दुफारे हे सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने ११ ते १८ जुलै दरम्यान कार्ल्सरु शहराचा दौरा केला. यावेळी शिष्टमंडळाने कार्ल्सरु शहरातील विविध कामांची पाहणी केली तसेच स्मार्ट सिटीवरील परिषदांमध्ये सहभाग घेतला. यावेळी महाव्यवस्थापक राजेश दुफारे यांनी नागपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण केले. कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी स्मार्ट सिटीसंदर्भात सादरीकरण केले.
नागपूर आणि कार्ल्सरु यांच्यातील करार हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वकांक्षी व प्रभावी ठरणार आहे. नागरी प्रश्नांवर दोन शहरांमध्ये चर्चा होईल. त्यामुळे जागतिक स्तरावर सहकार्याची भावना विकसित होईल, असा विश्वास कार्ल्सरु शहराचे इनोव्हेशन युनियनचे प्रमुख आर. इचहॉन यांनी व्यक्त केला. कार्ल्सरु शहरातील विकास कामांच्या गतीशिलतेने आपल्याला प्रभावित केले असून या करारामुळे इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशन इंडिया प्रकल्पांतर्गत दोन शहरांमध्ये तंत्रज्ञानाची आदान-प्रदान होईल, असा विश्वास करारादरम्यान उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी व्यक्त केला.
नागपूर :- राज्य सरकारने नगरपरिषद, महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसुत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लान मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार करण्यात आले आहे. हे पोर्टल येत्या २५ जुलैपासून नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात येणार आहे. शनिवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीपीएमएस पोर्टलच्या विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, प्रमुख उपअभियंता श्रीकांत देशपांडे आदींच्या उपस्थितीत बीपीएमएस पोर्टलच्या विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या बीपीएमएस पोर्टलमुळे इमारत बांधकाम परवानगीचे कार्य अधिक सुलभ होणार आहे. शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर यांना अगोदर बीपीएमएस पोर्टल अथवा राज्यशासनाच्या ‘महावास्तू’ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत. त्याची पडताळणीही ऑनलाईन पद्धतीनेच मनपातील लिपिकाकडून त्यावर शेरा देतील. यानंतर इमारत बांधकाम परवानगी संदर्भातील पुढील प्रक्रिया करता येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे सर्वांचेच काम सुलभ होणार असून वेळेची बचत होणार आहे. विशेष म्हणजे परवानगीसाठी अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या फाईलच्या मन:स्तापासून सुटका मिळणार आहे.
The city of Nagpur came to a standstill as crowds jostled to catch a glimpse of the Bollywood diva Katrina Kaif at the inauguration of the first Kalyan Jewellers outlet on Abhyankar Nagar, Mauza – Ambhajari. Kalyan Jewellers, one of India’s largest jewellery brands, inaugurated its fifth showroom in the state of Maharashtra today, This is
Kalyan’s 124 th showroom globally.
Katrina Kaif who was amazed to see such a huge gathering outside the Kalyan Jewellers showroom addressed the crowds and spoke about her association with the brand and also about her love for jewellery and the various collection that Kalyan Jewellers retails. Mr T.S. Kalyanaraman, Chairman and Managing Director of Kalyan Jewellers along with the Executive Directors Rajesh Kalyanaraman and Ramesh Kalyanaraman were present at the inauguration. After addressing the huge gathering outside the showroom, Kaif cut the ceremonial ribbon at the foyer of the showroom before taking a tour of the showroom. Earlier in the day, Katrina Kaif had inaugurated the company’s outlet in Indore. Katrina Kaif will also be inaugurating another showroom in Raipur today. She will also inaugurate four new Kalyan Jewellers showrooms on July 22nd in Delhi and Kanpur, taking the total number of Kalyan Jewellers showrooms to 129 globally. Katrina Kaif was signed on as Kalyan’s brand ambassador early this year, and it is her first public appearance in India for the brand.
As part of the launch offer, – Customers will get 1 gold coin free* on purchase of precious stone jewellery worth Rs. 25,000/- or 2 gold coins free with every purchase of uncut, diamond and polki jewellery worth the same amount. The customers will also be eligible to get 100% value on exchange of old gold.*.
About Kalyan Jewellers:
Headquartered in Thrissur in the state of Kerala, Kalyan Jewellers is one of the largest jewellery manufacturers and distributors in India. The company draws from its strong roots of over a century in the business of textile trading, distribution and wholesaling. Starting with the first jewellery showroom in 1993, Kalyan Jewellers has enjoyed a long-standing presence in the Indian market for over two decades. It has set industry benchmarks in quality, transparency, pricing and innovation. Kalyan offers an array of traditional and contemporary jewellery designs in gold, diamonds and precious stones catering to the distinct needs of the customers. Kalyan Jewellers has now grown to 124 showrooms across India and West Asia.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने बुधवारी ‘ तेंडुलकर मिडलसेक्स क्रिकेट’ यांच्यासोबत मिडलसेक्स ग्लोबल अकादमी या नविन अकादमीची स्थापना केली. या नविन अकादमीमध्ये नऊ तसेच १४ वर्षाखालील मुल आणि मुलींना क्रिकेटच्या दुनियेत शिकण्याची संधी दिली जाणार आहे. मास्टर ब्लास्टरकडून सर्वोत्तम खेळाडूला स्कॉलरशिप दिली जाणार.
A small step towards a big dream, “Tendulkar Middlesex Global Academy”, for all the young girls & boys to play & learn from top cricketing minds. Excited to be partnering with @Middlesex_CCC. @tendulkarmga
अकादमी स्थापनेच्या कार्यक्रमा दरम्यान मास्टर ब्लास्टरने अनेक उपक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये तो म्हणाला, सर्वोत्तम खेळी खेळणाऱ्या खेळाडूला अधुनिक प्रशिक्षाणाच्या सुविधा दिल्या जाणार. तसेच अकादमी द्वारे सर्व मुलांना चांगले प्रशिक्षण दिले जाणार. ही अकादमी सुरू करण्याचा उद्देश केवळ चांगले खेळाडू तयार करणे नसुन एक चांगले देशाचे नागरिक तयार करणे असा ही आहे.
या अकादमी मध्ये क्रिकेट सोबत अन्य खेळाचे मैदान उपलब्ध असणार आहे. यामध्ये टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॉश कोर्ट्स आणि स्वीमिंग पूल अशा खेळांचा समावेश आहे.
तसेच यापुढे सचिन तेंडुलकर म्हणला, ‘तेंडुलकर मिडलसेक्स क्रिकेट’ अकादमीव्दारे ६-७ ऑगस्ट दरम्यान लंडन येथील मर्चंट टेलरच्या शाळेतून पहिले शिबिर घेतले जाणार असुन मुंबई आणि इतर देशांमध्येही ही अकादमीच्या शाखा स्थापन करणार आहे. खरतर अकादमीचे सुरूवात मुंबईपासुन करायची होती पण इथल्या मान्सून हवामानामुळे आम्ही मुंबईत शिबिराची सुरूवात नोव्हेंबरमध्ये करणार आहोत.
मिडलसेक्स ग्लोबल अकादमीने याअधी अनेक दिग्गज खेळाडू तयार केले आहेत. यामध्ये ऍन्ड्र्यू स्ट्रॉस, माईक गॅटिंग, डेनिस कॉम्पटन, जॉन एम्बुरी आणि माईक ब्रेयर्ली या खेळाडूंचा सहभाग आहे.
Dhadak, the Hindi remake of the acclaimed Marathi film Sairat, released on Friday. It marked the much-awaited Bollywood debut of Sridevi and Boney Kapoor’s daughter Jahnvi Kapoor. Shahid Kapoor’s half-brother Ishaan Khatter plays the male lead. Ishaan is already a known name, having starred in Majid Majidi’s Beyond the Clouds last year. Jhanvi, even before the film was announced, had been in the news due to her frequent public appearances. Directed by Shashank Khaitan, Dhadak also stars Ashutosh Rana, Kharaj Mukherjee and Aditya Kumar.
Trade analyst Girish Johar had told “The movie will earn around Rs 6.5 crores on its opening day. It might be a little too much for a movie with a newcomer in the lead but Dhadak has three-four factors working in its favour. One, it is the Sridevi sympathy factor, second, Janhvi is making a debut with the movie, third, the film is a remake of Sairat which is already a blockbuster and last, it is a Dharma Production project.” He also predicted over Rs 20 crore collection for Dhadak in its opening weekend.
Regarding film’s expected performance in Maharashtra, Johar had said “I think the Maharashtra belt is important for the movie. There, people will go to the cinemas to see whether the Hindi version of much-loved Sairat is at par with the original or is it better than that. Actually, it can go either way because the comparison is inevitable.”
The teaser of director Sampath Nandi’s second production Paper Boy is out. The 62 seconds video starts off introducing the lead cast, Santosh Shoban and Riya Suman.
The couple appear fresh and what we can see in the teaser is a neat and cute presentation of love story. Cinematography by Soundar Rajan is the biggest asset for the film and the visuals of the teaser look rich and vibrant.
Hero Santosh Shoban, though a newcomer comes up with a subtle performance. When the leading lady asks why he is working as a paper boy after graduating in engineering, Santosh gives a smart reply… “Adi Bathakadam Kosam… Idi Bhavishyathu Kosam” which is quite sensible.
Jaya Shankarr is directing ‘Paper Boy’ while Bheems is composing music.
Nokia 3.1 was launched in India on Thursday at a price point of Rs. 10,499, and is only available in the 2GB RAM/ 16GB inbuilt storage configuration. The phone was initially launched in Moscow, alongside the Nokia 2.1 and Nokia 5.1, in May this year. HMD Global, the licensee brand for Nokia phones, has launched the smartphone in the Indian market to compete with the likes of the Redmi 5, Redmi Note 5, Honor 7C, and Realme 1. Key highliOur Nagpurghts of the Nokia 3.1 include an 18:9 display, a 2,990mAh battery, Android One certification, and three twin-colour options.
Nokia 3.1 price in India, launch offers
Nokia 3.1 price in India is set at Rs. 10,499 for the 2GB RAM/ 16GB storage variant, which is the only one HMD Global has brought to India. The 3GB RAM/ 32GB storage model is not available in the country yet. The smartphone has been launched in three colour options – Black/ Chrome, Blue/ Copper, and White/ Iron. Sale of the handset will begin from Saturday, July 21 across Paytm Mall and Nokia’s online store, apart from major retailers.
Launch offers for the Nokia 3.1 include a couple from Paytm Mall – customers buying the smartphone from an offline retail outlet by scanning the Paytm Mall QR code will be entitled to 10 percent cashback on subsequent recharges and bill payments on Paytm. Customers buying the smartphone are also eligible for two Rs. 250 movie cashback vouchers which can be redeemed against booking minimum two movie tickets via Paytm. Lastly, ICICI Bank credit and debit cards are entitled to 5 percent cashback on purchase. In terms of telecom offers, Idea and Vodafone users will be given certain benefits.
Nokia 3.1 specifications
The dual-SIM (Nano) Nokia 3.1 runs Android 8.1 Oreo, based on the Android One programme, out-of-the-box. It sports a 5.2-inch HD+ (720×1440 pixels) panel with an 18:9 aspect ratio and protection courtesy Corning’s Gorilla Glass. The handset is powered by an octa-core MediaTek MT6750N, coupled with 2GB/ 3GB of 16GB/ 32GB of eMMC 5.1 storage.
In terms of optics, the Nokia 3.1 smartphone sports a single 13-megapixel rear autofocus camera sensor with an aperture of f/2.0 and an LED flash. On the front, the handset gets an 8-megapixel fixed focus camera sensor with an f/2.0 aperture 84.6-degrees FoV. There is a 2,990mAh battery under the hood.
Connectivity on the smartphone comprises of 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.0, GPS/ A-GPS, GLONASS, Micro-USB, and a 3.5mm headphone jack. Sensors onboard the Nokia 3.1 include accelerometer, ambient light sensor, gyroscope, magnetometer, and proximity sensor.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता कुटुंब हा घटक न मानता व्यक्ती घटक मानण्याचा महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सदस्य प्रकाश आबिटकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली.
यामुळे आधी कुटुंबाला मिळणारी दीड लाख रुपयांची कर्जमाफी आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या मिळणार असून यामुळे जास्तीत जास्त शेकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळत होती. म्हणजे कुटुंबप्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला मिळत नव्हती. आता कुटुंबातील ज्या व्यक्तींच्या नावावर कर्ज आहे, त्या सर्वांना कर्जमाफीचे लाभ मिळतील.
प्रत्येक कुटुंबातील पती, पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विधानसभेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी निवेदनाव्दारे या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहे. त्यापैकी १ लाख ८८ हजार खातेदारांना ३७७ कोटी वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित ८२ हजार शेतकऱ्यांच्या ऑनलाइन माहितीत त्रुटी असल्याने रक्कम जमा झालेली नाही. या त्रुटींची पूर्तता करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी चर्चेत सदस्य अजित पवार, दीपक चव्हाण, किशोर पाटील, चंद्रदीप नरके, शंभूराजे देसाई, समीर कुणावार यांनी भाग घेतला.
आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाची शनिवारी महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत सलामीची लढत यजमान इंग्लंडशी होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऑलिम्पिक विजेत्या इंग्लंडशी सामना झाल्यानंतर ब-गटात समावेश असलेल्या भारताची दुसरी लढत जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या आर्यलडशी २६ जुलैला होणार आहे. त्यानंतर क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेशी भारताचा २९ जुलैला सामना होणार आहे.
‘‘इंग्लंड संघावर दडपण असेल, आमच्यावर नसेल. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा इंग्लंडला जरूर होईल. परंतु प्रतिस्पध्र्याच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या साक्षीने खेळणे आमच्यासाठी मुळीच नवे नाही. इंग्लंडविरुद्ध याआधीसुद्धा आम्ही चांगली कामगिरी केली आहे. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गटसाखळीमध्ये आम्ही इंग्लंडला हरवले होते. त्यामुळे या सामन्याकडे आम्ही आत्मविश्वासाने पाहात आहोत,’’ असे भारताची कर्णधार राणीने सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटले आहे.
२०१०मध्ये अर्जेटिना येथे झालेल्या ‘एफआयएच’ विश्वचषक हॉकी स्पर्धेत याआधी भारतीय संघ सहभागी झाला होता. त्या स्पर्धेत भारताला नववे स्थान मिळाले होते. मात्र राणीने ७ गोल करून स्पर्धेवर छाप पाडली होती. यंदाच्या स्पर्धेतही भारताची धुरा ही राणीवरच अवलंबून आहे. मागील दोन वर्षांत भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम अशी १०व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. याचे श्रेयसुद्धा राणीलाच जाते.
आठवडाभर आधी लंडनला दाखल झालेल्या भारतीय संघाने ली व्हॅली हॉकी आणि टेनिस स्टेडियमवर सरावाला प्रारंभ केला आहे. याच मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियमविरुद्ध एकेक सराव सामनासुद्धा खेळला आहे.
गोल नोंदवण्यासाठी भारतीय संघ विशेषत: आघाडीची फळी फक्त एकटय़ा राणीवर अवलंबून नाही. आमच्याकडे २०० सामन्यांचा अनुभव असलेल्या वंदना कटारियासह आणखी युवा आक्रमक खेळाडू आहेत. जगातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर म्हणून ओळखली जाणारी गुर्जित कौर संघात असणे, हे आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. – शोर्ड मरिन, भारताचे मुख्य प्रशिक्षक
नागपूर :- उपराजधानित सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. वास्तविक पाहता आम्हाला असे वाटले होते की, सरकारने ज्याप्रमाणे अट्टाहास करत पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले. सरकारच्या या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा विरोधकांना होती. मात्र या सरकारने या अधिवेशनात विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या प्रश्नाला गांभीर्याने न घेता केवळ घोषणाबाजी आणि आश्वासन दिले. या सरकारने वैदर्भीय आणि मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर अधिवेशनाच्या कामकाज याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, हे अधिवेशन नागपूर मध्ये घेण्यामागे सरकारचा कुठला हेतू होता हे शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला कळले नाही. या सरकारने अधिवेशनात केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडला. आज विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विविध मुद्द्यावर सरकारला जाब विचारला. परंतु हे सरकार आमच्या प्रश्नांना योग्य उत्तर देऊ शकले नाही. त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मग ते मराठा आरक्षणाचे मुद्दे असो धनगर समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे असो किंवा शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबत मुद्दे असो या सरकारने केवळ उडवाउडवीची उत्तरे देऊन या अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या राज्यातील जनतेला हे कळून चुकलेले आहे की हे सरकार केवळ फेकू सरकार आहे. यां सरकारला जनतेच्या प्रश्नांसोबत काहीही घेणेदेणे नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सरकारला महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूर :- राज्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा आणि शिवसेनेचा विरोध असताना, अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी विदर्भ हा योग्य पर्याय आहे. असं मत काटोल विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी आज व्यक्त केले. आज देशमुख यांनी विधानसभेत एक निवेदन सादर करून अशा प्रकारचे प्रकल्प विदर्भात आणावे जेणेकरून विदर्भाचा विकास होईल अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर ते सभागृहच्या पायऱ्यावर बसून हाती फलक धरुन लोकांचे लक्ष्य वेधत होते.
याबाबत अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले की, विदर्भ हा आर्थिक विकासाच्या बाबतीत मागे पडलेला आहे. त्यामुळे जर तेल शुद्धीकरणासारखे प्रकल्प विदर्भात आणल्या गेले तर विदर्भातील बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. यासाठी मी आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांना याबाबत मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले. याबाबत मी स्वतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विदर्भात अशा प्रकारचे तेल शुद्धीकरण प्रकल्प आणावे यासाठी मागणी करणार आहोत तसेच वेळ पडल्यास मी आणि धर्मेंद्र प्रधान आम्ही दोघेही पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
अशा प्रकारचे प्रकल्प विदर्भात आले तर विदर्भातील जवळपास पन्नास हजार युवकांना प्रत्यक्ष आणि एक लाख युवकांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच विदर्भात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, यापूर्वी नाना प्रकल्पाला स्थानिकांचा होत असलेला विरोध सरकारने लक्षात घेता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भेटीत देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत नाणार प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी केली होती.
नागपूर :- चंद्रपुर जिले के सिंदेवाही से 3 कि.मी.दूर स्थित ग्राम गड़मौशी में एक घर की रसोई में जब परिवारवालों ने तेंदुए को डेरा जमाए देखा तो उनके होश उड़ गए। तेंदुए के पास शिकार की हुई बकरी थी जिसका मांस चाव से खाते हुए तेंदुआ रसोई में बैठा था। अब तक आमतौर पर बाघ, तेंदुए आदि वन्यजीवों द्वारा जानवरों या फिर लोगों पर हमला करने अथवा निवाला बनाए जाने की खबरें जिन लोगों ने सुनी थीं,वे अब सामने तेंदुए को देख दहशत में आ गए। घटना के बाद से परिवारवालों की नींद उड़ी हुई है। वन विभाग को इसकी सूचना दी गई। जिसके बाद वन विभाग की टीम मौके पर पहुंची। काफी देर तक मशक्कत करते हुए पटाखे फोड़कर तेंदुए को भगाया गया।
प्राप्त जानकारी के अनुसार गड़मौशी निवासी देवीदास शेंडे के यहाँ बकरियां पालन का व्यवसाय है। दो दिन पहले बकरियों के शेड में एक तेंदुआ पहुंचा। वहां उसने एक बकरी को पहले अपना शिकार बनाया और फिर तेंदुआ मृत बकरी को शेंडे के घर के किचन में ले गया और वहां वह बकरी का मांस खाता रहा। उसे देखकर शेंडे परिवार ने वन विभाग को जानकारी दी। जिसके बाद वन विभाग की टीम शेंडे के घर में दाखिल हुई और तेंदुए को घर से बाहर निकालने का काम शुरू कर दिया। काफी देर तक प्रयास करने के बाद भी तेंदुआ डटा हुआ था। देर रात 2 से तड़के 5 बजे तक चली मुहिम में वन विभाग की टीम ने पटाखे फोड़कर तेंदुए को खदेडऩे में सफलता पाई। जिसके बाद गांव के लोगों ने राहत की सांस ली। बता दें कि सिंदेवाही वनपरिक्षेत्र में बाघ व तेंदुए का मुक्त संचार होने से लोग हमेशा दहशत में रहते है।
नागपूर :- ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस (एआईएमटीसी) ने लंबे समय से डीजल को जीएसटी के दायरे में लाने के साथ केन्द्र और राज्य के करों को कम करने की मांग को लेकर आज से देशव्यापी हड़ताल शुरू की है। यूनियन के मुताबिक़ एआईएमटीसी लंबे समय से डीजल को जीएसटी के दायरे में लाने के साथ केन्द्र और राज्य के करों को कम करने की मांग कर रहा है, किन्तु सरकार की तरफ से अब तक सिर्फ आश्वासन ही मिल रहे हैं, जिससे परेशान होकर ट्रांसपोर्टर्स यूनियन अब अनिश्चितकालीन हड़ताल पर गए हैं। यह हड़ताल तब तक जारी रहेगी जब तक एआईएमटीसी की मांगें पूरी नहीं हो जाती।
हड़ताल के चलते नागपुर से जानेवाले कई महामार्ग पर ट्रक और निजी बसे कतार में पार्क किये गए थे I नागपुर – अमरावती महामार्ग पर सेकड़ो वाहन रोड के किनारे खड़े देखने को मिले I इस हड़ताल की मांग डीजल को जीएसटी के दायरे में लाकर केंद्रीय एवं राज्य के करों में कटौती ट्रांसपोर्टरों की जाय यह मुख्य मांग है अगर ऐसा होता है तो इसका असर डीजल की कीमतों पर होगा और डीजल की कीमतों मे राहत मिल पाएगी। एआईएमटीसी ने यह भी मांग की है कि पेट्रोल और डीजल की कीमतों में हर रोज नहीं बल्कि 3 महीने में संशोधन हो, ट्रांसपोर्टर के लिए टोल बैरियर खत्म हो, थर्ड पार्टी बीमा में जीएसटी में छूट दी जाए और ट्रांसपोर्ट व्यापार पैट टीडीएस खत्म किया जाए। यूनियन का कहना है कि टोल राजस्व पारदर्शी होना चाहिए, यूनियन इसके खिलाफ नहीं है पर हम इसके कलेक्शन की कार्यप्रणाली में बदलाव चाहते हैं क्योंकि इसमें बहुत सी खामियां है और गैर-पारदर्शी है।
यूनियन ने यह दावा किया है कि इस हड़ताल में देश भर के करीबन 95 लाख ट्रकों ने चक्का जाम किया है। बता दे की पेट्रोल और डीजल के बढ़े हुए दाम और कटौती में कंजूसी से नाराज ट्रक ड्राइवर्स पहले भी देशव्यापी हड़ताल कर चुके हैं लेकिन सरकार की तरफ से सिर्फ आश्वासन के अलावा कुछ नहीं मिला जिसके चलते आज एक बार फिर ट्रांसपोर्टरों की सबसे बड़ी यूनियन ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस ने देशव्यापी शुरू की है।
नागपूर :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त प्रभाग क्र. २६ मधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना आमदार कृष्णा खोपडे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला विदर्भ प्रदेशचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. प्रमोद पेंडके, मंडळ अध्यक्ष महेंद्र राऊत, परिवहन सभापती बंटी कुकडे, नगरसेविका मनीषा कोठे, समिता चकोले, निरीक्षिका संध्या ठाकरे, प्रा. हर्षद घाटोळे, योगेंद्र शाहू, संत गोरा कुंभार समाज भवन समितीचे अध्यक्ष राजु खरे, प्रभाग २६ अ चे अध्यक्ष राजेश संगेवार, प्रभाग २६ ब चे अध्यक्ष प्रदीप निनावे, डॉ.हरीश राजगीरे, सैतराम सेलोकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक व विधी समितीचे सभापती ॲड धर्मपाल मेश्राम यांनी केले.
यावेळी प्रभागातील दहावी व बारावीमध्ये प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांसह गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश बारई, विलास कुराडे, रितेश तांगडे, विनोद बांगडे, विनोद कुट्टे, भुपेंद्र अंधारे, शिला वासमवार, सुनील आग्रे, दिनेश येवले, कल्पना सारवे, संगीता मोहरकर, कृष्णराव देशमुख, चंद्रशेखर पिल्ले, नारायणसिंह गौर, हिरालाल कमाले, मोनाली काथवटे, अभिजीत ठाकरे, मीनल चरपे, शेख मेहबूब, अशोक लेदे, रमेश दोनाडकर, किशोर धकाते, राम सामंत, सचिन भगत, प्रविण जगताप, लकी वराडे,संगीता कामडे आदींनी सहकार्य केले.
Chinese handset maker Vivo had launched the Y71 budget smartphone in India in April this year with a price tag of Rs. 10,990. Now, the company has launched a trimmed down version of the same dubbed as Vivo Y71i which has a few downgrades in terms of specifications and thus the pricing has been dropped to Rs. 8,990.
In terms of design it will look identical to the Y71. The phone will soon be made available in all leading offline stores across the country.
Vivo Y71i Features and Specifications:
The Vivo Y71i sports a 5.99-inch FullView display with an aspect ratio of 18:9 and resolution of 1440 X 720 pixels. The screen-to-body ratio of the display is 78% and i also comes with 2.5D Glass on top. It runs Android Oreo 8.0 operating system topped with Fun Touch 4.0 UI out of the box. The battery capacity of the device is 3,360mAh and it has fast charging support.
Under the hood, the phone is powered by 1.4GHz quad-core Snapdragon 425 SoC along with Adreno 308 GPU and 2GB of RAM. The onboard storage capacity is 16GB with an option to expand up to 256GB via microSD card.
For the camera buffs, there’s an 8-megapixel rear sensor with f/1.0 aperture and HDR mode. The front hosts a 5-megapixel selfie sensor with f/2.2 aperture and AI beauty features. The front camera also doubles up as Face ID.
इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये शनिवारपासून महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा सुरु होणार आहे. आयोजकांनी स्पर्धा सुरु होण्याआधी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी हॉकी इंडियासह संपूर्ण देशवासीयांची नाराजी ओढवून घेतली आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 16 संघांच्या कर्णधारांना थेम्स नदीच्या किनारी एका कार्यक्रमासाठी बोलवले होते. या कार्यक्रमास भारताची कर्णधार राणी रामपाल देखील उपस्थित होती. प्रत्येक कर्णधार स्वत:च्या देशाच्या ध्वजासह उभी होती. यात सर्व देशांचे ध्वज बरोबर होते. पण भारताच्या ध्वज मात्र चुकीचा होता. आयोजकांनी भारताच्या ध्वजातून अशोक चक्रच काढून टाकले होते.
भारताच्या ध्वजामध्ये झालेल्या इतक्या मोठ्या चुकीबद्दल येथे उपस्थित असलेले भारतीय अधिकारी आणि खेळाडूंना काही माहिती दिली आहे की नाही याबद्दल अद्याप कळू शकले नाही. तसेच भारतीय अधिकाऱ्यांनी ही चुक आयोजकांना दाखवून दिली का हे ही अद्याप समजले नाही.
विश्वचषक स्पर्धेत भारत यावेळी ब गटात आहे. भारताचा पहिला सामना इंग्लंडविरुद्ध 21 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर 26 जुलै रोजी आयर्लंड आणि 29 जुलै रोजी अमेरिकेविरुद्ध भारताची लढत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ही 1974मध्ये झाली होती. तेव्हा भारतीय संघाने चौथे स्थान मिळवले होते.
लंडन : महिला हॉकी वर्ल्ड कप ला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे नेदरलँड्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या संघांनाच फेव्हरिट मानले जात आहे. महिला हॉकी क्रमवारीत नेदरलँड्सचा संघ अव्वल असून, इंग्लंडचा संघ दुसऱ्या, तर अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ कुठपर्यंत मजल मारतो, याबाबत उत्सुकता आहे.
महिला हॉकी वर्ल्ड कप या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी चार संघांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. यात गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल. गटात चौथ्या स्थानी राहणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येईल. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांना प्ले-ऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. प्ले-ऑफमधील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळेल.
Facebook Inc’s WhatsApp is launching a test to limit forwarding messages that will apply to all users, the messaging app said on Thursday, after Indian authorities sought curbs on spread of rumours that have led to violent incidents.
Mob lynchings triggered by false incendiary messages in India, WhatsApp’s biggest market with more than 200 million users, led to authorities calling for steps to prevent the circulation of false texts and provocative content. It also caused a public relations nightmare.
In India, WhatsApp said it will also test a lower limit of five chats – individual or group chats – at a time and remove the quick forward button next to media messages.
The move is likely to be a deterrent to mass forwarding of messages. Indians forward more messages, photos and videos than any other country in the world, according to WhatsApp.
Earlier this month, WhatsApp in response to a call from the Ministry of Information Technology, said it required a partnership with the government as well as society in general to curb the spread of false information on its platform.
Whats-App last week published advertisements in key Indian newspapers to tackle the spread of misinformation, its first such effort to combat a flurry of fake messages.
The messaging service had said it was giving users controls and information to help them stay safe, and that it planned to run long-term public safety advertising campaigns.
So far this year, false messages about child abductors on WhatsApp have triggered mass beatings of more than a dozen people in India and some of whom have died.
कवि गोपाल दास नीरज का निधन हो गया है। वो पिछले कई दिनों से बीमार चल रहे थे। बुधवार की शाम को तबियत ज्यादा बिगड़ने पर उन्हें आगरा से दिल्ली के एम्स अस्पताल में भर्ती कराया गया था। यहां उन्हें ट्रामा सेंटर के आईसीयू में भर्ती कराया गया था। गौरतलब है कि 93 साल के महाकवि नीरज आगरा के बल्केश्वर में रहने वाली बेटी कुंदनिका शर्मा के घर आए थे। यहां मंगलवार को सुबह के नाश्ते के बाद तबीयत बिगड़ गई थी। उनके निधन पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भी शोक व्यक्त किया है।
Saddened by the demise of noted poet and lyricist Shri Gopaldas ‘Neeraj.’
Shri Neeraj’s unique style connected him with people from all walks of life, across generations. His works are unforgettable gems, which will live on and inspire many. Condolences to his admirers.
गोपाल दास नीरज की बेटी कुंदनिका शर्मा ने बताया कि नीरज जी का पार्थिव शरीर शुक्रवार को एम्स में ही रखा जाएगा। कई फॉर्मेलिटी पूरी करनी है। इसके बाद शनिवार को लोगो के अंतिम दर्शन के लिए आगरा में सुबह 4 घण्टे रखा जाएगा। वहां से अलीगढ़ ले जाया जाएगा। उनकी बेटी ने बताया कि नीरज जी अलीगढ़ के एक मेडिकल कालेज को देहदान कर चुके थे। बॉडी कालेज को दी जाएगी। अगर कालेज ने किसी वजह से नही ली तो दाह संस्कार अलीगढ़ में ही होगा। नीरज जी के पुत्र भी देहदान की बात कह रहे हैं। अगर देहदान किसी तकनीकी या मेडिकल वजह से नहीं हो सका तो अंतिम संस्कार अलीगढ़ में ही होगा।
यूपी के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कवि गोपाल दाल नीरज के निधन पर शोक व्यक्त करते हुए कहा कि साहित्य जगत को जो हानि हुई है, उसकी भरपाई होना कठिन है।
प्रख्यात कवि श्री गोपाल दास ‘नीरज’ जी के निधन पर गहरा दुःख हुआ। नीरज जी ने अपनी काव्य रचनाओं से हिन्दी साहित्य को समृद्ध किया। उन्हें भावनाओं और अनुभूतियों को व्यक्त करने में दक्षता हासिल थी। हिन्दी फिल्मों के लिए नीरज जी द्वारा लिखे गए गीत आज भी लोकप्रिय हैं।
नागपूर :- बहुचर्चित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असून देशाच्या व राज्याच्या विकासासाठी असे प्रकल्प उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत बोलतांना सांगितले.
सदस्य संजय दत्त यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, बुलेट ट्रेनसाठी ठाणे व पालघरमधील जी जमीन संपादित केली जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. काही ठिकाणी ही ट्रेन भूमिगत आहे. शेतकऱ्यांची व ग्रामसभेची सहमती घेण्यासाठी जन सुनावणी सुरु आहे. जन सुनावणीद्वारे सल्ला मसलतीचा उद्देश या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दूर करणे हा आहे. यात ग्रामसभांचे महत्व कुठेही कमी होऊ दिले जाणार नाही.
वन जमिनींचे कायदे काटेकोर पालन केले जाईल. वन क्षेत्राचे व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महाराष्ट्र आणि गुजरात मधील शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम देण्याबाबत कोणतेही वेगळे धोरण आखण्यात आलेले नाही. या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री भाई गिरकर, आनंद ठाकूर, डॉ.नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण आदीं सहभागी होते.
नागपूर :- गुरुवारी आणखी एका अपंग व्यक्ति ने विधानभवन च्या प्रवेश द्वारावर पोहचून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माहिती नुसार आशीष आंद्रे नावाचा युवकाला एका टँकर चालकाने मारहाण केली याची तक्रार आशिषने पोलिसांत करुनही त्यावर कारवाई करण्यात आली नाही. यानंतर त्याने यासंबंधिची तक्रार नितीन गडकरी यांच्याकडेही केली.
तरीसुद्धा यावर कारवाई करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ आशिष याने विधानभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी आशिष आमदरे याला पोलिसांनी रोखले आणि ताब्यात घेतले. बुधवारी झालेल्या आत्महदहनाच्या घटनेनंतर गुरुवारी परत या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.
नागपूर :- नागपुर शहर के कामठी रोड स्थित उप्पलवाड़ी क्षेत्र में दो कारखानों में गुरुवार की सुबह आग लग गई। जानकारी के मुताबिक़ यह आग कामठी रोड पर स्थित दो अलग-अलग कारखानों में लगी थी । बताया जा रहा है दोनों कारखानों में आग लगने की घटना में लाखों का नुकसान हुआ हैं।
बताया जा रहा है आग लगने की सूचना मिलते ही मौके पर दमकल की गाड़ियां पहुंची गई थी। दमकल कर्मियों के समय पर पहुंच जाने से एक बड़ा हादसा टल गया। यह घटना सुबह 8 बजे के आस पास की बताई जा रही है। हादसे की खबर मिलते ही तुरंत दमकल के 10 वाहनों को घटनास्थल की तरफ भेज दिया गया था।
इसमें कारखानों में रखा प्लास्टिक दाना मटेरियल, प्लास्टिक पाइप, ट्रक के टायर, वर्कशॉप मटेरियल जल गया। दूसरी ओर समीप के ही अन्य कारखाने में भी आग लगने की जानकारी है। एमएस पुनिया कोल रोडलाइन्स के इस कारखाने में ट्रक के इंजन, टायर और वर्कशॉप का सामना जल गया। अभी तक इस बात का पता नहीं लग पाया है कि, इस हादसे की क्या वजह थी और इसमें कितना नुकसान हुआ है। अभी तक सिर्फ अनुमान लगाया गया है कि, लाखों का नुकसान हुआ है।
नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या आग प्रतिबंधक उपाययोजना व जिवसंरक्षक मार्गदशन नुसार शहरातील उंच इमारती , शाळा , कॉलेज , हॉस्पीटल , मॉल, हॉटेल , फायर मॉक ड्रिल व इव्हॅकेशन ड्रिल घेण्याबाबत कळविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने नागपूर शहरातील अॅलेक्सीस हॉस्पीटल , मानकापूर कोराडी रोड याची निवड करून मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र आर. उचके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे श्री. केशव आर. कोठे , कार्य.सहा.स्थानाधिकारी, यांनी दि. 16.07.2018 ला उपरोक्त हॉस्पीटल मध्ये ड्रिल बाबत प्रशिक्षण देवून ड्रिल करीता इव्हॅकेशन टिम जसे – संचार टीम, फायर टीम, बचाव टीम, शोध चमू तसेच प्राथमिक उपचार टीम , ट्रान्सपोर्ट टीम , मीडीया टीम व मॅनेजमेन्ट टीम तयार करून हॉस्पीटल टिम तयार करण्यात आल्या व दि. 19.07.2018 दुपारी 12ः00 वाजता हॉस्पीटल संचालक, जतिन्द्र अरोरा, प्रशासकिय अधिकारी श्री. अब्बास हप्पावाला, श्री. राजेश पोखले, असिसंन्ट फॅसिलीटी मॅनेजर व हॉस्पीटलचे फायर अॅन्ड सेफ्टी ऑफीसर श्री. पांडे यांच्या उपस्थीतीमध्ये सिव्हील अग्निशमन स्थानक अंतर्गत ड्रिल घेण्यात आली.
1 of 4
यावेळी हॉस्पीटल मधील 450 कर्मचारी त्यामध्ये 60 डॉक्टर, 92 नर्स, व 72 पेशन्ट, 150 नातेवाईक होते. हॉस्पीटलच्या छतावर वेल्डींगचे काम करीत असतांना आग लागल्याची सूचना मिळाली यावेळी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे केशव आर. कोठे, श्री. सुनिल एस. राऊत, कार्य.सहा.स्थानाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, श्री. अनिल बालपांडे मॅक्यानिक, श्री. सिताराम डहाळकर, श्री. बाबाराव खंडागळे, श्री. शालीक कोठे, श्री. तुषार नेवारे, श्री. शिवणकर फायरमन यांनी टी.टी.एल. द्वारे 6 व्या मजल्यावर अडकलेल्या कर्मचा-यांना खाली आणण्यात आले. यादरम्यान हॉस्पीटल मधील 7 पेन्शटला वेगवेगळया अॅम्ब्युलन्सने दुस-या हॉस्पीटल मध्ये हलविण्यात आले. अशा प्रकारे फायर अॅन्ड इव्हॅकेशन ड्रिल सपन्न करण्यात आली.
नागपूर :- नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्याच्या कामाला नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. गुरूवारी (ता.१९) ला मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेत संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, बसपा गट नेते मोहम्मद जमाल, नगरसेविका मंगला गवरे, पराग दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्यात येणार आहे. चार हजार पैकी तीन हजार घरे हे पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणार असून एक हजार घरे हे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात येणार आहेत. एक हजार घरे हे नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड यांच्यावतीने बांधण्यात येणार आहे.
याकामाला एकूण २०१ कोटीचा खर्च अपेक्षित असून त्याला संचालक मंडळाने मंजुरी प्रदान केली आहे. लवकरच या कामासाठी निविदा काढण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी दिली.
महिला सक्षमीकरण साठी मनपा समाजकल्याण विभागाचे ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियान
नागपूर :- आजच्या आधुनिक युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांमध्ये गृहिणींचे योगदान महत्वपूर्ण आहे. घराची जबाबदारी सांभाळणा-या महिला सक्षमीकरण साठी, समाजात सन्मानाचे स्थान मिळविण्यासाठी आता एकत्र येणे गरजेचे असे सांगत नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी एकीची हाक दिली.
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गुरूवारी (ता. १९) मंगळवारी झोनमधील महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानांतर्गत छावनी येथील दुर्गा माँ प्रार्थना भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रगती पाटील बोलत होत्या. शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाचे धडे देत त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या अभियाला सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांच्यासह उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या मनिषा अतकरे, रश्मी धुर्वे, नसिम बानो खान मोहम्मद इब्राहिम, अर्चना पाठक, संगीता गि-हे, सुषमा चौधरी, स्वच्छ असोसिएशनच्या शेफाली दुधबडे, उषा बागडी उपस्थित होते.
पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, उत्तमपणे कुटुंबाचा भार वाहणा-या महिलांमध्ये व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य असते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या उत्थानासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची पूरेपूर माहिती घेउन त्याच्या अंमलबजावणीसाठी कशी करावी, शिवाय बँकांकडून आर्थिक सहकार्य कसे मिळविता येईल याची माहिती एकत्रितरित्या मिळावी, यासाठी प्रत्येक झोनमध्ये अभियानाची ओळख करून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. स्वयं सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घेत अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका सुषमा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला मंगळवारी झोनमधील पंचशील महिला बचत गट, वैष्णवी महिला बचत गट, शितला माता महिला बचत गट, अमरदीप महिला बचत गट, सखी महिला बचत गट, साची महिला बचत गट, मानसी महिला बचत गट, जयमाता महिला बचत गट, यशस्वी महिला बचत गट आदी महिला बचत गटांनी सहभाग घेतला.
टाकाऊ पासून सुदंर व टिकाऊ वस्तू निर्मीतीचे प्रशिक्षण
‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानामार्फत स्वच्छ असोसिएशनच्या शेफाली दुधबडे यांनी कार्यक्रमात उपस्थित विविध बचत गटाच्या महिलांना टाकाऊ पासून सुंदर व टिकाऊ वस्तू कशा तयार करता येतील, याची माहिती दिली. यावेळी सभागृहात लघुउद्योगामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...