Home Blog Page 280

Dhadak box office collection day 1: The film starring Janhvi Kapoor and Ishaan Khatter

Dhadak box office collection day 1

Dhadak, the Hindi remake of the acclaimed Marathi film Sairat, released on Friday. It marked the much-awaited Bollywood debut of Sridevi and Boney Kapoor’s daughter Jahnvi Kapoor. Shahid Kapoor’s half-brother Ishaan Khatter plays the male lead. Ishaan is already a known name, having starred in Majid Majidi’s Beyond the Clouds last year. Jhanvi, even before the film was announced, had been in the news due to her frequent public appearances. Directed by Shashank Khaitan, Dhadak also stars Ashutosh Rana, Kharaj Mukherjee and Aditya Kumar.

Trade analyst Girish Johar had told “The movie will earn around Rs 6.5 crores on its opening day. It might be a little too much for a movie with a newcomer in the lead but Dhadak has three-four factors working in its favour. One, it is the Sridevi sympathy factor, second, Janhvi is making a debut with the movie, third, the film is a remake of Sairat which is already a blockbuster and last, it is a Dharma Production project.” He also predicted over Rs 20 crore collection for Dhadak in its opening weekend.

Regarding film’s expected performance in Maharashtra, Johar had said “I think the Maharashtra belt is important for the movie. There, people will go to the cinemas to see whether the Hindi version of much-loved Sairat is at par with the original or is it better than that. Actually, it can go either way because the comparison is inevitable.”

Read Also : Nawazuddin Siddiqui to Make Tamil Film Debut

Telugu Film Paper Boy Teaser out now!

The teaser of director Sampath Nandi’s second production Paper Boy is out. The 62 seconds video starts off introducing the lead cast, Santosh Shoban and Riya Suman.

The couple appear fresh and what we can see in the teaser is a neat and cute presentation of love story. Cinematography by Soundar Rajan is the biggest asset for the film and the visuals of the teaser look rich and vibrant.

Hero Santosh Shoban, though a newcomer comes up with a subtle performance. When the leading lady asks why he is working as a paper boy after graduating in engineering, Santosh gives a smart reply… “Adi Bathakadam Kosam… Idi Bhavishyathu Kosam” which is quite sensible.

Jaya Shankarr is directing ‘Paper Boy’ while Bheems is composing music.

ALSO READ : Nawazuddin Siddiqui to Make Tamil Film Debut

Nokia 3.1 to Go on Sale for the First Time in India Today

Nokia 3.1

Nokia 3.1 was launched in India on Thursday at a price point of Rs. 10,499, and is only available in the 2GB RAM/ 16GB inbuilt storage configuration. The phone was initially launched in Moscow, alongside the Nokia 2.1 and Nokia 5.1, in May this year. HMD Global, the licensee brand for Nokia phones, has launched the smartphone in the Indian market to compete with the likes of the Redmi 5, Redmi Note 5, Honor 7C, and Realme 1. Key highliOur Nagpurghts of the Nokia 3.1 include an 18:9 display, a 2,990mAh battery, Android One certification, and three twin-colour options.

Nokia 3.1 price in India, launch offers
Nokia 3.1 price in India is set at Rs. 10,499 for the 2GB RAM/ 16GB storage variant, which is the only one HMD Global has brought to India. The 3GB RAM/ 32GB storage model is not available in the country yet. The smartphone has been launched in three colour options – Black/ Chrome, Blue/ Copper, and White/ Iron. Sale of the handset will begin from Saturday, July 21 across Paytm Mall and Nokia’s online store, apart from major retailers.

Launch offers for the Nokia 3.1 include a couple from Paytm Mall – customers buying the smartphone from an offline retail outlet by scanning the Paytm Mall QR code will be entitled to 10 percent cashback on subsequent recharges and bill payments on Paytm. Customers buying the smartphone are also eligible for two Rs. 250 movie cashback vouchers which can be redeemed against booking minimum two movie tickets via Paytm. Lastly, ICICI Bank credit and debit cards are entitled to 5 percent cashback on purchase. In terms of telecom offers, Idea and Vodafone users will be given certain benefits.

Nokia 3.1 specifications
The dual-SIM (Nano) Nokia 3.1 runs Android 8.1 Oreo, based on the Android One programme, out-of-the-box. It sports a 5.2-inch HD+ (720×1440 pixels) panel with an 18:9 aspect ratio and protection courtesy Corning’s Gorilla Glass. The handset is powered by an octa-core MediaTek MT6750N, coupled with 2GB/ 3GB of 16GB/ 32GB of eMMC 5.1 storage.

In terms of optics, the Nokia 3.1 smartphone sports a single 13-megapixel rear autofocus camera sensor with an aperture of f/2.0 and an LED flash. On the front, the handset gets an 8-megapixel fixed focus camera sensor with an f/2.0 aperture 84.6-degrees FoV. There is a 2,990mAh battery under the hood.

Connectivity on the smartphone comprises of 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.0, GPS/ A-GPS, GLONASS, Micro-USB, and a 3.5mm headphone jack. Sensors onboard the Nokia 3.1 include accelerometer, ambient light sensor, gyroscope, magnetometer, and proximity sensor.

ALSO READ : Vivo Y71i 5.99-inch Full View Display Launched in India

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जदिलासा

शेतकरी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता कुटुंब हा घटक न मानता व्यक्ती घटक मानण्याचा महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सदस्य प्रकाश आबिटकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली.

यामुळे आधी कुटुंबाला मिळणारी दीड लाख रुपयांची कर्जमाफी आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या मिळणार असून यामुळे जास्तीत जास्त शेकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळत होती. म्हणजे कुटुंबप्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला मिळत नव्हती. आता कुटुंबातील ज्या व्यक्तींच्या नावावर कर्ज आहे, त्या सर्वांना कर्जमाफीचे लाभ मिळतील.

प्रत्येक कुटुंबातील पती, पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विधानसभेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी निवेदनाव्दारे या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहे. त्यापैकी १ लाख ८८ हजार खातेदारांना ३७७ कोटी वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित ८२ हजार शेतकऱ्यांच्या ऑनलाइन माहितीत त्रुटी असल्याने रक्कम जमा झालेली नाही. या त्रुटींची पूर्तता करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी चर्चेत सदस्य अजित पवार, दीपक चव्हाण, किशोर पाटील, चंद्रदीप नरके, शंभूराजे देसाई, समीर कुणावार यांनी भाग घेतला.

अधिक वाचा : पावसाळी अधिवेशन मराठवाड़ा आणि विदर्भा करीता निराशाजनक – विखे पाटील

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताची आज इंग्लंडशी गाठ

महिला हॉकी वर्ल्ड कप शनिवारपासून

आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाची शनिवारी महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत सलामीची लढत यजमान इंग्लंडशी होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऑलिम्पिक विजेत्या इंग्लंडशी सामना झाल्यानंतर ब-गटात समावेश असलेल्या भारताची दुसरी लढत जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या आर्यलडशी २६ जुलैला होणार आहे. त्यानंतर क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेशी भारताचा २९ जुलैला सामना होणार आहे.

‘‘इंग्लंड संघावर दडपण असेल, आमच्यावर नसेल. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा इंग्लंडला जरूर होईल. परंतु प्रतिस्पध्र्याच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या साक्षीने खेळणे आमच्यासाठी मुळीच नवे नाही. इंग्लंडविरुद्ध याआधीसुद्धा आम्ही चांगली कामगिरी केली आहे. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गटसाखळीमध्ये आम्ही इंग्लंडला हरवले होते. त्यामुळे या सामन्याकडे आम्ही आत्मविश्वासाने पाहात आहोत,’’ असे भारताची कर्णधार राणीने सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटले आहे.

२०१०मध्ये अर्जेटिना येथे झालेल्या ‘एफआयएच’ विश्वचषक हॉकी स्पर्धेत याआधी भारतीय संघ सहभागी झाला होता. त्या स्पर्धेत भारताला नववे स्थान मिळाले होते. मात्र राणीने ७ गोल करून स्पर्धेवर छाप पाडली होती. यंदाच्या स्पर्धेतही भारताची धुरा ही राणीवरच अवलंबून आहे. मागील दोन वर्षांत भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम अशी १०व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. याचे श्रेयसुद्धा राणीलाच जाते.

आठवडाभर आधी लंडनला दाखल झालेल्या भारतीय संघाने ली व्हॅली हॉकी आणि टेनिस स्टेडियमवर सरावाला प्रारंभ केला आहे. याच मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियमविरुद्ध एकेक सराव सामनासुद्धा खेळला आहे.

गोल नोंदवण्यासाठी भारतीय संघ विशेषत: आघाडीची फळी फक्त एकटय़ा राणीवर अवलंबून नाही. आमच्याकडे २०० सामन्यांचा अनुभव असलेल्या वंदना कटारियासह आणखी युवा आक्रमक खेळाडू आहेत. जगातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर म्हणून ओळखली जाणारी गुर्जित कौर संघात असणे, हे आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. – शोर्ड मरिन, भारताचे मुख्य प्रशिक्षक

अधिक वाचा : भारताच्या ध्वजातून ‘अशोक चक्र’ गायब!

पावसाळी अधिवेशन मराठवाड़ा आणि विदर्भा करीता निराशाजनक – विखे पाटील

नागपूर :- उपराजधानित सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. वास्तविक पाहता आम्हाला असे वाटले होते की, सरकारने ज्याप्रमाणे अट्टाहास करत पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले. सरकारच्या या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा विरोधकांना होती. मात्र या सरकारने या अधिवेशनात विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या प्रश्नाला गांभीर्याने न घेता केवळ घोषणाबाजी आणि आश्वासन दिले. या सरकारने वैदर्भीय आणि मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर अधिवेशनाच्या कामकाज याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, हे अधिवेशन नागपूर मध्ये घेण्यामागे सरकारचा कुठला हेतू होता हे शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला कळले नाही. या सरकारने अधिवेशनात केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडला. आज विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विविध मुद्द्यावर सरकारला जाब विचारला. परंतु हे सरकार आमच्या प्रश्नांना योग्य उत्तर देऊ शकले नाही. त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मग ते मराठा आरक्षणाचे मुद्दे असो धनगर समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे असो किंवा शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबत मुद्दे असो या सरकारने केवळ उडवाउडवीची उत्तरे देऊन या अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या राज्यातील जनतेला हे कळून चुकलेले आहे की हे सरकार केवळ फेकू सरकार आहे. यां सरकारला जनतेच्या प्रश्नांसोबत काहीही घेणेदेणे नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सरकारला महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

विदर्भात तेल शुद्धीकरण प्रकल्प आणावे यासाठी मागणी करणार – आ. आशीष देशमुख

oil-refineries-project-should-develop-in-vidarbha

नागपूर :- राज्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा आणि शिवसेनेचा विरोध असताना, अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी विदर्भ हा योग्य पर्याय आहे. असं मत काटोल विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी आज व्यक्त केले. आज देशमुख यांनी विधानसभेत एक निवेदन सादर करून अशा प्रकारचे प्रकल्प विदर्भात आणावे जेणेकरून विदर्भाचा विकास होईल अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर ते सभागृहच्या पायऱ्यावर बसून हाती फलक धरुन लोकांचे लक्ष्य वेधत होते.
याबाबत अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले की, विदर्भ हा आर्थिक विकासाच्या बाबतीत मागे पडलेला आहे. त्यामुळे जर तेल शुद्धीकरणासारखे प्रकल्प विदर्भात आणल्या गेले तर विदर्भातील बेरोजगारीचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटणार आहे. यासाठी मी आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांना याबाबत मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले. याबाबत मी स्वतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विदर्भात अशा प्रकारचे तेल शुद्धीकरण प्रकल्प आणावे यासाठी मागणी करणार आहोत तसेच वेळ पडल्यास मी आणि धर्मेंद्र प्रधान आम्ही दोघेही पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
अशा प्रकारचे प्रकल्प विदर्भात आले तर विदर्भातील जवळपास पन्नास हजार युवकांना प्रत्यक्ष आणि एक लाख युवकांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच विदर्भात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, यापूर्वी नाना प्रकल्पाला स्थानिकांचा होत असलेला विरोध सरकारने लक्षात घेता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भेटीत देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत नाणार प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी केली होती.

बकरी का शिकार कर तेंदुआ घर के किचन में जा बैठा, परिवारवाले दहशत में

leopard-killed-goat-in-chadrapur-district
नागपूर :- चंद्रपुर जिले के सिंदेवाही से 3 कि.मी.दूर स्थित ग्राम गड़मौशी में एक घर की रसोई में जब परिवारवालों ने तेंदुए को डेरा जमाए देखा तो उनके होश उड़ गए। तेंदुए के पास शिकार की हुई बकरी थी जिसका मांस चाव से खाते हुए तेंदुआ रसोई में बैठा था। अब तक आमतौर पर  बाघ, तेंदुए आदि वन्यजीवों द्वारा जानवरों या फिर लोगों पर हमला करने अथवा निवाला बनाए जाने की खबरें जिन लोगों ने सुनी थीं,वे अब सामने तेंदुए को देख दहशत में आ गए। घटना के बाद से परिवारवालों की नींद उड़ी हुई है।  वन विभाग को इसकी सूचना दी गई। जिसके बाद वन विभाग की टीम मौके पर पहुंची। काफी देर तक मशक्कत करते हुए पटाखे फोड़कर तेंदुए को भगाया गया।
प्राप्त जानकारी के अनुसार गड़मौशी निवासी देवीदास शेंडे के यहाँ बकरियां पालन का व्यवसाय है। दो दिन पहले बकरियों के शेड में एक तेंदुआ पहुंचा। वहां उसने एक बकरी को पहले अपना शिकार बनाया और फिर तेंदुआ मृत बकरी को शेंडे के घर के किचन में ले गया और वहां वह बकरी का मांस खाता रहा। उसे देखकर शेंडे परिवार ने वन विभाग को जानकारी दी। जिसके बाद वन विभाग की टीम शेंडे के घर में दाखिल हुई और तेंदुए को घर से बाहर निकालने का काम शुरू कर दिया। काफी देर तक प्रयास करने के बाद भी तेंदुआ डटा हुआ था। देर रात 2 से तड़के 5 बजे तक चली मुहिम में वन विभाग की टीम ने पटाखे फोड़कर तेंदुए को खदेडऩे में सफलता पाई। जिसके बाद गांव के लोगों ने राहत की सांस ली। बता दें कि सिंदेवाही वनपरिक्षेत्र में बाघ व तेंदुए का मुक्त संचार होने से लोग हमेशा दहशत में रहते है।

ट्रांसपोर्ट यूनियन की देशव्यापी हड़ताल आज से शुरू, 90 लाख ट्रकों के पहिए थमे

नागपूर :- ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस (एआईएमटीसी) ने लंबे समय से डीजल को जीएसटी के दायरे में लाने के साथ केन्द्र और राज्य के करों को कम करने की मांग को लेकर आज से देशव्यापी हड़ताल शुरू की है। यूनियन के मुताबिक़ एआईएमटीसी लंबे समय से डीजल को जीएसटी के दायरे में लाने के साथ केन्द्र और राज्य के करों को कम करने की मांग कर रहा है, किन्तु सरकार की तरफ से अब तक सिर्फ आश्वासन ही मिल रहे हैं, जिससे परेशान होकर ट्रांसपोर्टर्स यूनियन अब अनिश्चितकालीन हड़ताल पर गए हैं। यह हड़ताल तब तक जारी रहेगी जब तक एआईएमटीसी की मांगें पूरी नहीं हो जाती।
हड़ताल के चलते नागपुर से जानेवाले कई महामार्ग पर ट्रक और निजी बसे कतार में पार्क किये गए थे I नागपुर – अमरावती महामार्ग पर सेकड़ो वाहन रोड के किनारे खड़े देखने को मिले I इस हड़ताल की मांग डीजल को जीएसटी के दायरे में लाकर केंद्रीय एवं राज्य के करों में कटौती ट्रांसपोर्टरों की जाय यह मुख्य मांग है अगर ऐसा होता है तो इसका असर डीजल की कीमतों पर होगा और डीजल की कीमतों मे राहत मिल पाएगी। एआईएमटीसी ने यह भी मांग की है कि पेट्रोल और डीजल की कीमतों में हर रोज नहीं बल्कि 3 महीने में संशोधन हो, ट्रांसपोर्टर के लिए टोल बैरियर खत्म हो, थर्ड पार्टी बीमा में जीएसटी में छूट दी जाए और ट्रांसपोर्ट व्यापार पैट टीडीएस खत्म किया जाए। यूनियन का कहना है कि टोल राजस्व पारदर्शी होना चाहिए, यूनियन इसके खिलाफ नहीं है पर हम इसके कलेक्शन की कार्यप्रणाली में बदलाव चाहते हैं क्योंकि इसमें बहुत सी खामियां है और गैर-पारदर्शी है।
यूनियन ने यह दावा किया है कि इस हड़ताल में देश भर के करीबन 95 लाख ट्रकों ने चक्का जाम किया है। बता दे की पेट्रोल और डीजल के बढ़े हुए दाम और कटौती में कंजूसी से नाराज ट्रक ड्राइवर्स पहले भी देशव्यापी हड़ताल कर चुके हैं लेकिन सरकार की तरफ से सिर्फ आश्वासन के अलावा कुछ नहीं मिला जिसके चलते आज एक बार फिर ट्रांसपोर्टरों की सबसे बड़ी यूनियन ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस ने देशव्यापी शुरू की है।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमीत्य प्राविण्यप्राप्त विद्यार्थी सन्मानित

नागपूर :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त प्रभाग क्र. २६ मधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना आमदार कृष्णा खोपडे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला विदर्भ प्रदेशचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. प्रमोद पेंडके, मंडळ अध्यक्ष महेंद्र राऊत, परिवहन सभापती बंटी कुकडे, नगरसेविका मनीषा कोठे, समिता चकोले, निरीक्षिका संध्या ठाकरे, प्रा. हर्षद घाटोळे, योगेंद्र शाहू, संत गोरा कुंभार समाज भवन समितीचे अध्यक्ष राजु खरे, प्रभाग २६ अ चे अध्यक्ष राजेश संगेवार, प्रभाग २६ ब चे अध्यक्ष प्रदीप निनावे, डॉ.हरीश राजगीरे, सैतराम सेलोकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक व विधी समितीचे सभापती ॲड धर्मपाल मेश्राम यांनी केले.
यावेळी प्रभागातील दहावी व बारावीमध्ये प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांसह गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश बारई, विलास कुराडे, रितेश तांगडे, विनोद बांगडे, विनोद कुट्टे, भुपेंद्र अंधारे, शिला वासमवार, सुनील आग्रे, दिनेश येवले, कल्पना सारवे, संगीता मोहरकर, कृष्णराव देशमुख, चंद्रशेखर पिल्ले, नारायणसिंह गौर, हिरालाल कमाले, मोनाली काथवटे, अभिजीत ठाकरे, मीनल चरपे, शेख मेहबूब, अशोक लेदे, रमेश दोनाडकर, किशोर धकाते, राम सामंत, सचिन भगत, प्रविण जगताप, लकी वराडे,संगीता कामडे आदींनी सहकार्य केले.

Vivo Y71i 5.99-inch Full View Display Launched in India

Vivo Y71i 5.99-inch Full View Display Launched in India

Chinese handset maker Vivo had launched the Y71 budget smartphone in India in April this year with a price tag of Rs. 10,990. Now, the company has launched a trimmed down version of the same dubbed as Vivo Y71i which has a few downgrades in terms of specifications and thus the pricing has been dropped to Rs. 8,990.

In terms of design it will look identical to the Y71. The phone will soon be made available in all leading offline stores across the country.

Vivo Y71i Features and Specifications:

The Vivo Y71i sports a 5.99-inch FullView display with an aspect ratio of 18:9 and resolution of 1440 X 720 pixels. The screen-to-body ratio of the display is 78% and i also comes with 2.5D Glass on top. It runs Android Oreo 8.0 operating system topped with Fun Touch 4.0 UI out of the box. The battery capacity of the device is 3,360mAh and it has fast charging support.

Under the hood, the phone is powered by 1.4GHz quad-core Snapdragon 425 SoC along with Adreno 308 GPU and 2GB of RAM. The onboard storage capacity is 16GB with an option to expand up to 256GB via microSD card.

For the camera buffs, there’s an 8-megapixel rear sensor with f/1.0 aperture and HDR mode. The front hosts a 5-megapixel selfie sensor with f/2.2 aperture and AI beauty features. The front camera also doubles up as Face ID.

  • 5.99-inch FullView display
  • Android Oreo 8.0 OS topped with Fun Touch 4.0 UI
  • 4GHz quad-core Snapdragon 425 SoC
  • Adreno 308 GPU
  • 2GB of RAM
  • 16GB onboard storage (256GB expandable)
  • 8-megapixel rear camera
  • 5-megapixel front camera
  • 3,360mAh battery capacity

ALSO READ : WhatsApp to limit message forwarding to five chats

भारताच्या ध्वजातून ‘अशोक चक्र’ गायब!

भारताच्या ध्वजातून ‘अशोक चक्र’ गायब!

भारताच्या ध्वजातून ‘अशोक चक्र’ गायब!

इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये शनिवारपासून महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा सुरु होणार आहे. आयोजकांनी स्पर्धा सुरु होण्याआधी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी हॉकी इंडियासह संपूर्ण देशवासीयांची नाराजी ओढवून घेतली आहे.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 16 संघांच्या कर्णधारांना थेम्स नदीच्या किनारी एका कार्यक्रमासाठी बोलवले होते. या कार्यक्रमास भारताची कर्णधार राणी रामपाल देखील उपस्थित होती. प्रत्येक कर्णधार स्वत:च्या देशाच्या ध्वजासह उभी होती. यात सर्व देशांचे ध्वज बरोबर होते. पण भारताच्या ध्वज मात्र चुकीचा होता. आयोजकांनी भारताच्या ध्वजातून अशोक चक्रच काढून टाकले होते.

भारताच्या ध्वजामध्ये झालेल्या इतक्या मोठ्या चुकीबद्दल येथे उपस्थित असलेले भारतीय अधिकारी आणि खेळाडूंना काही माहिती दिली आहे की नाही याबद्दल अद्याप कळू शकले नाही. तसेच भारतीय अधिकाऱ्यांनी ही चुक आयोजकांना दाखवून दिली का हे ही अद्याप समजले नाही.

विश्वचषक स्पर्धेत भारत यावेळी ब गटात आहे. भारताचा पहिला सामना इंग्लंडविरुद्ध 21 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर 26 जुलै रोजी आयर्लंड आणि 29 जुलै रोजी अमेरिकेविरुद्ध भारताची लढत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ही 1974मध्ये झाली होती. तेव्हा भारतीय संघाने चौथे स्थान मिळवले होते.

अधिक वाचा : आयसीसी वनडे रँकिंग: कोहली चे अव्वल स्थान कायम

महिला हॉकी वर्ल्ड कप शनिवारपासून

महिला हॉकी वर्ल्ड कप शनिवारपासून

लंडन : महिला हॉकी वर्ल्ड कप ला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे नेदरलँड्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या संघांनाच फेव्हरिट मानले जात आहे. महिला हॉकी क्रमवारीत नेदरलँड्सचा संघ अव्वल असून, इंग्लंडचा संघ दुसऱ्या, तर अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ कुठपर्यंत मजल मारतो, याबाबत उत्सुकता आहे.

महिला हॉकी वर्ल्ड कप या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी चार संघांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. यात गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल. गटात चौथ्या स्थानी राहणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येईल. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांना प्ले-ऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. प्ले-ऑफमधील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळेल.

भारतीय महिला संघ : गोलकीपर – सविता, रजनी एतमार्पू. डिफेंडर – सुनीता लाक्रा, दीप ग्रास एक्का, दीपिका, गुरजित कौर, रीना खोखर. मिडफिल्डर – नमिता टोप्पो, लिलिमा मिन्झ, मोनिका, नेहा गोयल, नवज्योत कौर, निक्की प्रधान. फॉरवर्ड – राणी रामपाल (कॅप्टन), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसिमी, उदिती.

स्पर्धा कालावधी : २१ जुलै ते ५ ऑगस्ट

स्थळ : ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटर, लंडन

गट : अ गट : नेदरलँड्स, दक्षिण कोरिया, इटली, चीन

ब गट : भारत, इंग्लंड, अमेरिका, आयर्लंड

क गट : अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन, दक्षिण आफ्रिका

ड गट : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, बेल्जियम

मागील पाच विजेते :

वर्ष विजेता उपविजेता स्थळ
२०१४ नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया नेदरलँड्स
२०१० अर्जेंटिना नेदरलँड्स अर्जेंटिना
२००६ नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया स्पेन
२००२ अर्जेंटिना नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया
१९९८ ऑस्ट्रेलिया नेदरलँड्स नेदरलँड्स

भारताचे सामने

तारीख विरुद्ध वेळ
२१ जुलै इंग्लंड सां. ६.३० पासून
२६ जुलै आयर्लंड सां. ६.३० पासून
२९ जुलै अमेरिका रात्री १०.३० पासून

अधिक वाचा : आयसीसी वनडे रँकिंग: कोहली चे अव्वल स्थान कायम

WhatsApp to limit message forwarding to five chats

WhatsApp

Facebook Inc’s WhatsApp is launching a test to limit forwarding messages that will apply to all users, the messaging app said on Thursday, after Indian authorities sought curbs on spread of rumours that have led to violent incidents.

Mob lynchings triggered by false incendiary messages in India, WhatsApp’s biggest market with more than 200 million users, led to authorities calling for steps to prevent the circulation of false texts and provocative content. It also caused a public relations nightmare.

In India, WhatsApp said it will also test a lower limit of five chats – individual or group chats – at a time and remove the quick forward button next to media messages.

The move is likely to be a deterrent to mass forwarding of messages. Indians forward more messages, photos and videos than any other country in the world, according to WhatsApp.

Earlier this month, WhatsApp in response to a call from the Ministry of Information Technology, said it required a partnership with the government as well as society in general to curb the spread of false information on its platform.

Whats-App last week published advertisements in key Indian newspapers to tackle the spread of misinformation, its first such effort to combat a flurry of fake messages.

The messaging service had said it was giving users controls and information to help them stay safe, and that it planned to run long-term public safety advertising campaigns.

So far this year, false messages about child abductors on WhatsApp have triggered mass beatings of more than a dozen people in India and some of whom have died.

ALSO READ : Asus Zenfone Max Pro : Price, Specifications and Features

कवि गोपाल दास नीरज का दिल्ली एम्स में निधन

गोपाल दास नीरज
गोपाल दास नीरज

कवि गोपाल दास नीरज का निधन हो गया है। वो पिछले कई दिनों से बीमार चल रहे थे। बुधवार की शाम को तबियत ज्यादा बिगड़ने पर उन्हें आगरा से दिल्ली के एम्स अस्पताल में भर्ती कराया गया था। यहां उन्हें ट्रामा सेंटर के आईसीयू में भर्ती कराया गया था। गौरतलब है कि 93 साल के महाकवि नीरज आगरा के बल्केश्वर में रहने वाली बेटी कुंदनिका शर्मा के घर आए थे। यहां मंगलवार को सुबह के नाश्ते के बाद तबीयत बिगड़ गई थी। उनके निधन पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भी शोक व्यक्त किया है।

गोपाल दास नीरज की बेटी कुंदनिका शर्मा ने बताया कि नीरज जी का पार्थिव शरीर शुक्रवार को एम्स में ही रखा जाएगा। कई फॉर्मेलिटी पूरी करनी है। इसके बाद शनिवार को लोगो के अंतिम दर्शन के लिए आगरा में सुबह 4 घण्टे रखा जाएगा। वहां से अलीगढ़ ले जाया जाएगा। उनकी बेटी ने बताया कि नीरज जी अलीगढ़ के एक मेडिकल कालेज को देहदान कर चुके थे। बॉडी कालेज को दी जाएगी। अगर कालेज ने किसी वजह से नही ली तो दाह संस्कार अलीगढ़ में ही होगा। नीरज जी के पुत्र भी देहदान की बात कह रहे हैं। अगर देहदान किसी तकनीकी या मेडिकल वजह से नहीं हो सका तो अंतिम संस्कार अलीगढ़ में ही होगा।

यूपी के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कवि गोपाल दाल नीरज के निधन पर शोक व्यक्त करते हुए कहा कि साहित्य जगत को जो हानि हुई है, उसकी भरपाई होना कठिन है।

और पढे : ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी काळाच्या पडद्याआड

राज्याच्या विकासासाठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- बहुचर्चित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असून देशाच्या व राज्याच्या विकासासाठी असे प्रकल्प उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत बोलतांना सांगितले.

सदस्य संजय दत्त यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, बुलेट ट्रेनसाठी ठाणे व पालघरमधील जी जमीन संपादित केली जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होणार आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. काही ठिकाणी ही ट्रेन भूमिगत आहे. शेतकऱ्यांची व ग्रामसभेची सहमती घेण्यासाठी जन सुनावणी सुरु आहे. जन सुनावणीद्वारे सल्ला मसलतीचा उद्देश या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दूर करणे हा आहे. यात ग्रामसभांचे महत्व कुठेही कमी होऊ दिले जाणार नाही.

वन जमिनींचे कायदे काटेकोर पालन केले जाईल. वन क्षेत्राचे व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महाराष्ट्र आणि गुजरात मधील शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम देण्याबाबत कोणतेही वेगळे धोरण आखण्यात आलेले नाही. या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री भाई गिरकर, आनंद ठाकूर, डॉ.नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण आदीं सहभागी होते.

अधिक वाचा : राज्यातील मेगा नोकर भरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण: मुख्यमंत्री

विधानभवन समोरच रॉकेल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

विधानभवन समोरच रॉकेल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नागपूर :- गुरुवारी आणखी एका अपंग व्यक्ति ने विधानभवन च्या प्रवेश द्वारावर पोहचून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माहिती नुसार आशीष आंद्रे नावाचा युवकाला एका टँकर चालकाने मारहाण केली याची तक्रार आशिषने पोलिसांत करुनही त्यावर कारवाई करण्यात आली नाही. यानंतर त्याने यासंबंधिची तक्रार नितीन गडकरी यांच्याकडेही केली.

विधानभवन समोरच रॉकेल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

विधानभवन समोरच रॉकेल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

तरीसुद्धा यावर कारवाई करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ आशिष याने विधानभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी आशिष आमदरे याला पोलिसांनी रोखले आणि ताब्यात घेतले. बुधवारी झालेल्या आत्महदहनाच्या घटनेनंतर गुरुवारी परत या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

अधिक वाचा : संतप्त मनपा कर्मचा-याने विष पिऊन केला विधान भवन समोर आत्महत्येचा प्रयत्न

शहर के कामठी रोड स्थित दो कारखानों में भीषण आग

कामठी

नागपूर :- नागपुर शहर के कामठी रोड स्थित उप्पलवाड़ी क्षेत्र में दो कारखानों में गुरुवार की सुबह आग लग गई। जानकारी के मुताबिक़ यह आग कामठी रोड पर स्थित दो अलग-अलग कारखानों में लगी थी । बताया जा रहा है दोनों कारखानों में आग लगने की घटना में लाखों का नुकसान हुआ हैं।

कामठीबताया जा रहा है आग लगने की सूचना मिलते ही मौके पर दमकल की गाड़ियां पहुंची गई थी। दमकल कर्मियों के समय पर पहुंच जाने से एक बड़ा हादसा टल गया। यह घटना सुबह 8 बजे के आस पास की बताई जा रही है। हादसे की खबर मिलते ही तुरंत दमकल के 10 वाहनों को घटनास्थल की तरफ भेज दिया गया था।

इसमें कारखानों में रखा प्लास्टिक दाना मटेरियल, प्लास्टिक पाइप, ट्रक के टायर, वर्कशॉप मटेरियल जल गया। दूसरी ओर समीप के ही अन्य कारखाने में भी आग लगने की जानकारी है। एमएस पुनिया कोल रोडलाइन्स के इस कारखाने में ट्रक के इंजन, टायर और वर्कशॉप का सामना जल गया। अभी तक इस बात का पता नहीं लग पाया है कि, इस हादसे की क्या वजह थी और इसमें कितना नुकसान हुआ है। अभी तक सिर्फ अनुमान लगाया गया है कि, लाखों का नुकसान हुआ है।

और पढे : शहरातील उंच इमारती मध्ये जेव्हा आग लागते…

शहरातील उंच इमारती मध्ये जेव्हा आग लागते…

नागपूर

नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या आग प्रतिबंधक उपाययोजना व जिवसंरक्षक मार्गदशन नुसार शहरातील उंच इमारती , शाळा , कॉलेज , हॉस्पीटल , मॉल, हॉटेल , फायर मॉक ड्रिल व इव्हॅकेशन ड्रिल घेण्याबाबत कळविण्यात आले होते.

त्याअनुषंगाने नागपूर शहरातील अॅलेक्सीस हॉस्पीटल , मानकापूर कोराडी रोड याची निवड करून मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र आर. उचके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे श्री. केशव आर. कोठे , कार्य.सहा.स्थानाधिकारी, यांनी दि. 16.07.2018 ला उपरोक्त हॉस्पीटल मध्ये ड्रिल बाबत प्रशिक्षण देवून ड्रिल करीता इव्हॅकेशन टिम जसे – संचार टीम, फायर टीम, बचाव टीम, शोध चमू तसेच प्राथमिक उपचार टीम , ट्रान्सपोर्ट टीम , मीडीया टीम व मॅनेजमेन्ट टीम तयार करून हॉस्पीटल टिम तयार करण्यात आल्या व दि. 19.07.2018 दुपारी 12ः00 वाजता हॉस्पीटल संचालक, जतिन्द्र अरोरा, प्रशासकिय अधिकारी श्री. अब्बास हप्पावाला, श्री. राजेश पोखले, असिसंन्ट फॅसिलीटी मॅनेजर व हॉस्पीटलचे फायर अॅन्ड सेफ्टी ऑफीसर श्री. पांडे यांच्या उपस्थीतीमध्ये सिव्हील अग्निशमन स्थानक अंतर्गत ड्रिल घेण्यात आली.

यावेळी हॉस्पीटल मधील 450 कर्मचारी त्यामध्ये 60 डॉक्टर, 92 नर्स, व 72 पेशन्ट, 150 नातेवाईक होते. हॉस्पीटलच्या छतावर वेल्डींगचे काम करीत असतांना आग लागल्याची सूचना मिळाली यावेळी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे केशव आर. कोठे, श्री. सुनिल एस. राऊत, कार्य.सहा.स्थानाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, श्री. अनिल बालपांडे मॅक्यानिक, श्री. सिताराम डहाळकर, श्री. बाबाराव खंडागळे, श्री. शालीक कोठे, श्री. तुषार नेवारे, श्री. शिवणकर फायरमन यांनी टी.टी.एल. द्वारे 6 व्या मजल्यावर अडकलेल्या कर्मचा-यांना खाली आणण्यात आले. यादरम्यान हॉस्पीटल मधील 7 पेन्शटला वेगवेगळया अॅम्ब्युलन्सने दुस-या हॉस्पीटल मध्ये हलविण्यात आले. अशा प्रकारे फायर अॅन्ड इव्हॅकेशन ड्रिल सपन्न करण्यात आली.

अधिक वाचा : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक हजार घरे बांधणार : २०१ कोटीच्या कामांसाठी संचालक मंडळाची मंजुरी

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक हजार घरे बांधणार : २०१ कोटीच्या कामांसाठी संचालक मंडळाची मंजुरी

नागपूर स्मार्ट सिटी

नागपूर :- नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्याच्या कामाला नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. गुरूवारी (ता.१९) ला मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेत संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, बसपा गट नेते मोहम्मद जमाल, नगरसेविका मंगला गवरे, पराग दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्यात येणार आहे. चार हजार पैकी तीन हजार घरे हे पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणार असून एक हजार घरे हे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात येणार आहेत. एक हजार घरे हे नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड यांच्यावतीने बांधण्यात येणार आहे.

याकामाला एकूण २०१ कोटीचा खर्च अपेक्षित असून त्याला संचालक मंडळाने मंजुरी प्रदान केली आहे. लवकरच या कामासाठी निविदा काढण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी दिली.

अधिक वाचा : बुटीबोरी-हिंग़णा औद्योगिक क्षेत्र आदर्श नगर परिषद म्हणून उदयास यावे – नितीन गडकरी

महिला सक्षमीकरणासाठी एकीची हाक

महिला सक्षमीकरण

महिला सक्षमीकरण साठी मनपा समाजकल्याण विभागाचे ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियान

नागपूर :- आजच्या आधुनिक युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांमध्ये गृहिणींचे योगदान महत्वपूर्ण आहे. घराची जबाबदारी सांभाळणा-या महिला सक्षमीकरण साठी, समाजात सन्मानाचे स्थान मिळविण्यासाठी आता एकत्र येणे गरजेचे असे सांगत नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी एकीची हाक दिली.

नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गुरूवारी (ता. १९) मंगळवारी झोनमधील महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानांतर्गत छावनी येथील दुर्गा माँ प्रार्थना भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रगती पाटील बोलत होत्या. शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाचे धडे देत त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या अभियाला सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांच्यासह उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या मनिषा अतकरे, रश्मी धुर्वे, नसिम बानो खान मोहम्मद इब्राहिम, अर्चना पाठक, संगीता गि-हे, सुषमा चौधरी, स्वच्छ असोसिएशनच्या शेफाली दुधबडे, उषा बागडी उपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, उत्तमपणे कुटुंबाचा भार वाहणा-या महिलांमध्ये व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य असते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या उत्थानासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची पूरेपूर माहिती घेउन त्याच्या अंमलबजावणीसाठी कशी करावी, शिवाय बँकांकडून आर्थिक सहकार्य कसे मिळविता येईल याची माहिती एकत्रितरित्या मिळावी, यासाठी प्रत्येक झोनमध्ये अभियानाची ओळख करून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. स्वयं सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घेत अभियानात सहभागी व्‍हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका सुषमा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला मंगळवारी झोनमधील पंचशील महिला बचत गट, वैष्णवी महिला बचत गट, शितला माता महिला बचत गट, अमरदीप महिला बचत गट, सखी महिला बचत गट, साची महिला बचत गट, मानसी महिला बचत गट, जयमाता महिला बचत गट, यशस्वी महिला बचत गट आदी महिला बचत गटांनी सहभाग घेतला.

टाकाऊ पासून सुदंर व टिकाऊ वस्तू निर्मीतीचे प्रशिक्षण

‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानामार्फत स्वच्छ असोसिएशनच्या शेफाली दुधबडे यांनी कार्यक्रमात उपस्थित विविध बचत गटाच्या महिलांना टाकाऊ पासून सुंदर व टिकाऊ वस्तू कशा तयार करता येतील, याची माहिती दिली. यावेळी सभागृहात लघुउद्योगामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.

अधिक वाचा : विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस ऑफ विदर्भ’

RBI to issue New 100 Rupee Note shortly

RBI
Image Credit rbi.org.in

The Reserve Bank of India (RBI) on Thursday said it would issue new Rs. 100 banknotes “shortly”. The new banknote of Rs. 100 denomination will be of the Mahatma Gandhi (New) Series, the central bank said. The new banknote of Rs. 100 will be in the base colour of lavender and will have a motif of Rani Ki Vav – a heritage site located in Gujarat – on the reverse side. The existing banknotes of Rs. 100, issued by the RBI in the earlier series, will continue to be legal tender.

Here are five things to know about the new Rs. 100 banknote:

1. The dimensions of the new Rs. 100 banknote will be 66 mm x 142 mm.

2. Printing and supply of the new Rs. 100 banknote “will gradually increase”, the RBI said.

3. The note has other designs, geometric patterns aligning with the overall colour scheme, both at the obverse and reverse.

4. On the front side, also known as obverse, the new Rs. 100 banknote will have features such as a see-through register with the denominational numeral 100 in the Devnagari script.

5. On the reverse side, the Rs. 100 note will have the year of printing on the left and the Swachh Bharat logo with slogan.

Here are some other features of the new 100 rupee note, as stated by the RBI:

Front side

1. See through register with denominational numeral 100

2. Latent image with denominational numeral 100

3. Portrait of Mahatma Gandhi at the centre

4. Guarantee Clause, Governor’s signature with Promise Clause and RBI emblem towards right of Mahatma Gandhi portrait

5. Ashoka Pillar emblem on the right

6. Mahatma Gandhi portrait and electrotype (100) watermarks

7. Number panel with numerals in ascending font on the top left side and bottom right side

Reverse side

1. Year of printing of the note on the left

2. Swachh Bharat logo with slogan

3. Language panel

4. Motif of Rani Ki Vav

5. Denominational numeral १०० in Devnagari

RBI
Image Credit rbi.org.in

राज्यातील मेगा नोकर भरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत गुरुवारी आमदार विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या मेगा नोकर भरतीमध्ये मराठा समाजासाठी १६ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय सध्या हायकोर्टाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे निकालानंतरच हा बॅकलॉग भरला जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी परळीत ३० तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या तालुक्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते हटायला तयार नाही. आंदोलनाचा वणवा पेटण्याआधी सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

सरकार लवकरच ७० हजार जागांची भरती करणार आहे. आरक्षण नसेल तर या जागांच्या भरतीमध्ये आम्हाला स्थान मिळणार नाही अशी भीती मराठा समाजातील तरुणांमध्ये पसरली आहे, असे त्यांनी सभागृहात सांगितले.

अधिक वाचा : CM Devendra Fadanvis launches online registration portal for lottery of MHADA flats

CM Devendra Fadanvis launches online registration portal for lottery of MHADA flats

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis, Chief Minister, launched the portal for online registration for total 9,018 flats under Konkan Housing and Area Development Board and 1,514 flats under Nagpur Housing and Area Development Boards under Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA), on Wednesday. The flats will be allotted through draw of lots, after completion of registration process.

The programme was held at Ramgiri, the official bungalow of the Chief Minister. Prakash Maheta, Housing Minister; Ravindra Vaykar, Minister of State; Sanjay Kumar, Additional Chief Secretary; Milind Mhaiskar, Vice-Chairman of MHADA; Sanjay Bhimanwar, Chief Executive Officer of Nagpur Board were present on this occasion.

Speaking on the occasion, the Chief Minister said that more houses under Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) should be included in the draw of lots. He said that plan should be prepared to construct 10 lakh affordable houses in next couple of years.

MHADA constituent Konkan Housing and Area Development Board has supported PMAY by declaring a record sale of 9,018 flats through lottery while 1,514 flats will be included in the draw of lots from Nagpur Board area. The housing units under Nagpur Housing and Area Development Board are located in Wanjra, Beltarodi, Chikhli Devsthan, and Dabha (Sandeep Dwellers Pvt Ltd or SDPL) areas in Nagpur, New Chandrapur in Chandrapur district, and Hinganghat in Wardha district. There are total 1,347 housing units for economically weaker section (EWS) category at Wanjra, Beltarodi, Chikhli Devsthan, New Chandrapur, Hinganghat, and Dabha (Sandeep Dwellers Pvt Ltd); and 77 units at Wanjra and Dabha (SDPL), and 90 units at Chikhli Devsthan and New Chandrapur.

For allotment of the houses through draw of lots, the entire process of lottery will be conducted online. Those interested in acquiring a home under the scheme will have to register online on the portal launched on Wednesday. The registration process started from 2 pm on Wednesday. The registered applicants may submit their applications online from 2 pm on Thursday (July 19). The registration may be done till 11.59 pm on August 8. The deadline for submission of applications is 11.59 pm on August 9.

1) Applicant must be over 18

2) Applicant must have a Domicile Certificate proving they’ve stayed in Maharashtra for 15 years.

3) Income proof of financial year (average monthly income excluding reimbursement)

Economically Weaker Section – Up to Rs 25000

Middle Income Group – Rs 50,001-Rs 75000

Lower-Income Group Rs 25,001 -Rs 50,000

High-Income Group – Rs 75,001 and above

4) Applicant must have pan card

How to apply

Step 1) Log on to the MHADA Lottery Scheme website.

Step 2) Register on the portal. You will need to create a username and fill basic info.

Step 3) Ensure mobile number works properly.

Step 4) Once username is created, login online. Click the scheme you need and personal details such as income group, reservation category and applicant type. Enter scheme code, etc. Shortlist your location. Give your permanent address. Mention bank details. Confirm all details.

Step 5) Pay application fee by making payment through demand draft or online through debit/credit card or NEFT/RTGS netbanking.

Also Read : Essel plant to generate power from waste in Maharashtra

आयसीसी वनडे रँकिंग: कोहली चे अव्वल स्थान कायम

Virat Kohli , विराट कोहली
विराट कोहली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी वनडे रँकिंगमधील आपले अव्वल स्थान कायम राखत कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ ९११ अंकांची कमाई केली आहे. याबरोबरच कुलदीप यादवनं सहाव्या स्थानासह गोलंदाजांच्या यादीत १० गोलंदाजांमध्ये स्थान पटकावले आहे.

कोहली चे अव्वल स्थान कायम

भारताला मंगळवारी रात्री तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-२ने पराभव पत्करावा लागला. कोहलीने मालिकेत ७५, ४५ आणि ७१ धावांची खेळी खेळत दोन अंक मिळवले. मात्र हे दोन अंक त्याला ९११ अंकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसे ठरले. याबरोबर कोहलीने ९१८ अंकांसह १९९१ पासून अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डीन जॉन्स याला मागे सारले आहे.

कुलदीप पहिल्यांदाच टॉप १० मध्ये

Kuldeep Yadavकुलदीपनं आपल्या कारकीर्दित पहिल्यांदाच पहिल्या १० गोलंदाजांमध्ये स्थान मिळवलं आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेला कुलदीप याने मालिकेत ९ बळी घेतले. यात त्याने ट्रँटबीजमधील पहिल्या सामन्यात २५ धावा देत ६ बळी मिळवले आहेत. पहिल्या १० गोलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा कुलदीप तिसरा भारतीय गोलंदाज आणि पाचवा फिरकी गोलंदाज ठरला आहे. भारताचा बुमराह अव्वल स्थानी असून लेग स्पीनर युजवेंद्र चहल १०व्या क्रमांकावर आहे. १० गोलंदाजांमध्ये इतर फिरकी गोलंदाज राशिद खान (दुसरा), इम्रान ताहिर (सातवा) आणि आदिल राशिद (आठवा) यांचा समावेश आहे.

इंग्लंडचा फलंदाज ज्यो रुट याने एकदिवसीय मालिकेत केलेल्या सलग दोन शतकांमुळे दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अष्टपैलू क्रमवारीतही बांगलादेशचा शकिब अल हसन अव्वल स्थान टिकवून आहे. सांघिक क्रमवारीत इंग्लंड 127 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताला एक मानांकन गुण गमवावा लागला असून, ते 121 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत.

फलंदाजांची क्रमवारी गोलंदाजांची क्रमवारी
१. कोहली (भारत) – ९११ १. बुमराह (भारत) – ७७५
२. जो रूट (इंग्लंड) – ८१८ २. रशीद खान (अफगाण) – ७६३
३. बाबर आझम (पाक) – ८०८ ३. हसन अली (पाक) – ७५०
४. रोहित शर्मा (भारत) – ८०६ ६. कुलदीप (भारत) – ६८४
१०. धवन (भारत) – ७७० १०. चहल (भारत) – ६६६
१४. धोनी (भारत) – ७१४ १५. अक्षर (भारत) – ६१५
७०. रैना (भारत) – ४९१ ३०. भुवी (भारत) – ५६२
३९. पंड्या (भारत) – ५१५
५३. उमेश (भारत) – ४८५

 

अधिक वाचा : नीरज चोप्रा ला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक

Nawazuddin Siddiqui to Make Tamil Film Debut

Nawazuddin Siddiqui
Nawazuddin Siddiqui

Karthik Subbaraj’s upcoming untitled feature, starring Rajinikanth, has beem the centre of speculation for quite some while now. While there was an initial mystery as to who would bag the female lead, it has now been confirmed that Simran will be starring opposite the Superstar. In a further twist, Bollywood actor and indie cinema darling Nawazuddin Siddiqui will also be playing a central role in the film.

The project would mark Nawazuddin’s debut in the Tamil-language film industry; the Hindi actor was last seen in Netflix’s Sacred Games, where his role as Mumbai gangster Ganesh Gaitonde was highly lauded.

Sun Pictures, which is backing the picture announced the same on Twitter: “We are happy to announce that for the first time, @SimranbaggaOffc and @Nawazuddin_S will be acting with Superstar Rajini in #SuperstarWithSunPictures.”


Apart from Rajinikanth and Simran, the Subbaraj-helmed feature will also star Bobby Simhaa, Sananth Reddy and Megha Akash. The film is being shot in locations as varied as Dehradun, Darjeeling and Chennai, with the last reportedly having specially-created sets, which will be the scene of the climax.

Also On Wednesday, the actor, who is otherwise not so active on social media, on Wednesday left everyone surprised after his post. The ‘Manjhi’ actor took to his Twitter account and shared a photo with a mystery woman in a foreign land. He captioned the picture as, “Ye Ladki mere ‘ रोम रोम में ‘ hai.”

The girl is Italian actress Valentina Corti joins the cast of Tannishtha Chatterjee’s directorial debut alongside Nawazuddin Siddiqui. FIlm is Produced by Eros International, Rising Star Entertainment, Ravi Walia and Pankaj Razdan & Currently being filmed in Rome.

ALSO READ : Rani Mukherji starrer Hichki to release in Russia

राज्यात पावसाचा जोर कमी होणार, 25 जुलैनंतर खंड पडण्याचे संकेत

weather forecast

नागपूर : सध्या राज्यात मान्सून सक्रिय असल्यामुळे बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली आहे. परंतु १८ जुलै पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्यास सुरवात होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

23जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात सार्वत्रिक व दमदार पावसाची शक्यता नसल्यामुळे काही भागातच हलका पाऊस पडेल. दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होणार असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल.

23 ते 25 जुलैमध्ये विदर्भात परत एकदा पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची काही शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील बऱ्याच भागातील पावसात दीर्घकालीन खंड पडण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. कोकण आणि मुंबई परिसरातदेखील या आठवड्यात पावसाचा जोर कमी राहील. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत रेल्‍वेचा ‘हाय-स्‍पीड’ रेल्‍व कॉरीडोरचा प्रस्ताव विचाराधीन – रेल्‍वे,वित्‍त व कोळसा मंत्री पियूष गोयल

34 Marathi NMC schools closed due to lack of students

NMC Schools

Nagpur: About 34 Marathi mediums schools run by Nagpur Municipal Corporation (NMC) were closed down due to shortage of students. This was admitted to by the state government on Wednesday to a starred query by MLC Anil Sole and others.

Minister of state for home (urban) Ranjit Patil informed that students from these schools were adjusted into nearby NMC schools, as mandated by the Right to Education (RTE).  He suggested that these schools should be converted into semi-English medium schools to attract the students.

Participating in the discussions, chairman Ramraje Nimbalkar pointed out that this situation was prevalent across the state due to deteriorating quality of teachers and facilities. He stressed on enactment of a law to reverse this trend of declining enrolment ratio in these schools.

The minister also declined members allegations that closed schools were handed over to the private parties for their commercial operations. He denied the charges that these abandoned schools had become den for the antisocial elements.

“Most of these schools were operated from the rented premises and we’ve handed their possession back to their owners. In others, the NMC had started its own offices,” Patil said.

Anil Bhosle suggested to form a panel under a vice chancellor to study this declining trend and come out with measures to improve the situation. Nago Ganar sought to know whether NMC’s general body had taken the decision to close these schools.

“Today’s parents want at least the semi English mediums schools and activity-based learning. In earlier times, there used to be bilingual schools where English was used to be introduced in fifth standard and those were popular. We’ve implemented this pattern in Mumbai where about 700 schools were converted into semi-English,” Patil said.

He also accepted legislators suggestions to handover such ailing schools to managements of those who were successfully running their own institutions.

ALSO READ : अब कोचिंग क्लासेज पर राज्य सरकार कसेगी शिकंजा

अब कोचिंग क्लासेज पर राज्य सरकार कसेगी शिकंजा

अब कोचिंग क्लासेज पर राज्य सरकार कसेगी शिकंजा

नागपूर : शिक्षा का बाजारीकरण, लूट व छात्रों से हजारों रुपए लेकर टेस्ट परीक्षाओं की तैयारी के साथ ही 11वीं 12वीं की पढ़ाई कराने का दावा कर रहे ट्यूशन क्लासेज पर अब राज्य सरकार शिकंजा कसेगी। बता दे की इस तरह की क्लासेज को रोकने के लिए बकायदा कानूनी नियम बनाए जा रहे हैं। क्लासेज पर शिकंजा कसने की कड़ी में 11वीं व 12वीं के विद्यार्थियों के लिए संबंधित कालेजों में उपस्थिति को अनिवार्य कर दिया गया है। बायोमेट्रिक प्रणाली से विद्यार्थियों की उपस्थिति दर्ज की जाएगी। अनुपस्थित रहने वाले विद्यार्थियों को परीक्षा में प्रवेश नहीं दिया जाएगा। साथ ही जिन कालेजों ने पैकेज वाले ट्यूशन अर्थात इंटीग्रेटेड क्लासेज को मान्यता दे रखी हैं, उन कॉलेजों की मान्यता भी रद्द कर दी जाएगी। यह जानकारी विधानसभा में ध्यानाकर्षण सूचना के तहत उठाए गए प्रश्नों के उत्तर में शिक्षा मंत्री विनोद तावड़े ने दी।

तावड़े ने कहा कि निजी कोचिंग क्लासेज के नाम पर शिक्षा क्षेत्र में शुरु इंटीग्रेटेड क्लासेज की व्यवस्था शिक्षा क्षेत्र को लगा कीड़ा है। इस कीड़े को रोकने के लिए राज्य सरकार पूरा प्रयास कर रही है। पराग अलवणी, नरेंद्र पवार व अन्य सदस्यों ने शिक्षा के बाजारीकरण का मामला उठाया था। सदस्यों ने कहा कि राज्य में 50 से अधिक निजी शिक्षा क्लासेज चल रहे हैं। अधिकाधिक अंक दिलाने का प्रलोभन देकर विद्यार्थियों व पालकों से लाखों रुपए की लूट की जा रही है। शिक्षा मंत्री ने कहा कि शिक्षा के बाजारीकरण को रोकना ही होगा। इंटीग्रेटेड क्लास में प्रवेश के बाद विद्यार्थियों के पालकों की भावनात्मक लूट व ब्लैकमेलिंग होती है। इंटीग्रेटेड के बाजारीकरण को रोकने के लिए 11 वीं व 12 वीं के विद्यार्थियों की हाजिरी बायोमेट्रिक प्रणाली से चल रही है। इस संबंध में पालकों को भी जागरुक किया जा रहा है। ग्रामीण क्षेत्र में जिन कालेज ने इंटीग्रेटेड को मान्यता दी है, उन कालेज की मान्यता रद्द कर दी जाएगी।

राज्य में निजी ट्यूशन क्लासेज पर नियंत्रण के लिए अधिनियम तैयार किया जाएगा। इसके लिए शिक्षा आयुक्त की अध्यक्षता में समिति गठित की गई थी। समिति ने सरकार को रिपोर्ट दी है। रिपोर्ट के अनुसार कार्यवाही की जा रही है। शिक्षा मंत्री ने कहा कि घरेलू क्लासेज पर यह कानून लागू नहीं रहेगा। क्लासेज पर रोक लगाने के लिए बांबे उच्च न्यायालय में जनहित याचिका दाखिल की गई थी। न्यायालय के निर्देश पर पूर्व कुलगुरु प्रा.अशोक प्रधान की अध्यक्षता में समिति नियुक्त की गई थी। पढ़ाई खर्च पूरा करने के लिए अन्य विद्यर्थियों को घर पर पढ़ा रहे विद्यार्थी पर कार्रवाई नहीं होगी। घर खर्च चलाने के लिए कई महिलाएं भी ट्यूशन पढ़ाती है, उन्हें जांच के दायरे में शामिल नहीं किया जाएगा।

हेही वाचा : खाजगी कोचिंग क्लासेस ना चाप लावणार – शिक्षणमंत्र्यांची घोषणा

विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस ऑफ विदर्भ’

विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस ऑफ विदर्भ’

नागपूर महानगरपालिका व लकी इव्हेन्ट्सतर्फे २१ व २२ जुलैला प्राथमिक फेरी ४ ऑगस्टला महाअंतिम फेरी

नागपूर :- नागपूर महानगरपालिका व लकी इव्हेन्ट्स ॲण्ड म्युझिकल एंटरटेनमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस्‌ सोल्यूशन्स ॲन्ड सर्विसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ ऑगस्टला होणार असून येत्या २१ व २२ जुलैला स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी पत्रपरिषदेत दिली.

१४ वर्षावरील व १४ वर्षाखालील अशा दोन वयोगटात ही स्पर्धा होणार असून प्राथमिक फेरीमध्ये ज्येष्ठ गायक कलावंतांनाही सहभागी होता येणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये प्रथम, ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या माध्यमातून विदर्भातील उदयोन्मुख व प्रतिभावंत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. मागील वर्षी महापौर चषकांतर्गत अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. यावर्षी क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात येईल. गीत, गायन, अभिनय क्षेत्रातील कलावंतांना यामाध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचा नागपूर महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी सांगितले. स्पर्धेच्या आयोजनासाठी मनपाच्या क्रीडा समिती सदस्यांसह लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान, विजय चिवंडे आदी सहकार्य करीत आहेत.

स्पर्धेला मानव सुधार प्रन्यास संस्थेसह आदित्य-अनघा बँक आणि युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन यांचे सहकार्य लाभले आहे. सदर स्पर्धेत विदर्भातील उदयोन्मुख कलावंतांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी ८८८८८९९३२१, ९७६४०२६३६५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. पत्रपरिषदेला सभापती नागेश सहारे यांच्यासह उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक संजय चावरे, नगरसेविका सरला नायक, नगरसेविका दर्शनी धवड, लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान उपस्थित होते.

Also Read : Valediction of Orientation Programme “Uttarayan 2018” for newly promoted ACsIT

Nagpur Weather

Nagpur
haze
28 ° C
28 °
28 °
39 %
1.5kmh
20 %
Sun
28 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
35 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...