Home Blog Page 278

सिमेंट, टीव्ही, एसी आणखी होणार स्वस्त, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिले कपातीचे संकेत

अरुण जेटली

मुंबई : मोठ्या आकाराचे टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा आणि सीमेंटच्या किंमती येत्या काही दिवसांत कमी होतील, असे संकेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. जीएसटीच्या माध्यमातून होणाऱ्या करसंकलनामध्ये अपेक्षित वाढ झाल्यानंतर या वस्तू जीएसटीच्या (वस्तू व सेवाकर) सर्वोच्च म्हणजे २८ टक्क्यांच्या स्तरामध्ये असून त्यांना या स्तरातून बाद करण्यात येतील, अशी शक्यता जेटली यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक गृहोपयोगी वस्तूंवर व उपकरणांवर तब्बल ३१ टक्के कर आकारला जात होता. या प्रकाराला आपण काँग्रेस लीगसी टॅक्स असे म्हणू शकतो. मात्र जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर वर्षभरात ३८४ वस्तूंवरील कर कमी झाला आहे. २८ टक्क्यांच्या स्तरांतील अनेक वस्तूंवरील कर टप्प्याटप्प्याने कमी केले जात आहेत. यात उरलेल्या वस्तूंमध्ये चैनीच्या वस्तू तसेच अहितकारी वस्तूंचे (सिन गूड्स) प्रमाण अधिक आहे. करसंकलनात वाढ झाल्यानंतर यातील मोठ्या आकाराचे टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा आणि सीमेंट या वस्तूंचा १८ टक्क्यांच्या स्तरात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या किंमती कमी होतील.’

जीएसटीच्या रचनेत सध्या ०, ५,१२,१८,२८ असे पाच प्रकारचे कर आहेत. २८ टक्क्यांच्या सर्वोच्च स्तरात चैनीच्या वस्तू तसेच सिगारेट, तंबाखू याचा समावेश आहे. २८ टक्क्यांच्या स्तरातील अनेक वस्तूंवरील कर सरकारने यापूर्वीच कमी केले आहेत.

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर राज्य सरकारना महसुली फटका बसू नये या हेतूने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना दरवर्षी १४ टक्के महसूलवाढीची हमी दिली आहे. यामुळे तसेच, अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने केंद्र सरकारवर ७० हजार कोटी रुपयांचा बोजा पडला आहे, असेही जेटली यांनी नमूद केले.

हेही वाचा : Sukanya Samriddhi Yojana : Modi govt reduces minimum deposits to Rs 250

मराठा आरक्षण: आज विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

मराठा आरक्षण: आज विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू झाले असतानाच, आता राज्य सरकारने हा प्रश्‍न सोडवण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी विधिमंडळातील सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक विधान भवनात होणार असून, या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून या गटनेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकार आणि मराठा मोर्चाचे संयोजक यांच्यात मध्यस्थी सुरू केली असून, या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याची तयारी दाखवली आहे.

राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी सरकारमधील मंत्री कामाला लागले आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडक सहकार्‍यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य काही मंत्र्यांची ही बैठक शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी झाली. रात्री एक वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. याच बैठकीत विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांना एकत्र आणून त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय घेतला गेला. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल, न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका आणि अन्य मुद्द्यांमुळे आरक्षण देण्यास विलंब लागणार असून, त्याबाबत या गटनेत्यांपुढे परिस्थिती मांडली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे या बैठकीस संबोधित करणार आहेत.

मराठा आरक्षणाची मागणी आणि त्यावरून राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, याबाबत सर्व पक्षांशी चर्चा होणार असून, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा : AIMTC call off their strike after meeting government

“मिशन सेव्ह टायगर” के लिए उपराजधानी में गायक “जावेद अली”

जावेद अली

नागपुर :- फिल्म जगत के जानेमाने गायक “जावेद अली” का शुकवार को उपराजधानी में आगमन हुवा I शहर में आने के बाद उन्होंने दोपहर पत्रकारों से बातचीत की जिसके बाद शाम को रामदासपेठ स्थित सेंटर पॉइंट होटल में साइनपोस्ट इंडिया की ओर से आयोजित “मिशन सेव्ह टायगर” अंतर्गत संगीत संध्या में अपने दिलकश आवाज़ से समा बांधा I साइनपोस्ट इंडिया की ओर से इस संगीत संध्या के माध्यम से “बाघ बचाओ” सन्देश अभियान की शुरुआत की गई है

और पडे : द म क्षे सां.केंद्राद्वारे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह चे आयोजन

AIMTC call off their strike after meeting government

AIMTC

Truckers associated with the All India Motor Transport Congress ( AIMTC ) called off their nationwide strike at the end of the eighth day of their protest on Friday. The All India Motor Transport Congress said the government had promised to consider their demands. Road Transport Secretary YS Malik thanked the stakeholders for suspending their protest.

The transporters demanded a reduction in central and state levies on diesel by bringing it under the ambit of the Goods and Services Tax, a reduction in third-party premiums and oppose the toll collection system, which they claim causes a loss of Rs 1.5 lakh crore annually.

“Their role in keeping the economy on track is integral,” Malik said. “We will try our best to solve their problems at the earliest.”

Earlier on Friday, the All India Motor Transport Congress ( AIMTC ) said that its core committee held an emergency meeting on Thursday, and resolved to “suspend all operations voluntarily”F. “With every passing day it [the strike] is getting stronger and all this has been possible because of the resolve that this time it is a ‘do or die’ situation,” Core Committee Chairperson Bal Malkit Singh said.

He claimed that transporters had lost Rs 28,000 crore in seven days, and demanded government intervention to address their demands.

The strike has affected the automobile industry. “The transport strike is affecting domestic movement of both parts and vehicles,” Ford India President Anurag Mehrotra said. “We expect it to soon impact exports too.”

ALSO READ : आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार- नारायण राणे

आज देश के पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम की पुण्यतिथि

पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम
पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम

आज देश के पूर्व राष्ट्रपति स्वर्गीय डॉ.एपीजे अब्दुल कलाम की तीसरी पुण्यतिथि है। पूरा देश अपने चहेते कलाम चाचा को भावभीनी श्रद्धांजलि दे रहा है। ऐसे में हम भी आपके लिए उनके जीवन से जुड़े कई ऐसे किस्से लेकर आए हैं जो बेहद रोचक हैं और कम लोगों को ही पता हैं। वह अपने काम और विचारों से हमेशा ही सबको प्रेरणा देते रहे हैं ऐसे में उनके जीवन के ये अनमोल किस्से भी हमें बहुत प्रेरित करते हैं।

– डॉ. एपीजे अब्दुल कलाम एक वैज्ञानिक होने के साथ मनोवैज्ञानिक भी थी। उनको चेहरा पढ़ना भी आता था। वो किसका भी चेहरा पढ़कर उसके बारे में बता देते थे।

– पूर्व राष्ट्रपति डॉ.एपीजे अब्दुल कलाम, उस शख्सियत का नाम है,जो जीवनभर ज्ञान के भूखे रहे और जिसमें दूसरों के भीतर भी ज्ञान की भूख जगाने की अद्भुत क्षमता थी। जिसने हमेशा विकास की बात की। फिर वह डेवलेपमेंट समाज का हो या फिर व्यक्ति का।

– इतना ही नहीं डॉ. कलाम जब भी लखनऊ आए तो एक ओर उन्होंने बच्चों को सवाल पूछने का संकल्प दिलाया वहीं दूसरी ओर युवाओं और बुजुर्गों को घर में लाइब्रेरी बनाने का।

और पढे : पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा २९ जुलैला रिलीज

Ayurvedic treatment for Cancer focus on Nutrient Energy that corrects cell metabolism

Ayurvedic treatment for Cancer focus on Nutrient Energy

Nagpur :- Number of cancer patients world wide are increasing at alarming speed. Over 2.5 million people are estimated to be living with this disease, Over 7 lakhs new cancer patients are registered every year and cancer related deaths account to 5.5 lakhs per year (1) in India itself. Diagnosis of cancer plays an important role in this as various therapies are dependent upon the stage of cancer.

Ancient Ayurveda has got thousands of years of history in which medicinal herbs, natural ingredients has been the base of treatment. There have been over 3500 studies that have researched over Turmeric and other herbs usage to treat cancer. Ancient Ayurveda treats the ‘Dosha’. Any imbalance in body is due to over or under expression of ‘Dosha’. Cancer cells are always present in the body, but when the functioning of body is balanced and Dosha are in control it would not affect adversely. According to Ancient Ayurved unbalanced physiology leads to malfunctioning of genes and disturbed gene behavior leads to disease like cancer.

Though Allopathy is considered to be the most prominent option in cancer treatment, Ayurvedic treatments too are seen as an alternative healing therapy. Ayurvedic treatment is science based and has proven to be beneficial if followed. Most important feature about Ayurvedic treatment is that it could be started at any stage of cancer.

DS Research Center today on 27th July 2018 that is observed as Head and Neck Cancer Day, would like to aware on Ayurvedic treatment as possible healing option for cancer. Diagnosis of Cancer is a moment wherein patient breaks down mentally more than physically. Ayurveda is a holistic treatment that try to heal body and mind by practicing good lifestyle that inculcates consuming medicinal herbs, Panchkarm, Cleansing of toxins from body etc. We at DS Reserach center use Nutrient Energy in the form of Sarvapisti to correct cell metabolism and treat cancer.

The Parthenogenesis of Cancer begins with abnormal cell division followed by formation of tumor. It could be mentioned that many patients who were denied treatments due to being in advanced stage of cancer are doing well after taking Ayurvedic treatment. The success rate found is 60 – 70% in terminally ill cases.DS Research center is planning to bring mass awareness on Ayurvedic treatment over cancer by conducting camps in association with the local entities here in Nagpur. The city being located in the center of India is considered an important medical hub for various treatments.

Read Also : 5 Immunity Boosting Foods To Include In Your Diet This Monsoon

आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार- नारायण राणे

नारायण राणे
नारायण राणे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासंबंधी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सरकार आरक्षण देण्यास तयार आहे. आंदोलन थांबल्यास आरक्षण देण्यास सरकार तयार आहे असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले. तसेच मी मराठा समाजाच्या नेत्यांनाही भेटलो. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, आता उद्या पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडेन.

आंदोलनाला लागलेले हिंसक वळण थांबले पाहिजे, जाळपोळ, तोडफोड यामुळे राज्याचे नुकसान होते आहे. हे थांबले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांना वाटते आहे असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसात मराठा नेते आणि मुख्यमंत्र्यांची भेट मी घडवून आणेन आणि आरक्षणाचा तिढा सोडवण्यास मदत करेन असेही नारायण राणेंनी म्हटले आहे. नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपले म्हणणे मांडले आहे.

हे सरकार आरक्षण देण्यासाठी सक्षम आहे. राणे समितीच्या अहवालात यासंबंधीची तरतूद आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी मी याच संदर्भात आज चर्चा केली. मुख्यमंत्री यासाठी अनुकूल आहेत, उग्र आंदोलने आणि हिंसक आंदोलने थांबली तर चर्चा सुरू होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर प्रतिक्रिया नाही

या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांना विचारण्यात आले की मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांचे पद जाण्याची शक्यता आहे का? त्यावर राणे यांनी स्पष्ट केले की मी इथे आरक्षण आणि आंदोलन या मुद्द्यावर बोलण्यासाठी आलो आहे. कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही. इतकेच नाही तर सरकार आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहे. मराठा समाजाच्या बांधवांनी चर्चेसाठी तयार व्हावे असे त्यांना वाटते आहे असेही राणेंनी स्पष्ट केले.

अधिक वाचा : नागपुर बस स्टैंड से भी मिलेंगी यात्रियों को प्री-पेड ऑटो की सेवा

Manmarziyan will now release on September 14

Manmarziyan

After Mukkabaaz, Anurag Kashyap is once again collaborating with Aanand L Rai for his next movie Manmarziyan. The film stars Taapsee Pannu, Vicky Kaushal and Abhishek Bachchan. With Manmarziyan, Abhishek Bachchan will make a comeback on the big screen after almost two years.

Earlier, the film was to hit the screens on September 21 and now it will release on September 14. Manmarziyan is co-produced by Aanand L Rai.

Taapsee in an interview said the film “is a beautiful mix of the different worlds of filmmakers Aanand L Rai and Anurag Kashyap.” This will be the first time that Abhishek will be collaborating with Taapsee and Vicky for a project.

In the film Manmarziyan, Junior B will be romancing actress Taapsee Pannu. For the film, Abhishek and Taapsee will be shooting a romantic scene in the snowfall in Kashmir. As reported by a leading tabloid, a source stated, “There’s a snowfall sequence that needs to be shot. Some portions will also be shot in Delhi.”

The project Manmarziyan has been going on for a long time. The initial cast of the film included Ayushmann Khurrana and Bhumi Pednekar in the lead and was being helmed by Sameer Arya. Later on, Ashwiny Iyer Tiwari was made the director of the film. Post her exit, the film will now be an Anurag Kashyap directorial and will be produced by Aanand L. Rai.

The source also said, “Abhishek has signed on the dotted line. Once Anurag is done with Sacred Games, he will start filming Manmariyan.”

ALSO READ : Priyanka Chopra out of Salman Khan’s film Bharat

नागपूर : मेयो रुग्णालयात प्रथमच महाअवयवदान !!

नागपूर

नागपूर : उपराजधानीत गुरुवारी प्रथमच मेयोतील मेंदूमृत रुग्णाच्या फुफ्फुसाचे न्यू ईरा रुग्णालयातील एका रुग्णावर तर दोन मूत्रपिंडाचे इतर दोन खासगी रुग्णालयांतील रुग्णांमध्ये यशस्वी प्रत्यारोपण करून तिघांना जीवदान मिळाले. दोन बुब्बुळ नेत्रपेढीला मिळाले असून त्यातून दोघांना दृष्टी मिळाली.

राम काकुमल खिलनानी (४६) रा. जरीपटका, नागपूर असे अवयवदात्याचे नाव आहे. किराणा व्यवसायिक राम यांना पत्नी सिमरनसह हार्दिक (६) आणि भूमिका (१२) ही मुले आहेत. राम यांचा २० जुलैला गिट्टीखदान येथे अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी मेयोत दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मंगळवारी त्यांचा मेंदूमृत असल्याचे निदान झाले. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि डॉ. वैशाली शेलगावकर यांनी खिलनानी यांच्या पत्नी सिमरन यांना अवयवदानासाठी समुपदेशन केले. त्यांनी तयारी दर्शवताच विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवि वानखेडे यांनी गरजूंचा शोध सुरू केला.

यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर तर इन्सेटमध्ये राम काकुमल खिलनानी

न्यू ईरा येथे या रुग्णाच्या गुणसूत्राशी जुडणारा एक रुग्ण यकृताच्या प्रतिक्षेत तर ऑरेंजसिटी आणि केअर रुग्णालयात मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील रुग्ण असल्याचे निदर्शनात आले. तातडीने ग्रीन कॅरिडोरच्या मदतीने अवयव पोहोचवून संबंधित रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले गेले. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या सर्व रुग्णांना जीवदान मिळाले.

दरम्यान, हे अवयव विविध रुग्णालयांत पोहोचवण्यासाठी शहरात तीन ग्रीन कॅरिडोर केले गेले होते. पहिल्या कॅरिडोरच्या मदतीने २.३० मिनटांत मेयो ते न्यू ईरा रुग्णालयात यकृत पोहोचले.

मेयोतून केअर रुग्णालयात आणि येथून ऑरेंजसिटी रुग्णालयातही प्रत्येकी तीन मिनिटांमध्ये अवयव पोहोचवले गेले. त्यासाठी तिन्ही रुग्णालयातीन वैद्यकीय पथक मेयोत गेले होते.

न्यू ईरात आठवे यकृत प्रत्यारोपण

मध्य भारतात यकृत प्रत्यारोपणासाठी न्यू ईरा आणि इतर एक अशा दोनच ठिकाणी प्रत्यारोपण केंद्र मंजूर आहे. न्यू ईरामध्ये अल्प कालावधीत आजपर्यंत नऊ यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. गुरुवारच्या यशस्वी प्रत्यारोपणासाठी न्यू ईराच्या यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. आनंद संचेती, डॉ. अग्रवाल यांच्यासह न्यू ईराच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

अधिक वाचा : भारतात सापडला जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट !

नागपुर बस स्टैंड से भी मिलेंगी यात्रियों को प्री-पेड ऑटो की सेवा

नागपुर बस स्टैंड से भी मिलेंगी यात्रियों को प्री-पेड ऑटो की सेवा

नागपुर :- उपराजधानी के रेलवे स्टेशन की तरह अब नागपुर गणेशपेठ बस स्टैंड से भी यात्रियों की सुविधा हेतु प्री-पेड ऑटो सेवा शुरू की जानेवाली है I जिसका शुभारंभ यातायात विभाग व आरटीओ की ओर से किया जाएगा। ख़ास बात यह है की आरटीओ से किराया प्रमाणित रहने से किसी भी यात्री के साथ किराए को लेकर ठगी नहीं होगी। गणेशपेठ बस स्टैंड से सैकड़ों बसें विभिन्न दिशाओं में चलती हैं। 40 हजार से ज्यादा यात्री प्रतिदिन यहां से आना-जाना करते हैं। नागपुर आने वाले यात्री शहर के भीतर जाने के लिए स्थानीय वाहनों पर निर्भर रहते हैं। समय पर शहर बस सेवा नहीं मिलने से अधिकांश यात्री ऑटो पर निर्भर हो जाते हैं और अक्सर धोखाधड़ी की शिकायतें मिलती हैं।

जिसे ध्यान में रखते हुए यातायात विभाग ने आरटीओ की मदद से बस स्टैंड के बाहर प्री-पेड ऑटो सुविधा शुरू करने की पहल की है। इससे एक ओर ट्रैफिक समस्या से राहत मिलेगी, वहीं बाहर से आने वाले यात्रियों की लूट भी नहीं होगी। यहां से इंदोरा, आरटीओ ग्रामीण, कोराड़ी मंदिर, पॉवर ग्रिड चौक, मनीष नगर, बेसा, पारडी नाका, कलमना मार्केट, मेडिकल, एयरपोर्ट आदि जगहों के लिए किराया प्रति किमी के हिसाब से निर्धारित किया गया है।

और पडे : सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची विस्तृत माहिती पाच दिवसांत सादर करा : समिती अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांचे निर्देश

१९ सप्टेंबरला आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने

भारत आणि पाकिस्तान आमनेसामने

नवी दिल्ली – नुकतीच २०१८ च्या आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून अवघ्या क्रिकेटविश्वात ओळखल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तानचा सामना १९ सप्टेंबरला होणार आहे.

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघाना आशिया चषकात सरळ प्रवेश मिळाला आहे. तर सहाव्या स्थानासाठी हाँगकाँग, मलेशिया, नेपाळ, ओमान, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरात या संघामध्ये क्वालिफायर लढत होणार आहे. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर जिंकणारा देश अ गटात तर बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतील. आशिया चषकाचा अंतिम सामना २८ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

वेळापत्रक

१५ सप्टेंबर – बांगलादेश वि. श्रीलंका

१६ सप्टेंबर – पाकिस्तान वि. पात्रता संघ

१७ सप्टेंबर – श्रीलंका वि. अफगाणिस्तान

१८ सप्टेंबर – भारत वि. पात्रता संघ

१९ सप्टेंबर – भारत वि. पाकिस्तान

२० सप्टेंबर – बांगलादेश वि. अफगाणिस्तान

सर्वोत्तम चार फेरी – २१ ते २६ सप्टेंबर

अंतिम फेरी – २८ सप्टेंबर

हेही वाचा : विराट कोहली २०१७ व २०१८ वर्षातील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’

भारतात सापडला जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट !

भारतात सापडला जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट !

कर्नाटकातील मणिपाल येथील कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयात एक दुर्मीळ रक्तगटाची व्यक्ती सापडली आहे. या रक्तगटाचे नाव पीपी अथवा पी नल फेनोटाईप असे आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार असा रक्तगट असलेली ही देशातील पहिलीच व्यक्ती आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णाला रक्ताची तातडीने गरज होती.कस्तुरबा रुग्णालयातील ब्लड बँकेत रुग्णाचा रक्तगट माहित करून घेण्यासाठी सॅपल पाठवले. डॉक्टरांनी रक्त तपासले मात्र त्यांना रक्तगटाबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी एका पाठोपाठ एक असे 80 वेळा सॅपल पाठवले. पण रुग्णाच्या रक्तगटाचा काही शोध लागला नाही. या प्रकारामुळे डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटले. संबंधित रुग्णाच्या रक्त गटाचा शोध लावण्यासाठी रक्तासंदर्भातील आजारांची देखील तपासणी व चौकशी झाली. या कामासाठी डॉक्टरांचे एक पथकच कामाला लागले होते. पण त्याच्या हाती काहीच लागले नाही.

शेवटी डॉक्टरांनी त्या रुग्णांचे रक्त तपासणीसाठी इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरेंस लॅबरोटरी (आयबीजीआरएल) ब्रिस्टर, इंग्लंड येथे पाठवले. या लॅबने संबंधित रुग्णाच्या रक्ताचा गटाचा शोध लावला. हे रक्तगट पीपी फेनोटाइप सेल्स या नावचे असल्याचे लॅबने सांगितले.

भारतात अशा प्रकारचा रक्तगट सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे डॉ.पूर्णिमा बलिगा यांनी सांगितले. अशा प्रकारचा रक्त गट शोधून काढल्याबद्दल डॉ.बलिगा यांनी ब्लड बँकेचे देखील कौतुक केले आहे. या रक्तगटाबद्दल अधिक माहिती देताना प्राध्यापक शामी शास्त्री म्हणाले की, रुग्णाच्या शरीरात अतिशय दुर्मीळ असलेला रक्तगट म्हणजे पी नल आणि ऐंटी पीपी 1 पीके ऐंटी बॉडी रक्त होय. ज्या रुग्णाच्या शरीरात हा रक्त गट सापडला त्याच्यावर अखेर रक्ताशिवाय शस्त्रक्रिया करण्यात आली.

अधिक वाचा : पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी हे पदार्थ खाणे टाळा

Priyanka Chopra out of Salman Khan’s film Bharat

Priyanka Chopra

While for a few months now, we’ve all been eagerly waiting for Priyanka Chopra to start work in Bharat with Salman Khan, but it has now been reported that she has opted out of the film citing personal reasons.

There were rumours doing the rounds of an impending wedding with singer-actor Nick Jonas, but now it seems there is a spark of truth in that.

Director Ali Abbas Zafar tweeted on 27 July and informed us about Chopra quitting the film. He also hinted at the reason behind this decision to be “very special”.

Priyanka Chopra and Nick Jonas received much media attention during their recent visit to India where they were seen spending time together and making numerous appearances at many social events. They later went for a trip to Goa with Chopra’s family and relatives that also included actress Parineeti Chopra.

While Chopra opts out of Bharat, she is already doing Shonali Bose’s film The Sky is Pink along with Farhan Akhtar and Zaira Wasim. The entire star cast of the film had declared their induction to the project by sharing a picture of the film’s script on social media.

Bharat also stars Tabu, Disha Patani, Sunil Grover in pivotal roles with Salman Khan in the lead part.

The film went on floors recently, and both Salman Khan and Disha Patani have already begun the shooting schedule. The first schedule includes shooting for a grand circus sequence; Ali Abbas Zafar shared a sneak peek of the same on social media featuring Salman.

Bharat is a remake of the 2014 Korean film Ode to My Father and is slated to release during Eid 2019.

Read Also : John Abraham’s first Marathi production Savita Damodar Paranjpe Official Trailer Out!

मला हवे तर मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते – हेमामालिनी

हेमामालिनी

मला हवे तर मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते, परंतु मुख्यमंत्री बनण्याची आता त्यांची इच्छा नाही, कारण मला कोणत्याही बंधनात अडकायचे नाही, असं वक्तव्य भाजप खासदार हेमामालिनी यांनी केलं आहे. बांसवाडा येथील प्रवासादरम्यान त्या बोलत होत्या.

उत्तर प्रदेशच्या मथुरा येथून भाजपच्या खासदार झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांना प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारला. ‘मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर ती स्वीकारणार का?’ असे विचारता त्या म्हणाल्या, ‘मला मुख्यमंत्री बनण्याची हौस नाही, पण मला हवे तर मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते, परंतु त्यामुळे मला मनाप्रमाणे कुठेही फिरता येणार नाही’. असे उत्तर हेमा मालिनी यांनी दिले.

हेमामालिनी म्हणाल्या, ‘मी मतदारसंघात खूप काम केलं आहे. मला कृष्णनगरी येथील बृजवासी लोकांसाठी काम करायला खूप आवडते.’ बॉलिवूडची ओळख हेमा मालिनी यांना खासदार बनण्यासाठीदेखील उपयोगी पडली, असंही त्या म्हणाल्या.

अधिक वाचा : सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची विस्तृत माहिती पाच दिवसांत सादर करा : समिती अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांचे निर्देश

बघा व्हिडिओ : गुरुपौर्णिमेनिमित्य साईबाबांच्या चरणी दीड किलो सोन्याचा हार अर्पण

sai mandir 1.5 kg gold necklace

नागपूर: विदर्भातील शिर्डी अर्थात वर्धा रोड स्थित प्रसिद्ध साईबाबांच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर दीड किलो सोन्याचा हार अर्पण करण्यात आला आहे. श्री साईबाबा सेवा मंडळ आणि भक्तांनी दान केलेल्या देणगीतून हा सोनेरी हार साकारण्यात आला आहे, अशी माहिती संस्थानचे सचिव अविनाश शेगावकर यांनी दिली.

शिर्डीप्रमाणेच वर्धा मार्गावरील साई मंदिरात भाविकांची दररोज गर्दी असते. विशेषत: प्रत्येक गुरुवारी येथे विदर्भातून भाविक येतात. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. मंगलकलश यात्रेने सकाळी ६ वाजता उत्सवाची सुरुवात झाली. यानंतर साईबाबांची पूजा करून सकाळी ७ वाजता सोन्याचा हार अर्पण करण्यात आला. सकाळी १० वाजता पालखी मिरवणूक निघत असून, दुपारी १२ वाजतापासून महाप्रसाद वितरण करण्यात येईल, अशी माहिती शेगावकर यांनी दिली.

बघा व्हिडिओ

आयकर रिटर्न फाइल करने की डेडलाइन 31 अगस्त तक बढ़ी

आयकर रिटर्न

सरकार ने आयकर रिटर्न दाखिल करने की समयसीमा एक महीने बढ़ाकर 31 अगस्त, 2018 कर दी है। वित्त मंत्रालय का कार्यभार देख रहे पियूष गोयल ने इसकी जानकारी देते हुए करदाताओं से बढ़ी हुई मियाद के अंदर रिटर्न फाइल करने का आग्रह किया। वित्त मंत्री ने ट्विटर पर लिखा, ‘इनकम टैक्स (रिटर्न) जमा कराने की आखिरी तारीख 31 जुलाई से बढ़ाकर 31 अगस्त 2018 कर दी गई है। मैं करदाता से तय तारीख तक इनकम टैक्स (रिटर्न) जमा करने, कानून का पालन करनेवाले नागरिक के तौर पर अपना कर्तव्य पूरा करने और राष्ट्र निर्माण में अपना योगदान देने का आग्रह करता हूं।’

इससे पहले वित्त मंत्रालय ने ट्वीट के जरिए रिटर्न फाइलिंग की डेट बढ़ाने की सूचना दी थी। इसमें कहा गया,’मामले पर विचार करते हुए सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सेज (सीबीडीटी) ने उद्धरित श्रेणी के करदाताओं (said categories of taxpayers) के लिए आयकर रिटर्न फाइल करने की नियत तिथी 31 जुलाई 2018 से बढ़ाकर 31 अगस्त 2018 कर दी।’

ध्यान रहे कि पिछले साल तक देर से रिटर्न फाइल करने पर कोई जुर्माना नहीं लगता था, लेकिन इस वर्ष से जुर्माने का प्रावधान कर दिया गया है। हालांकि, यह प्रावधान आकलन वर्ष (असेसमेंट इयर) 2018-19 से ही लागू होगा। अब जब रिटर्न फाइल करने की मियाद बढ़ाकर 31 अगस्त कर दी गई है तो 1 सितंबर से रिटर्न फाइल करनेवालों पर ही जुर्माना लगाया जाएगा। 31 जुलाई की पहले की मियाद के मुताबिक 1 अगस्त से जुर्माना लागू हो जाता, लेकिन 31 अगस्त तक रिटर्न फाइल करने की छूट मिलने के बाद अब जुर्माना लगाने की शुरुआत भी एक महीने बाद यानी 1 सितंबर 2018 से होगी।

और पढे : नागपूर महानगरपालिका व आयसीएलईआय-एसए मध्ये सामंजस्य करार

Prof. Nageshwar Rao joined IGNOU as new Vice Chancellor

Prof. Nageshwar Rao
Prof. Nageshwar Rao

Prof. Nageshwar Rao, a renowned Professor of Management and who served as Vice Chancellor of various universities earlier has been appointed by the President of India as Vice Chancellor of Indira Gandhi National Open University (IGNOU) New Delhi.

He joined today at IGNOU New Delhi. He worked as Professor of Management at various universities like University of Allahabad, Banaras Hindu University, Vikram University, Ujjain for more than 26 years. He had more than 170 Research Papers published, 37 Ph.Ds awarded under his guidance and 8 popular books published.

He was Vice Chancellor of Uttar Pradesh Rajarshi Tandon Open University, Allahabad (2008 to 2011). He was also Vice Chancellor of Uttarakhand Open University (2016 to 2018) and Incharge Vice Chancellor of IGNOU (2014 to 2016). Besides, he was Pro-Vice Chancellor of IGNOU during (2013-2014). He was presented with several awards. With rich experience in Management and Open University system, he will give a new direction to IGNOU, the premier distance education Institute in the Country.

ALSO READ : पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा २९ जुलैला रिलीज

सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची विस्तृत माहिती पाच दिवसांत सादर करा : समिती अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांचे निर्देश

प्रवीण भिसीकर

नागपुर :- महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची संपूर्ण माहिती येत्या पाच दिवसांत समितीपुढे सादर करा, असे निर्देश जुन्या निरुपयोगी बसेसच्या विल्हेवाटीसाठी गठीत तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी दिले.

मनपाच्या चालविण्यायोग्य नसलेल्या २३० बसेसच्या विल्हेवाट लावण्यासंदर्भात गुरूवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत समिती सदस्या अर्चना पाठक, सदस्य नितीन साठवणे, मनपाचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, तांत्रिक सहायक योगेश लुंगे, परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, परिवहन श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, लेखा अधिकारी विनय भारद्वाज आदी उपस्थित होते.

संपूर्ण शहरात सेवा देणा-या सुमारे २३० बसेस निरुपयोगी ठरल्या आहेत. शहरातील मनपाच्या विविध डेपोमध्ये या बसेस आहेत. या बसेसची सद्याची स्थिती दर्शविणारी विस्तृत माहिती, प्रत्येक डेपोमधील बसेसची संख्या, त्यांचे इंजीन नंबर आदी ३० जुलैपर्यंत समितीपुढे सादर करा, असे निर्देश समिती अध्यक्ष भिसीकर यांनी दिले. मनपाच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची ‘ऑफसेट व्हॅल्यू’ काढण्यासाठी समितीने राज्य परिवहन महामंडळाला मागणी केली होती. मात्र महामंडळाकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही. त्यामुळे शासकीय इन्शुरन्स कंपनीकडून ही ‘ऑफसेट व्हॅल्यू’ काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

‘ऑफसेट व्हॅल्यू’, ई-टेंडरिंग आदी प्रक्रिया येत्या १५ दिवसांत तयार करून पुढील सभेत ते सादर करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही समिती अध्यक्ष भिसीकर यांनी व्यक्त केला.

शहरातील विविध भागात भंगारात निघालेल्या प्रत्येक बसेसची विस्तृत माहिती काढून त्यानंतरच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. निरुपयोगी ठरलेल्या बसेसच्या विक्रीसंबंधीच्या प्रक्रियेमध्ये गोपनियता कायम राहावी, याकडे लक्ष देण्यात यावे, असे समिती सदस्य नितीन साठवणे यांनी सांगितले.

अधिक वाचा : मेट्रो मार्गालगतच्या घरांची जागा पदपथासाठी घेणार

राष्ट्रभक्ति के साथ भोसला मिलिट्री स्कूल में कारगील दिवस मनाया गया

मेट्रो मार्गालगतच्या घरांची जागा पदपथासाठी घेणार

Nagpur Metro , मेट्रो , Nagpur marathon

नागपूर : शहरातील उत्तर अंबाझरी आणि वर्धा मार्गावरील मेट्रो मार्गालगतच्या घरांची तीन मीटर जागा पदपथासाठी महापालिका अधिग्रहीत करणार असून तशा नोटीसही घरमालकांना पाठवण्यात आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे, घरमालकांना या जागेचा मोबदला मिळणार नाही.

शहरात सध्या ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्य नगर या दरम्यान मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गालगतचे रस्ते अरुंद झाले असून काही ठिकाणी पदपथही मेट्रोच्या कामासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते आणि नवीन पदपथ तयार करण्यासाठी महापालिकेने मेट्रोमार्गालगतच्या घरमालकांना त्यांची तीन मीटर जागा महापालिकेला देण्यासंदर्भात नोटीस पाठवल्या आहेत. उत्तर अंबाझरी आणि वर्धा रोडवरील घर मालकांनाना यासंदर्भात नोटीस प्राप्त झाले आहेत. १ जुलैला पाठवलेल्या या नोटीसवर नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांची स्वाक्षरी आहे. मेट्रो कॅरिडोरअंतर्गत येणाऱ्या भूखंडासमोरील ३ किमी. रुंदीची जागा पदपथ मार्गासाठी नि:शुल्क द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाच्या ९ जून २०१७ च्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे.

दरम्यान, या जमीन अधिग्रहणाला उत्तर अंबाझरी मार्गावरील घरमालकांनी विरोध केला आहे. या नागरिकांनी ही जागा भाडेपट्टीवर घेतली होती व त्यासाठी रक्कमही शासनाला दिली होती. आता निशुल्क जागा कशी द्यायची असा सवाल या नागरिकांनी केला आहे. पीडित घरमालकांची २२ जुलै रोजी बैठक झाली. त्याला अजित दिवाडकर, एन.सी. चांडक, अ‍ॅड. श्रीधर पुरोहित, सेनाड यांच्यासह इतरही नागरिक उपस्थित होते, असे महापालिकेची नोटीस प्राप्त झालेले दिवाकर टोळे यांनी कळवले आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील घरे अनेक वर्षांपासूनची असून त्याच्या संरक्षक भिंती या निर्णयामुळे तोडल्या जाणार आहेत.

काही घरांची अंगणाची जागा जाणार आहे. कष्टाने उभारलेली आणि निवृत्तीनंतरचे दिवस या घरात शांततेने काढण्याचा निश्चय करणाऱ्यांना त्यांच्या घराची जागा जाणे हा धक्का आहे.

अधिक वाचा : नागपूर महानगरपालिका व आयसीएलईआय-एसए मध्ये सामंजस्य करार

विराट कोहली २०१७ व २०१८ वर्षातील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’

विराट कोहली Virat Kohli

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ला इंग्लंडच्या बार्मी आर्मीकडून २०१७ आणि २०१८ या वर्षासाठी ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यासंदर्भातील माहिती बीसीसीआयने बुधवारी रात्री ट्विटरवरून दिली. यानंतर कोहलीने या पुरस्कराबद्दल आभार मानले आहेत. बार्मी आर्मी हे इंग्लंड क्रिकेटर्सचे फॅनक्लब आहे.

दरम्यान, इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघ १ ऑगस्टपासून पाच दिवसीय कसोटी सामना खेळणार आहे. याआधी एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने सर्वात कमी कालावधीत ३ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता.

अधिक वाचा : महिला हॉकी विश्वचषक : भारतीय संघासमोर आज आयर्लंडचे आव्हान

John Abraham’s first Marathi production Savita Damodar Paranjpe Official Trailer Out!

The trailer of John Abraham‘s Marathi production, Savita Damodar Paranjpe released on 25 July, making it the filmmaker and actor’s debut in regional cinema.

A tape recorder kicks in at the start and a voice can be heard saying that the recording will provide the answers to all the listener’s questions.

Set in the 1980s the psychological thriller introduces the audience to Kussum and Sharad who are leading the blissful life of newlyweds until Kussum’s behaviour starts becoming unnatural.

Clutching her stomach, writhing in pain, she begins to lose herself gradually and dons the identity of another woman, Savita Damodar Paranjpe.

Sharad, essayed by Subodh Bhave, calls upon his friend Ashok, portrayed by Raquesh Bapat to diagnose his wife but his presence in the house provokes a horrific reaction from Kussum. The trailer reveals that every time Kussum takes off her mangalsutra, she forgets her own existence and becomes the eponymous woman.

The trailer hashes some common thriller tricks, a rocking arm chair and long hair falling over Kussum’s face to imprint the idea that ‘she is possessed.’

Only towards the end of the nearly two and a half minute trailer, is it disclosed that the recording is in fact Kussum’s interview that asks, “Who is Savita Damodar Paranjpe?”

Trupti Madhukar Toradmal portrays the role of the mysterious woman.

Helmed by Swapna-Waghmare Joshi, Savita Damodar Paranjpe is adapted from a play of the same name, written by Shekhar Tamhane. The original play was derived from the incidences that occurred in the life of the woman on whom the titular role is based. Late actress Reema Lagoo essayed Savita’s character in the play.

Savita Damodar Paranjpe stars acclaimed Marathi actor Subodh Bhave of Balgandharva fame, Trupti Madhukar Toradmal, Raquesh Bapat and Pallavi Patil. It is slated to release on 31 August.

ALSO READ : पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा २९ जुलैला रिलीज

Huawei Nova 3i, Nova 3 Launched in India today: Price, Specifications

Huawei Nova 3i, Nova 3 Launched in India today

The Huawei Nova 3i and Nova 3 Launched in India today, with the company bringing its two new mid-range smartphones to the country. Ankit Yadav, Product Manager, Huawei Consumer Business Group – India is now on stage to unveil the new Nova 3 and Nova 3i. Both the phones have dual cameras on both the front and the back with AI integration, and the display notch that house the sensors and the front camera module. The front cameras of both phones also have HDR Pro. The new Nova 3 and Nova 3i will receive GPU Turbo mode via an OTA update for a more powerful gaming experience, as well as AI-based 4D gaming experience. Both handsets will also come in 128GB storage capacities in India.

HUAWEI NOVA 3, NOVA 3I: PRICE

While the Nova 3 has been launched in India for Rs 34,999 the Nova 3i will cost buyers Rs 20,999. Both the phones will be available for buying from Amazon India. While the Nova 3i will be available for buying from August 7, the Nova 3 will be available from August 23.

HUAWEI NOVA 3, NOVA 3I: SPECIFICATION

The dual-SIM (Nano) Huawei Nova 3 is the company’s latest offering in the mid-range segment. It runs EMUI 8.2 atop Android 8.1 Oreo, and sports a 6.3-inch full-HD+ (1080×2340 pixels) with a 19.5:9 aspect ratio and an 85 percent NTSC colour gamut. The handset is powered by an octa-core HiSilicon Kirin 970 SoC, coupled with a Mali-G72 GPU, 6GB of RAM, and 64GB/ 128GB of inbuilt storage.

In terms of optics, the Huawei Nova 3 bears a vertically aligned dual rear camera setup with a 16-megapixel primary sensor and a secondary 24-megapixel sensor with PDAF and f/1.8 aperture. Front of the smartphone also has a dual camera setup with a 24-megapixel primary sensor, with f/2.0 aperture, and a 2-megapixel secondary sensor. The front camera comes with 3D Qmoji, Huawei’s take on AR-based emojis that iPhone X popularised with the Animoji.

On the other hand, the Nova 3i sports a 6.3-inch full-HD+ (1080×2340 pixels) LTPS panel with a 19.5:9 aspect ratio and 409ppi pixel density. The smartphone is fuelled by an octa-core HiSilicon Kirin 710 SoC, paired with 4GB/ 6GB of RAM and 64GB/ 128GB of onboard storage. Storage on the handset is expandable via microSD card (up to 256GB).

In terms of optics, the Huawei Nova 3i bears a similar vertical dual rear camera setup albeit with a 16-megapixel primary sensor and a 2-megapixel secondary sensor. On the front, the handset gets yet another dual camera module with 24-megapixel primary sensor and a 2-megapixel unit.

Read Also : जिओ चा नवीन फोन मिळणार १०९५ रुपयांमध्ये

Nagpur : PFC forays into financing of sewage treatment plants

sewage treatment plants

State-owned Power Finance Corporation (PFC) has forayed into sewage treatment finance segment by extending Rs 192.79 crore assistance to Nagpur Waste Water Management, a Vishvaraj Group firm.

The funds will be used for establishment of sewage treatment plant in Nagpur, which will sell 150MLD treated sewage water to PFC-funded Khaperkheda & Koradi Thermal Power Stations of Maharashtra State Power Generation (MahaGenco), a first of its kind project in India being executed in compliance of the National Tariff Policy 2016, under PPP (Public Private Partnership) mode, a PFC statement said.

According to the statement, the plant is expected to be commissioned by 2020. The aim of this project is to reduce the stress on fresh sources of water for power generation, by supplying the treated sewage water to power plants for specific secondary uses like ash handling and cooling.

Nagpur Municipal Corporation will also get revenue share from the sale of such treated sewage water to Mahagenco, it added.

Read Also : नागपूर महानगरपालिका व आयसीएलईआय-एसए मध्ये सामंजस्य करार

पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा २९ जुलैला रिलीज

नवी दिल्ली : भाजपा पंतप्रधान मोदी ब्रॅण्डच्या विश्वासावर पुन्हा एकदा २०१९ चा रणसंग्राम जिंकण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीला १० महिन्यांचा अवधी शिल्लक असताना भाजपाची तयारी सुरू देखील झालीयं. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनाशी संबंधित सिनेमा रिलीज होतोयं. लोकसभा निवडणुकीआधी हा सिनेमा रिलीज करणं हे भाजपा रणनितीचा एक भाग आहे.

भाजपाची टीम प्रमोशनला
‘चलो जीते है’ हा नरेंद्र मोदी यांच्या जिवनावर आधारित सिनेमा आयुष्यातील गुण शिकवतो असे भाजपा राष्ट्रीय महासचिव कैलाश विजवर्गीय यांनी ट्वीट केलंय.

असं असलं तरीही सिनेमा पंतप्रधानांच्या जिवनावर आधारित असल्याचे निर्माता कुठेच अधोरेखित करताना दिसत नाही पण सिनेमाची एक झलक पाहीली तर ते लगेच लक्षात येते.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाजपा नेते आणि कार्यकर्ते जय्यत तयारीला लागलेयत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जयंत सिन्हा, राज्यवर्धन राठोड आणि प्रकाश नड्डासहित अनेक बडे नेते या सिनेमाचे ट्वीट करताहेत. भाजपा ऑफिशियल ट्विटर हॅंडलसहित भाजपाच्या अनेक राज्यांच्या ट्विटर हॅंडलवरून हा सिनेमा प्रमोट करण्यात येतोयं. २०१४ लोकसभा निवडणुकीआधीही पंतप्रधान मोंदीवर आधारित बाल नरेंद्र नावाचं कॉमिक्स आलं होतं.

राष्ट्रपती भवनात मंगळवारी या सिनेमाचा विशेष शो ठेवण्यात आला होता. महेश हडावळे निर्मित ‘चलो जीते है’ सिनेमा २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं.

अधिक वाचा : २१ डिसेंबरला रितेशचा माऊली चित्रपट प्रदर्शित होणार

महिला हॉकी विश्वचषक : भारतीय संघासमोर आज आयर्लंडचे आव्हान

महिला हॉकी विश्वचषक

पहिल्या सामन्यात विजयाची संधी हुकलेल्या भारतीय महिला संघाचा सामना गुरुवारी आयर्लंडच्या संघाशी होणार आहे. हॉकी च्या जागतिक क्रमवारीत आयर्लंडचा संघ भारतापेक्षा खालच्या स्थानावर असला तरी त्यांच्या संघाला गवसलेला सूर पाहता त्यांना कमी लेखण्याची चूक करणे भारताला परवडणार नाही.

जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या इंग्लंडच्या संघाला पराभूत करण्याची संधी भारताने पहिल्याच सामन्यात गमावली. उत्तरार्धापर्यंत १-० अशी आघाडी असूनदेखील भारतीय संघाने अखेरच्या टप्प्यात ही आघाडी गमावली. त्यामुळे भारताला पहिल्या साामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.

गुरुवारी ‘ब’ गटामध्ये जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेला भारताचा संघ आणि सोळाव्या स्थानावर असलेला आयर्लंडचा संघ असा हा सामना होणार आहे. आयर्लंड संघाने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेवर ३-१ असा विजय मिळवला होता. मात्र, या गटातील सगळ्यात खालच्या क्रमवारीचा संघ असूनही प्रत्येकी एक सामन्यानंतर आयर्लंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे गुरुवारचा भारताविरुद्धचा सामना जिंकून बाद फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न आयर्लंडचा संघ करणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार आहे.

मात्र, गतवर्षी हॉकी विश्व लीगमध्ये याच आयर्लंडच्या संघाकडून भारतीय संघाला २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. परंतु हा पराभव आता इतिहास असून त्याचा बदला घेण्याची संधी म्हणून या सामन्याकडे भारतीय संघ पाहत आहे. भारतीय संघ आता अधिक तयारीसह मैदानात उतरणार असून आयर्लंडला पराभूत करण्याची या संघात क्षमता आहे, असे भारतीय गोलरक्षक सविताने सांगितले. भारतीय संघ आज सामना जिंकल्यास तो गटात अव्वल स्थानी पोहोचणार असून त्यामुळे बादफेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा उंचावणार आहेत.

अधिक वाचा : सचिन तेंडुलकर कडून सर्वोत्तम खेळाडूला स्कॉलरशिप!

पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त : राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

विखे पाटील

नागपुर :- (मु. प्रतिनिधि) मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना विखे पाटील यांनी आज सरकारवर घणाघात केला.

ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीही जात विचारून बंदोबस्त लावण्याचा अवमानजनक प्रकार घडला नव्हता. पण मागील ६० वर्षात घडले नाही, ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने ४ वर्षात करून दाखवले आहे. माझ्याकडे विश्वसनीय माहिती आहे की, राज्य सरकारने मराठा आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या जाती विचारल्या आणि मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना शक्यतोवर बंदोबस्तापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जातीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपरायणतेवर, प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा हा प्रकार अत्यंत अश्लाघ्य आहे. मागील ४ वर्षात धर्माच्या आधारे देशभक्ती तपासली जात होती. आता जातीच्या आधारे कर्तव्यपरायणता तपासली जाते आहे. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून, थोडी जरी चाड शिल्लक असेल तर जातीच्या आधारे अधिकाऱ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या प्रकाराबद्दल सरकारने तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.

सरकार अद्याप आंदोलनकर्त्यांकडे का गेले नाही?
मागील ८ दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना आजच्या क्षणापर्यंत सरकार चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांपर्यंत का पोहोचले नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कदाचित मराठा समाज २-४ दिवस आंदोलन करून शांत बसेल, असे सरकारने गृहित धरलेले दिसते. मूक मोर्चानंतर सरकारने मराठा समाजाला केवळ गृहित धरून आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई केली. पण मराठा समाजाला गृहित धरण्याची चूक सरकारने पुन्हा करू नये. सरकारने तातडीने आंदोलनकर्त्या मराठा संघटनांची बैठक बोलवावी आणि मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा हे आंदोलनकर्ते उद्या अख्खा महाराष्ट्र ठप्प पाडतील, हे सरकारने ध्यानात ठेवावे, असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला.

राज्यातील परिस्थितीसाठी सरकार जबाबदार
महाराष्ट्राला ज्वालामुखीच्या तोंडावर उभा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे राज्य सरकार कारणीभूत आहे. एक तर मागासवर्ग आयोग नेमण्यापासून न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत भक्कमपणे भूमिका मांडण्यात प्रत्येक ठिकाणी सरकारने अक्षम्य दिरंगाई केली. दुसरी बाब म्हणजे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मराठा समाजाचा अवमान करणारी आणि मराठा समाजाला शांततेचा मार्ग सोडण्यास उद्युक्त करणारी विधाने केली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर आजच्या परिस्थितीसाठी पूर्णतः केवळ मुख्यमंत्री जबाबदार असून, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.

शिवसेनेची भूमिका दुटप्पी
मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. एकिकडे मराठा आरक्षण देण्यात सरकारने हलगर्जी केल्याचा आरोप करून लोकसभेतून सभात्याग केला जातो, तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री अजूनही सरकारमधील खुर्च्या उबवताना दिसतात. शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या विलंबासाठी मुख्यमंत्री कारणीभूत असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर ‘बोलाचाच भात, बोलाचीच कढी’ पुरे करून त्यांनी आजच्या आज सरकारबाहेर पडण्याची घोषणा करावी, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. शिवसेना यापुढेही सत्तेत कायम राहिली तर शेतकऱ्यांप्रमाणेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही शिवसेनेचा कळवळा बेगडी असल्याचे स्पष्ट होईल, असेही ते पुढे म्हणाले.

अधिक वाचा : सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर महानगरपालिका व आयसीएलईआय-एसए मध्ये सामंजस्य करार

नागपूर

नागपुर :- नागपूर महानगरपालिका व आयसीएलईआय-दक्षिण आशिया यांच्यात नुकताच हवामान प्रक्रियेत गती आणण्यासाठी शहरी निम्न उर्त्सजन विकास प्रणाली (अर्बन लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी)च्या अंमलबजावणीसंबंधी सामंजस्य करार करण्यात आला.

आयसीएलईआय-दक्षिण आशिया व यून हॅबिटेट द्वारे युरोपियन कमिशनच्या सहकार्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभात महापौर नंदा जिचकार, आयुक्त वीरेंद्र सिंह, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनावणे, पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक देवेंद्र महाजन, गतिशीलता विभागाचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, जलप्रदाय विभागाचे दीपक चिटणीस, आयसीएलईआयचे उपसचिव व आयसीएलईआय-एसए चे कार्यकारी संचालक इमानी कुमार, आयसीएलईआय-एसए चे उपसंचालक सौम्या चतुर्वेदुला व आयसीएलईआय-एस ए चे प्रकल्प अधिकारी शार्दुल वेंगुरकर उपस्थित होते.

शहरातील कमी उत्सर्जन विकास (एलईडी) प्रणालीला प्रोत्साहन देत हरीतगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन कमी करणे हा अर्बन एलईडीएस प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) अंतर्गत पॅरीस कराराशी हा प्रकल्प संलग्नीत आहे. महापालिका क्षेत्रातील पाणी, दुषीत पाणी, घनकचरा व्यवस्थापन, उर्जा, वाहतूक व नगर रचना यासह सर्व विभागातील उर्जेचा वापर कमी करून त्यातून उत्सर्जीत होणारा हरीतगृह वायू (जीएचजी)चे प्रमाण कमी करण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे.

या प्रकल्पामुळे हवामान बदलाची पुर्वतयारी करता येईल. शहरातील प्रभावित क्षेत्र लक्षात घेउन त्याद्वारा कृती आराखडा तयार करण्यात येईल. प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश असून आधी एका ठराविक ठिकाणी प्रकल्पाची चाचणी घेउन त्यानंतर संपूर्ण शहरात ते लागू करण्यात येईल.

अधिक वाचा : द म क्षे सां.केंद्राद्वारे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह चे आयोजन

द म क्षे सां.केंद्राद्वारे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह चे आयोजन

वसंतराव देशपांडे

नागपुर :- दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक २८ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत रोज संध्याकाळी ६:३० वाजतासंगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर समारोह नेहमीप्रमाणे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिविल लाईन्स, नागपूर येथे होणार आहे. समारोहामध्ये तीन दिवस शास्त्रीय गायन-वादन आणि संगीत-नाटकाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

दिनांक२८ जुलै रोजी सामवेदातून संगीत हा कार्यक्रम आंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि साथी वाद्यवृंद वकलाकार सादर करतील. आरतीजींनी आपल्या व्यस्त दैनंदिनीतुन वेल काढून या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल तत्काल होकर दर्शवला त्यामुलेच ही संकल्पना साकार होत आहे. या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना रेणुका देशकर, नागपूर यांची आहे

.तसेच सुप्रसिद्ध संगीतकार शैलेश दाणी यानि या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे. डॉ. सुजाता व्यास यांनी या कार्यक्रमाच्या संहिता लेखनासाठी सखोल संशोधन केले आहे. सहकारी वाद्यावृन्दांमधे ज्योति हेगड़े, हुबली (रूद्र वीणा), श्रीकांत पिसे, नागपूर (हारमोनियम), संदेश पोपटकर, नागपूर (तबला), विक्रम जोशी, नागपूर, (माइनर), पलसकर गुरूजी, परभणी (साम-वेद रुचा गायन), श्रीधर कोरडे, नागपूर (पखवाज) यांचा समावेश आहे. संगीताची उत्पत्ति सामवेदातून झाली अशी मान्यता आहे. परंपरेने चालत आलेल्या शास्त्रीय संगीताच्या या परंपरेला दिग्गज कलाकारांनी आपल्या प्रतिभेने समृद्ध केले आहे. ‘सामवेदातून संगीत’ हा कार्यक्रम संगीताच्या उत्पत्ति विषयी जनमानसात असलेले कुतूहल व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. तसेच संगीत अभ्यासकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

दिनांक २९ जुलैला सावनी शेंडे-साठे, पुणे यांचे शास्त्रीय गायन आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तबलावादक पं. शुभंकर बॅनर्जी, कोलकाता यांचे एकल तबलावादन होईल. सावनी शेंडे यानि कुसुम शेंडे, संजीव शेंडे अणि डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे या सर्व गुरुंकडून शास्त्रीय गायनाची दीक्षा घेतली आहे. सावनी यांचे संगीत किराणा अणि ग्वालियर घराण्याचा उत्तम मिलाप आहे. पं. शुभंकर बॅनर्जी यांनी बनारस घराण्याचे पं. माणिक दास यांच्याकडून काही वर्षे संगीत शिक्षण घेतल्यानंतर फारुखाबाद घराण्याचे पं. स्वपन शिवा यांच्याकडून २५ वर्षे संगीताचे पाढे गिरवले. त्यांनी नोबेल शांति पुरस्कार समारोह, फेस्टिवल ऑफ़ इंडिया इन ब्राझिल, द. आफ्रिका, आशियाई फैन्टसी कॉन्सर्ट, जपान तसेच लंडन मधे सिंफनी ऑर्केस्ट्रा सोबत त्यांचे सादरीकरण प्रसिद्ध आहे.

तर दिनांक ३० जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित तसेच प्रमोद पवार दिग्दर्शित संन्यस्त खङग हे मराठी संगीत नाटक मुंबई मराठी साहित्य संघाच्या कलाकारांद्वारेसादर करण्यात येईल. या नाट्यकृतीमध्ये अमोल बावडेकर, संपदा माने, भरत चव्हाण इत्यादी गायक कलाकार भूमिका साकारतील. मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेद्वारे या नाट्यकृतिची पुनार्निर्मिति करण्यात आली आहे. या नाटकाला

८० वर्षांपूर्वी मा. दीनानाथ मंगेशकरांनी संगीत दिले होते. शत जन्म शोधिताना, मर्मबंधातातली ठेव, सुकतातातची जगी या सुप्रसिद्ध काव्यपदांसमवेत अन्य पदांचा सुद्धा या नाट्यकृति मधे समावेश आहे. या संगीत समारोहाची देणगी प्रवेशपत्रिका दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयात दिनांक २३ जुलै पासून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध असेल. सदर प्रवेशपत्रिका समारोहाच्या तिन्ही दिवसांसाठी वैध असून याकरीता प्रति व्यक्ति फक्त रुपये २००/- एवढेनाममात्र देणगी शुल्क ठेवण्यात आले आहे. तरी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाचा रसिकजन आणि नागपूरकरांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन दमक्षेसां. केंद्र, नागपूरच्या वतीने रसिकांणा करण्यात आले आहे.

अधिक वाचा : Diamonds Forever – Unforgettable Melodies of Kisore Kumar-Pancham- Gulzar

सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

petrol

नागपुर :- (मु. प्रतिनिधि) सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले आहे. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा तयार केला. परंतु, उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथे राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

तथापि, यासंदर्भात संवैधानिक कारवाई पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे. त्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत संवैधानिक प्रस्ताव तयार केला जात आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकार आपल्या अखत्यारितील सर्व बाबी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.

यासोबतच छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून सुमारे 602 अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के शैक्षणिक शुल्काचा परतावा राज्य सरकार देत आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यापैकी दोन वसतिगृहांचे काम अंतिम टप्प्यात आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण उद्योजकांना व्याज परतावा तत्वावर सुलभ कर्ज देणारी योजना सुरू करण्यात आली आहे.

या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार करून त्याला सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत. यावरूनच राज्य सरकारची याबाबतची भूमिका अतिशय स्पष्टपणे अधोरेखित होते.

गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलने, आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न या सर्व बाबी अतिशय दु:खदायी आहेत. राज्य सरकारचे असे स्पष्ट मत आहे की, या योजनांसंदर्भात किंवा इतर बाबींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून येत असतील, तर त्या चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात निर्माण झाला आहे, त्याही बाबतीत चर्चा करून सर्वमान्य असा उचित निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब न करता शासनाशी चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

काही राजकीय नेते या परिस्थितीला आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लावावा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले आहे.

अधिक वाचा : कुणीही जीवावर उदार होऊ नका : गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

Nagpur Weather

Nagpur
haze
41 ° C
41 °
41 °
13 %
3.6kmh
20 %
Mon
41 °
Tue
42 °
Wed
43 °
Thu
43 °
Fri
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...