Home Blog Page 265

शहरात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ सोहळा गडकरी यांच्या हस्ते

गडकरी

नागपुर :- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते शनिवार शहराच्या जीपीओ (जनरल पोस्ट ऑफिस) शाखेमध्ये संपूर्ण भारतात होऊ घातलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ सोहळा पार पडला I देशात ६५० शाखेत आणि ३ हजार २५० सेवा केंद्रांत हां शुभारंभ सोहळा पार पडला त्याच वेळी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.

सर्वसामान्य लोक, ग्रामीण शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी तसेच देशाला कॅशलेस करण्यासाठी शासनाची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. संपूर्ण देशभरात १ लाख ५५ हजार पोस्ट सेवा केंद्रे असून यात ३ लाख पोस्टमन कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांमार्फत ही सेवा दिली जाईल. यामुळे ज्या गावात बँक नाहीत अशा ग्रामस्थांना त्यांच्या दारात डिजिटल बँकेची सेवा उपलब्ध होणार आहे.

या योजनेत सरकारी बीमा योजना तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेसाठी पीएनबी मेंटलाईफ वीमा कंपनी सोबत करार करण्यात आला आहे. आईपीपीबी अंतर्गत चालू खात्यापासून ते मायक्रो एटीएम आणि मोबाईल बँकिंग अशा सेवा या केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. क्यू कार्डद्वारे ही सेवा ऑपरेट केली जाणार असून यापुढे आता कोणतेही कागदी व्यवहार होणार नाहीत.या योजनेसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी डिजिटल इंडियाच्या दिशेने हे पुढचे पाऊल असल्याचे मत मांडले आहे.

अधिक वाचा : कार्यकारी अभियंता जांभुळकरसह २४ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार

नागपुरातील ‘साई’ केंद्रामध्ये मिळणार बॉक्सिंग प्रशिक्षण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर

नागपूर : दिवसेंदिवस बॉक्सिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे या खेळामध्ये युवकांचा सहभागही वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये देशाची पदक संख्या वाढावी यासाठी खेळाडूंना अद्ययावत सुविधा मिळणे आवश्यक आहे. नागपूरात साकारत असलेल्या १५० कोटीच्या ‘स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (साई)च्या केंद्रामध्ये बॉक्सिंगचा समावेश करून येथे बॉक्सिंग प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहन, राजमार्ग व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नागपूर

नागपूर महानगरपालिका, नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशातील पहिली महापौर चषक सबज्यूनिअर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग स्पर्धेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. सिव्हील लाईन्स येथील राणी कोठी येथे आयोजित उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे उर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक व आयोजन समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, बसपा गटनेता मोहम्मद जमाल, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक संजय महाजन, मनपा उपायुक्त रविंद्र देवतळे, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव जय कवळी, स्पर्धा निरीक्षक सी.बी. राजे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव भरत व्हावळ, भारतीय बॉक्सिंग संघाचे माजी व्यवस्थापक के.के. बोरो, अर्जुन पुरस्कार विजेते डी.एफ.आय.चे मुख्य निवडकर्ता कॅप्टन गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कार विजेते एस. जयराम, मनोज पिंगळे, राजेंद्रप्रसाद, भारतीय महिला बॉक्सिंग संघाच्या मुख्य प्रशिक्षक अमनप्रीत कौर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आय. व्यंकटेश्वर राव, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे दत्ता पंजाब, नागपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सज्जड हुसैन, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रेम चंद, विभागीय सचिव व बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित, नागपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अरुण बुटे, राजेश देसाई, दादर नगर हवेली बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, अनुराग वर्मा, पारस कोतवाल, डॉ. विजय इंगोले, नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड उपस्थित होते.

नागपूर शहर व जिल्ह्यात ३५० स्टेडियम उभारणार

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ग्रामिण भागातील व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुले व मुलीमध्ये चांगली प्रतिभा असते. त्यांच्यातील कौशल्याला योग्य मार्गदर्शन व योग्य सुविधांची जोड मिळाल्यास ते स्वत:सह देशाचे नाव लौकीक करू शकतात. असे खेळाडू आपल्या नागपूर शहर व जिल्ह्यातूनही घडावे यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. येत्या काळात नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ३५० स्टेडियम उभारण्याचा मानस आहे. या स्टेडियममध्ये विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नगरसेवक व आयोजन समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले. ७ सप्टेंबरपर्यंत रंगणा-या या स्पर्धेमध्ये देशातील विविध ३१ राज्यांतील सुमारे ४०० खेळाडू सहभागी झाले आहेत. खेळाडूंसह प्रशिक्षक व विविध ५५० अधिकाऱ्यांची आमदार निवास येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. सर्बिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाला रौप्य पदक मिळवून देत जगात नागपूरचे नाव लौकीक करणारी आंतरराष्ट्रीय बॉक्सर अल्फीया पठाणचे यावेळी केंद्रीय मंत्री यांनी स्वागत करून सन्मानित केले. याशिवाय स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसेडर माय एफएमचे राजन यांनाही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सन्मानित केले. यावेळी मनपाचे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल, जितेंद्र गायकवाड यांच्यासह बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिक वाचा : सफाई कामगारांच्या समस्यांसाठी समन्वय समिती गठीत करा

कार्यकारी अभियंता जांभुळकरसह २४ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार

कार्यकारी अभियंता सेवानिवृत्ती

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभुळकर यांच्यासह २४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती बद्दल महापालिका प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महानगरपालिकेत विविध विभागात कार्यरत २४ अधिकारी-कर्मचारी आज (ता. ३१) सेवानिवृत्त झाले. त्यांचा शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे, स्मृतिचिन्ह व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, निगम अधीक्षक मदन सुभेदार, यावेळी उपस्थित होते.

सेवानिवृत्त अधिकारी कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर यांचा अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सत्कार केला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता स्थापत्य चंद्रशेखर धकाते, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर. एम. राठोड, मुख्याध्यापिका कीर्ति वरकडे, सहायक शिक्षिका स्वयंप्रभा खातरकर, शालिनी ॲन्थोनी, अरुणा नगरारे, मेहनाज बेगम, ज्येष्ठ श्रेणी लिपिक माधुरी भालेराव, स्वच्छता निरीक्षक आर.जी. घोरमाडे, लिडींग फायरमन एच.आर. तळवेकर, कनिष्ठ लिपिक आर. ए. पाचघरे, गार्ड यादव वानखेडे, चपराशी सुरेश ठाकरे, दिलीप परिहार, खलाशी सूर्यभान सहारे, मजदूर पुंडलिक अवचट, हरिश्चंद्र नरड, चपराशी नर्मदा भेंडे, सफाई कामगार विजय मेश्राम, शोभा चिघोरे, तिजिया बक्सरिया सदाशीव वाहाणे यांचा समावेश होता.

सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले, आयुष्यभर केलेल्या सेवेची ही पावती आहे. मनपाच्या सेवेतून आज आपण निवृत्त होत असलो तरी कर्तव्यातून मात्र निवृत्त होता येत नाही. आपण आयुष्यभर नोकरीच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा आम्ही आदर करतो. अशीच सेवा यापुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना कार्यकारी अभियंता डी. डी. जांभुळकर यांनी मनपाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, नागपूर महानगरपालिकेला मी नेहमी आपले पालक समजले. प्रामाणिक काम करण्याची सवय महापालिकेनेच लावली. आपल्या कामातून वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकलो. येथील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्याला खूप प्रेम दिले. त्याबद्दल ऋणी असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.आभार डोमाजी भडंग यांनी मानले. यावेळी सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक दत्तात्रय डहाके, दिलीप देवगडे, दिलीप तांदळे यांच्यासह बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा : सरकार कडून राफेल विमानांची खरेदी नियमबाह्य – पी. चिदंबरम

सरकार कडून राफेल विमानांची खरेदी नियमबाह्य – पी. चिदंबरम

सरकार कडून राफेल विमानांची खरेदी नियमबाह्य - पी. चिदंबरम
सरकार कडून राफेल विमानांची खरेदी नियमबाह्य - पी. चिदंबरम

नागपुर :- राफेल विमान खरेदी करण्यात भारतीय जनता पार्टी च्या सत्ताधारी सरकारने फार मोठा घोटाळा केला आहे. हे करते वेळी सरकारने कुठल्याही नियमांचे पालन केलेले नाही, असा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते शनिवारी नागपूरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे चिदंबरम म्हणाले, देशाला तात्काळ या विमानांची गरज असल्याचे सांगून विमान खरेदीची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, हे विमान ७ ते १० वर्षांनी मिळणार आहे.  फ्रान्सचे अध्यक्ष या व्यवहारात कुठलीही गोपनियता नसल्याचे सांगतात. मात्र, सत्ताधारी सरकार व्यवहार गोपनीय ठेवल्याचे सांगतात. नेमका विश्वास ठेवायचा कुणावर? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. एकूणच सरकार विमानांच्या किंमतीवरून लपवा छपवीचा खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांनी या दरम्यान केला. पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर कांग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, नितिन राउत, राजेंद्र मुळक आदि उपस्थित होते.

और पढे : भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्मर सप्‍लाई करेगी नागपुर की कंपनी

आयडिया-व्होडाफोनचे विलीनीकरण : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अस्तित्वात

आयडिया-व्होडाफोन

नवी दिल्ली- आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया यांच्यातील विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचबरोबर देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अस्तित्वात आली आहे. या नव्या कंपनीचे नाव व्होडाफोन आयडिया लिमिटेड असे असेल. ४४.३३ कोटी ग्राहक संख्येसह या कंपनीची भागीदारी ३८.६७ टक्के असेल. कुमारमंगलम बिर्ला नवीन कंपनीमध्ये अध्यक्ष असतील.

या विलीनीकरणाच्या आधी पहिल्या क्रमांकावर असलेली भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर गेली. या कंपनीचे ३४.४५ कोटी ग्राहक असून भागीदारी ३०.५ टक्के आहे, तर २१.५२ कोटी ग्राहकांसह रिलायन्स जिओ तिसरी दूरसंचार कंपनी आहे. जिओची बाजारातील भागीदारी १८.७८ टक्के आहे. आयडिया आणि व्होडाफोन १.६ लाख कोटी रुपयांच्या या व्यवहारामुळे त्यांच्या खर्चात १४,००० कोटी रुपयांची बचत करू शकणार आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात रिलायन्स जिओशी स्पर्धा करण्यास कंपनी सक्षम झाली आहे.

या व्यवहारात व्होडाफोन इंडियाचे मूल्य ८२,८०० कोटी रुपये आणि आयडिया सेल्युलरची ७२,२०० कोटी रुपये मानले गेले आहे. नवीन कंपनीमध्ये ४५.१ टक्के भागीदारी व्होडाफोनची असेल, तर आदित्य बिर्ला समूह ज्याकडे आयडिया सेल्युलरची मालकी होती, ते नव्या कंपनीमध्ये ४.९ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी ३,९०० कोटी रुपये नगदी देणार आहे.

अधिक वाचा : गुगलचे हे काम करा आणि जिंका १,००,००० रुपये

Reliance Infrastructure Bags Rs. 1,907 Crore Contract For Nagpur-Mumbai Expressway

Nagpur-Mumbai Communication Super Expressway

Anil Ambani-led Reliance Infrastructure ( RInfra) today said it has bagged a contract worth Rs 1,907 crore from the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) for package-7 of Nagpur- Mumbai Samruddhi Expressway project.

He contract involves the development of package-7 from 296 km to 347 km, which is a part of Maharashtra government’s flagship Rs 46,000-crore and over 700 km long Samruddhi Mahamarg project, a statement said.

The scope of work includes design, engineering, procurement and construction of six-lane expressway and associated structures and project facilities.The work is expected to be completed in 30 months from the appointed date.

“This marquee project will add great value to our order book, which now exceeds Rs 10,000 crore in the state itself, along with other prestigious projects like the Versova-Bandra Sea Link and Mumbai Metro elevated packages,” said Arun Gupta, chief executive officer – EPC, RInfra.

He further said the company is keenly pursuing project opportunities worth around Rs 2 trillion to increase its EPC (engineering procurement construction) order book to Rs 50,000 crore by the current financial year.

Read Also : उपराजधानी के स्मृति सिनेमागृह का गिर गया पर्दा, हमेशा के लिए बंद

‘Stree’ box office collection Day 1: Stree starring Rajkummar Rao – Shraddha Kapoor

Stree starring Rajkummar Rao - Shraddha Kapoor

Stree, the horror comedy starring Rajkummar Rao and Shraddha Kapoor has opened at Rs 6.82 crore at the box office. The film has been receiving mostly positive reviews from the critics and it looks like the film will pick up the pace during the weekend. The ensemble cast of the film has been receiving much appreciation and that will certainly add to the word of mouth popularity of the film.

Stree has released alongside Yamla Pagla Deewana Phir Se which stars Dharmendra, Sunny Deol and Bobby Deol.

Taran Adarsh tweeted, “When numbers do the talking… #Stree surpasses the expectations and estimations and posts a SUPERB number on Day 1… Biz is expected to multiply over the weekend… Fri ₹ 6.82 cr. India biz… Hugely positive word of mouth has translated into BO numbers.”

Trade analyst Girish Johar had earlier predicted that the film would earn Rs 3 crore on its opening day but the film has surpassed that figure. He told “Horror comedy is a difficult genre as both, scaring people and making them laugh is a tough job. So, it all depends on how it is treated by the makers and how well the actors have done it. Now if Rajkummar and Pankaj Tripathi will be able to pull the audience to the theatres or not will be known shortly.”

Read Also : Akshay Kumar starrer ‘Gold’ becomes first Bollywood film to release in Saudi Arabia

राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन

जैन मुनी तरुण सागर

नवी दिल्ली : जैन मुनी तरुण सागर यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या २० दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरुण सागर कावीळीने आजारी होते. त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. आज दुपारी ३ वाजता दिल्ली-मेरठ महामार्गावरील तरुणसागरम तीर्थ येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

आपल्या कडव्या आणि स्पष्ट विचारांसाठी तरुण सागर ओळखले जात. त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या देखील देशभरात होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतात लाखो अनुयायांनी प्रार्थना सुरु केली होती.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तरुण सागर यांनीच उपचार थांबवून संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. जैन धर्मानुसार संथारा म्हणजे अन्न-पाण्याचा त्याग करत मृत्यूच्या समीप जाणे होय.

मुनी तरुण सागर यांचे नाव पवन कुमार जैन आहे. त्याचा जन्म २६ जून १९६७ रोजी दमोह (मध्य प्रदेश) येथील गुहजी गावात झाला. त्यांनी 8 मार्ज १९८१ रोजी गृहत्याग केला होता. त्यानंतर छत्तीसगडमध्ये त्यांनी दीक्षा घेतली होती. तरुण सागर यांच्या कडवे प्रवचनामुळे अनुयाई वर्ग मोठा होता. या प्रवचनातून त्यांनी समाज आणि राष्ट्रहीत या विषयांवर कडक शब्दात मत व्यक्त केले होते.

चहा स्टॅालद्वारे जमा ५१ हजार रुपयांचा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

चहा स्टॅालद्वारे जमा ५१ हजार रुपयांचा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई : चहा स्टॅालच्या कमाईतून निधी उभा करून तो केरळ च्या पूरग्रस्तांसाठी देण्याची सहृदयता लातूरच्या अहमदपूर येथील डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्यांनी दाखविली आहे. हा ५१ हजार रुपयांचा निधी आज या चिमुकल्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा शासकीय निवासस्थानी सुपूर्द केला.

केरळमधील प्रलंयकारी पुरामुळे तेथील जनतेचे जीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि विविध प्रकारच्या सहाय्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनानेही वैद्यकीय, आर्थिक आणि अनुषंगिक मदत यापूर्वीच पाठविली आहे.

केरळच्या जनतेला आपत्तीवर मात करता यावी यासाठी विविध प्रकराची मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून अहमदपूरच्या डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चहाचा स्टॅाल सुरू केला. यातून चहा विक्री करून सुमारे ५१ हजार रुपयांचा निधी जमा झाला. हा निधी विद्यालयातील हरिओम मुसळे, विश्वांभर मुलगीर, संजय केंद्रे, शुभम चित्ते या विद्यार्थ्यांनी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.

यावेळी आमदार विनायक पाटील यांच्यासह, विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती यादव, शिक्षक हरिनारायण साबदे, नारायण केरले, परमेश्वर जगताप, धोंडिराम परांडे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

सफाई कामगारांच्या समस्यांसाठी समन्वय समिती गठीत करा

सफाई कामगारांच्या समस्यांसाठी समन्वय समिती गठीत करा

नागपूर, ता. ३१ : शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी सफाई कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेतात. या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या समस्या वेळेवेळी सोडविण्यात याव्या, यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेत समन्वय समिती गठीत करण्याचे निर्देश भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंबंधी शुक्रवारी (ता. ३१) महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कार्यालय सभागृहात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता (लोककर्म) मनोज तालेवार, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभुळकर, डॉ. विजय जोशी, राज्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष पवनकुमार सातपुते, महादलित परिसंघाचे अध्यक्ष उमेश पिंपरे, अंत्योदय कामगार परिषदचे रामफल तांबे, महात्मा फुले मागासवर्ग विकास मंडळाचे प्रादेशिक संचालक मुकेश बारमासे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व सफाई कामगारांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांचे स्वागत केले.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड पुढे म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी नेमक्या कुणाकडे मांडाव्या याची माहिती नसते. त्यामुळे ते संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींना भेटतात. प्रतिनिधी त्या समस्या प्रशासनाकडे मांडतात. समन्वय समितीमध्ये विविध सफाई कामगार संघटनांचे ११ प्रतिनिधी असल्याने त्या अडचणी आयुक्तांच्या निर्देशाने त्वरित सोडविल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आयुक्तांच्या अध्यक्षतेत गठीत समन्वय समितीमध्ये संघटनांचे ९ पुरूष प्रतिनिधी व २ महिला प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

डॉ. आंबेडकर श्रम साफल्य योजनेची योग्य अंमलबजावणी करा

सफाई कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी डॉ. आंबेडकर श्रम साफल्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची पुरेपूर अंमलबजावणी करून सफाई कामगारांना त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जवळ घरे उपलब्ध करून द्या, असे निर्देशही श्री. हाथीबेड यांनी दिले. डॉ. आंबेडकर श्रम साफल्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी मनपा कटीबद्ध असून कामागारांच्या वस्त्यांच्या जवळच घरे उपलब्ध करून देण्याचा पूर्णत: प्रयत्न केला जाईल, असे यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांना विविध सार्वजनिक किंवा वैयक्तिक कार्यक्रम घेण्यात यावे, यासाठी सफाई कामगारांच्या वस्त्यांजवळ उपलब्ध जागेत समाजभवन बांधण्यात यावे. कामगारांच्या वस्त्यांमध्ये जागा उपलब्ध नसल्यास दोन वस्त्या मिळून समाजभवनाचे बांधकाम करण्याचेही श्री. हाथीबेड यांनी निर्देशित केले. सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पती, पत्नी, मुलगा, सून, विधवा घटस्फोटित यांना नोकरी देण्याचा नियम आहे. तरी याबाबत संबंधित शासन परिपत्रकातील निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले.

शासनाच्या प्रत्येक झोनमध्ये ‘चेंजींग रूम’ तयार करा

शहर स्वच्छ ठेवण्याचे महत्वाचे कार्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम करताना ठरवून दिलेला गणवेश वापरतात. मात्र काम संपवून समाजात मिसळताना त्यांच्या गणवेशावरील घाणीमुळे त्यांच्यासह इतरांच्याही आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक झोनमध्ये सफाई कामगार महिला व पुरूषांसाठी ‘चेंजींग रूम’ची व्यवस्था करण्यात आल्यास कर्मचारी काम संपवून घाण कपडे बदलवू शकतील. यासाठी प्रत्येक झोनमध्ये ‘चेंजींग रूम’ची व्यवस्था करण्याचे व संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी दर तीन महिन्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचेही श्री. हाथीबेड यांनी निर्देशित केले.

सफाई कर्मचाऱ्यांनाही ‘जीपीएस वॉच’

आज महानगरपालिकेकडे सुमारे आठ हजार सफाई कामगार आहेत. मात्र काही कामगारांच्या कामचुकारपणामुळे सर्वच कामगारांवर ताशेरे ओढले जातात. त्यामुळे सर्व सफाई कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना ‘जीपीएस’ घड्याळ देण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्याने कोणत्या ठिकाणी किती वेळ काम केले याची माहिती होणार आहे. यापूर्वी महानगपालिकेतील अधिकाऱ्यांनाही या ‘जीपीएस वॉच’ देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ‘जीपीएस’ घड्याळावरील हजेरीच्या आधारेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन निघणार असल्याचे यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले.

अधिक वाचा : उपराजधानी के स्मृति सिनेमागृह का गिर गया पर्दा, हमेशा के लिए बंद

उपराजधानी के स्मृति सिनेमागृह का गिर गया पर्दा, हमेशा के लिए बंद

स्मृति सिनेमागृह

नागपुर :- शहर के मध्य में स्थित प्रसिद्ध स्मृति सिनेमागृह के रूपहले पर्दे पर गुरुवार को ‘हैप्पी फिर भाग जाएगी’ का आखरी नाइट शो प्रदर्शित किया गया था। सिनेमा हॉल के अंदर का नजारा आम दिनों जैसा ही था- कोई कसक नहीं, कोई वेदना नहीं। बहुतों को तो मालूम भी नहीं था कि वह ऐतिहासिक शो के साक्षी बने हुए हैं। इसके बाद इस स्मृति सिनेमा हॉल की यादें ही शेष रहेंगी। पिछले ३३ साल से नागपुरवासियों के मनोरंजन का मुख्य केंद्र रहे इस सिनेमा हॉल के अंतिम दिन के सभी चारों शो के दर्शकों से हम मुखातिब हुए क्योकि गुरुवार को हुवे फिल्म का वह आखरी शो था।

बता दे शहरी क्षेत्रों में जमीनों के दाम में बड़े इजाफे से सिंगल पर्दे वाले सिनेमाघर बंद किए जा रहे हैं और इनके स्थान पर बहुमंजिला इमारतें तथा शॉपिंग मॉल खड़े किए जा रहे हैं। स्मृति सिनेमा को कल ३० अगस्त को बंद कर दिया गया है। इसके लिए पिछले माह पत्र भी जारी कर दिया गया था। स्मृति टॉकीज लगातार कुछ कानूनी कार्रवाई से जूझ रहा था, किसी दूसरी पार्टी की जमीन होने की वजह से स्मृति सिनेमा पर केस चल रहे थे लगातार दबाव के बाद इसे बंद करने का फैसला लिया गया है।

शहरवासियों को हम याद दिलाना चाहते है की स्मृति टॉकीज को ३५ साल पहले बनाया गया था। ३३ साल के अपने सफर में कई फिल्मों का गवाह रहने के बाद सिनेमा ने गुरुवार को आखिरी शो किया गया। लगातार ३३ साल से कई हिट फिल्मों का प्रदर्शन करने के बाद गुरुवार को इसने पर्दा हमेशा के लिए गिरा दिया है ।

और पढे : भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्मर सप्‍लाई करेगी नागपुर की कंपनी

महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

पासपोर्ट सेवा केंद्र

नवी दिल्ली, दि. ३१ : ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली. या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या ३६ होणार आहे .

नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २८९ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. टप्प्याटप्प्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून देशभरात आतापर्यंत २१८ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार देशभरात ८७ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात ११ नवे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात २५ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. तर ४ सप्टेंबर २०१८ रोजी बारामती येथे नवीन केंद्राची सुरुवात होणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. पहिल्या तीन टप्प्यातील २५ आणि चौथ्या टप्प्यातील ११ असे एकूण ३६ पासपोर्ट सेवा केंद्र राज्यात उभारली जाणार आहेत असेही ते म्हणाले.

११ नवीन पास पोर्ट सेवा केंद्र

राज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी याठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.

गेल्या दीड वर्षात १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली. यामध्ये वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरु झाले आहे.

बारामती येथे ४ सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून यानंतर अकोला,अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामास सुरुवात होणार आहे.

अधिक वाचा : व्हिडिओ : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पानसरे कुटुंबियांची भेट घेतली

स्थानिक वृत्त: बळीराजा संजीवनी योजने अंतर्गत विदर्भ मराठवाड्यातील 108 सिंचन प्रकल्‍प वर्षभरात पूर्ण करू – नितीन गडकरी

नाबार्डच्‍या “पाण्याच्या कार्यक्षम वापर” या जनजागृती मोहीमेचा नागपूर जिल्हयात शुभारंभ गडकरीच्‍या हस्‍ते संपन्‍न

नागपूर: महाराष्‍ट्रातील सिंचन क्षमता 18 टक्‍क्‍यापासून 50 टक्‍के पर्यंत नेण्‍यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्रालय व महाराष्‍ट्र शासन प्रयत्‍नशील असून निधी अभावी रखडलेल्‍या सिंचन प्रकल्‍पासाठी नाबार्ड व केंद्र शासनातर्फे निधी पुरवला जात आहे. बळीराजा संजीवनी योजने अंतर्गत विदर्भ व मराठवाडयातील 108 सिंचन प्रकल्‍पासाठी सुमारे 8 हजार कोटी मंजूर झाले आहेत.या सर्व प्रकल्‍पांच्‍या प्रगती संदर्भात नुकतेच आपण कंत्राटदार व संबंधित अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली आहे व हे प्रकल्‍प 1 वर्षाच्‍या कालावधीत पूर्ण करण्‍याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज बांधणी आणि जल संपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी नागपूर येथे दिली. वानाडोंगरी हिंगणा येथील वाय.सी.सी.ई. कॅम्‍पसमधील दत्‍ता मेघे सभागृहात नाबार्डतर्फे (राष्‍ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) ‘पाण्‍याचा कार्यक्षम वापर’ या जलसंवर्धनासाठीच्‍या मोहीमेचा नागपुर जिल्‍हयात शुभारंभ श्री. गडकरींच्‍या हस्‍ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. या मोहीमेच्‍या जनजागृतीसाठी एका वॅनला हिरवी झेंडी दाखवून मंत्री महोदयांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. याप्रसंगी जिल्‍हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, नाबार्डच्‍या महाराष्‍ट्र क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्‍य महाव्‍यवस्‍थापक यू.डी.शिरसाळकर प्रामुख्‍याने उपस्थित होते.

वर्धा येथील तामसवाडयामध्‍ये 9 कि.मी. लांबीच्‍या चेकडॅम मूळे व तामसवाडयाच्‍या नाला खोलीकरणामूळे या क्षेत्रातील शेतक-यांचे जीवनमान समृद्ध झाले असून या प्रकारचे 21 प्रकल्‍प आपण वर्धा जिल्‍हयात राबवत आहोत,असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नाले, तलाव यांच्‍या खोली करणातून मिळालेल्‍या माती व मुरूमाचा वापर करण्‍याचे निर्देश आपण दिले. त्‍यामुळे, अकोला जिल्‍हयातले मूर्तीजापूरमधील कमळगंगा ही लुप्‍त झालेली नदी खोलीकरण व रूंदीकरणामुळे पुन:प्रवाहित झाली व 20 कि.मी. रूंदही झाली. त्‍यामुळे या परिसरातील पाण्‍याची क्षमता वाढून शेती समृद्ध झाली. महाराष्‍ट्रात जलसंवाधानासाठी ‘ब्रीज-कम-बंधारे’ 170 ठिकाणी बांधण्‍यात येणार असून त्‍यातील तीन बंधारे हे लातूरला बांधले जातील. शेतक-यांनी पाणी. माती याचे परिक्षण, सेंद्रीय कार्बनच्या वाढीसाठी सेंद्रीय खताचा वापर व ठिबक सिंचनाचा अवलंब या ती:सूत्रीचा अंगीकार केल्यास उत्‍पादकता वाढण्‍यासोबतच जलसंवर्धनही होईल, असेही त्‍यांनी आवर्जृन सांगितले.

याप्रसंगी नाबार्डच्‍या क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्‍य व्‍यवस्‍थापक श्री. शिरसाळकर यांनी महाराष्‍ट्रातील निधी अभावी रखडलेल्‍या 24 प्रकल्‍पांसाठी 7,700 कोटी रूपये नाबार्डर्फे दिले असल्‍याचे सांगितले. महाराष्‍ट्र शासनाने 2019-20 पर्यंत ऊस लागवडीचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवले असून ‘पाण्‍याचा कार्यक्षम वापर’ या मोहीमेच्‍या माध्‍यमातून जलसंवर्धनासाठी नाबार्डचे प्रतिनिधी गावागावांमध्‍ये प्रचार करतील. महिला बचत गटाच्‍या महिला या मोहीमेत प्रचारदूत म्‍हणून काम करतील, अशी माहिती श्री.शिरसाळकर यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सादर करतांना नागपूर जिल्‍हयाच्‍या नाबार्डच्‍या विकास व्‍यवस्‍थापिका श्रीमती मैथीली कोवे यांनी या मोहिमेअंतर्गत नाबार्डने राज्‍यातील 10 जिल्‍हयांतील सुमारे 5 हजार गावांमध्‍ये पोहचण्‍याची योजना आखली आहे, अशी माहिती दिली. या गावामध्‍ये नीती आयोगातर्फे निवड झालेली 3 आकांक्षायुक्‍त जिल्‍हे समाविष्‍ट आहेत, ज्‍यात प्रमुख पीक ऊस व कापूस आहे. या मोहिमेमध्‍ये पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण व जलव्‍यवस्‍थापन यासंदर्भात जनसहभाग सुनिश्चित करण्‍यावर भर असणार आहे, अशी माहिती कोवे यांनी दिली.

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा निशा सावरकर यांनी या मोहीमेदरम्‍यान नाबार्डच्‍या अधिका-यांनी गावातील स्‍थानिक लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून त्‍यांचेही सहकार्य घेण्‍याचे आवाहन केले. या कार्यक्रमाप्रसंगी क्रांती ज्‍योती महिला बचत गट, बुटीबोरी, श्रद्धा महिला बचत गट, दवलामेटी, पंचशील बचत गट, मोंढा, विदर्भ बचत गट, वाडी यामधील महिलांना गडकरींच्‍या हस्‍ते मानचिन्‍ह देऊन गौरवण्‍यात आले. या कार्यक्रमाला नाबार्डच्‍या उपप्रबंधक श्रीमती उषामणी, नाबार्डचे जिल्‍हा समन्‍वयक तसेच नाबार्डच्‍या योजनेच्‍या लाभार्थी महिला, बॅकेचे झोनल अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

गुगलचे हे काम करा आणि जिंका १,००,००० रुपये

गुगल

मुंबई : आपल्या डिजिटल पेमेंट अॅप ‘गुगल पे’वर इंटरनेट क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गूगलने मोठी घोषणा केली आहे. या अॅपला लाँच होऊन १८ सप्टेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. तुम्हाला १ लाख रुपये जिंकण्याची संधी त्यानिमित्ताने मिळणार आहे.

या अॅपवर यानिमित्त १८ सप्टेंबरपर्यंत पाच व्यवहार केल्यास पाच रुपयांपासून १ लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. Google Pay च्या वर्षपूर्तीनिमित्त गुगलने ऑफर जाहीर केली आहे. एकूण ५ कोटींची बक्षिसे यामध्ये दिली जाणार आहेत. तसेच दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठविणे, दुकानदाराला कॅश मोडमध्ये पैसे देणे, दुकानदाराच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविणे आणि गूगल पे (तेज) युपीआय आयडीच्या युजर्सना पैसे पाठविणारे युजर्स या ऑफरमध्ये पात्र होणार आहेत.

एका यूजरला ऑफरकाळात एकदाच बक्षीस मिळणार आहे. त्यासाठी पैसे पाठवणाऱ्याकडे गूगल पेचे अपडेट व्हर्जन असायला हवे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) द्वारे बनविल्या गेलेल्या यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआई) सिस्टीमवर आधारित गूगल पे हे अॅप आहे. १८ सप्टेंबरच्या सकाळी ९ वाजेपर्यंत यासाठी व्यवहार करावे लागणार आहेत . या ऑफरसाठी केवळ गूगल पेच्या अॅपवरून दुसऱ्याबाजुच्या पे अॅपवर व्यवहार करणारेच पात्र ठरणार आहेत.

अधिक वाचा : INR Vs USD; Rupee Collapses; breaches 71 for the first time

Asian Games 2018 : India’s Varsha Gautham, Sweta Shervegar win silver in the 49er FX Women’s event

Varsha Gautham, Sweta Shervegar

JAKARTA: India clinched three medals in sailing with Varsha Gautham and Sweta Shervegar clinching silver in the 49er FX Women’s event and Harshita Tomar claiming bronze in the Open Laser 4.7 at the 18th Asian Games here today.

Varun Thakkar Ashok and Chengappa Ganapathy Kelapanda won bronze with a total of 53 after race 15 in the 49er men’s event.

The 20-year-old Varsha and 27-year-old Sweta combined to produce a total score of 40 after 15 races to finish second at the Indonesia National Sailing Centre here. 16-year-old Harshita totalled 62 after race 12 to finish third.

“It is a great feeling to win a medal for the country. I can’t explain it. It has been a great learning experience for me,” Harshita, a former swimmer, said after winning the medal.

Govind Bairagi finished fourth in the Open Laser 4.7, while Nethra Kumanan finished fifth place in Laser Radial Sailing event.

Read Also : Asian Games 2018: Sharath Kamal and Manika Batra win a bronze in table tennis mixed doubles

Akshay Kumar starrer ‘Gold’ becomes first Bollywood film to release in Saudi Arabia

Akshay Kumar

Akshay Kumar-fronted sports drama Gold has become the first Bollywood film ever to release in Saudi Arabia. The Reema Kagti-directed film is only the second movie after Rajinikanth’s hit social drama, Kaala, to hit the theatres in the Gulf country.

Akshay today took to Twitter to share the news. “The story of India’s first Gold medal victory for the first time in the Kingdom of Saudi Arabia. Happy to share, #Gold is the first ever Bollywood movie to release in the Kingdom Of Saudi Arabia, @excelmovies @ZeeStudiosInt,” he wrote.

Gold, a sports drama about a fictitious Indian hockey teams first gold medal win at the Olympics in 1948, marks Akshay’s eighth consecutive success. Prior to it, the actor had delivered hits such as Pad Man (Rs 78.22 crore), Toilet Ek Prem Katha, Jolly LLB 2 (Rs 117 crore), Rustom (Rs 127.49 crore), Housefull 3 (Rs 109.14 crore), Airlift (Rs 128.1 crore) and Singh Is Bliing (Rs 89.95 crore).

Also featuring Mouni Roy, Amit Sadh, Kunal Kapoor and Vineet Kumar Singh, the film released on August 15.

In May, Saudi Arabia held a private screening of international cultural phenomenon, Black Panther to herald the launch of movie theatres, open to the public, in the kingdom.

Read Also : Saif Ali Khan spotted in his Hunter look

व्हिडिओ : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पानसरे कुटुंबियांची भेट घेतली

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

कोल्हापुर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कोल्हापुरात उमाताई पानसरे व मेघाताई पानसरे यांची भेट घेतल्यानंतर टीव्ही मीडियाला दिलेली प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील सर्वसामान्य तरूणांची माथी भडकावून त्यांच्या हाती पिस्तुलं, बॉम्ब देणार्‍या सनातनी कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी विचारवंतांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव निर्माण करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. लहान-लहान गोष्टींवरही ट्वीट करून अभिनंदन करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र एटीएसने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संशयीत मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याचे साधे औदार्य दाखवत नाही. यावरून अशा विचारधारेला त्यांचे पाठबळ असल्याचे जाणवते. यासंदर्भात विखे पाटील पुरोगामी चळवळीतील अनेक मान्यवरांना भेटणार आहेत.

अधिक वाचा : ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद का राष्ट्रवादी धरना प्रदर्शन

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला बँके बंद राहण्याचा तो मेसेज ‘खोटा’

indian banks

मुंबई: येत्या 2 सप्टेंबरपासून सलग आठ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज खोटा असून त्यात काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. ग्राहकांनी आपले बँकिंग व्यवहार सुरू ठेवावेत, असे आवाहन बँकिंग क्षेत्रातील तज्ञांनी केले आहे. 2 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. 3 सप्टेंबरला दहीहंडी असली तरी या दिवशी बँका सुरू राहणार आहेत. तसेच 4 आणि 5 सप्टेंबरला रिझर्व्ह बँकेचा संप आहे, मात्र या संपाचा मुंबई शहरातील किंवा राज्यातील कोणत्याही  बँकेशी संबंध नाही. त्यामुळे या दिवशीही बँकाचे व्यवहार सुरूच राहतील. 6 आणि 7 सप्टेंबरला बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील. 8 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्याने काही बँका बंद राहतील. तर 9 सप्टेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील. म्हणजेच 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत शनिवार-रविवारच्या सुट्टय़ा वगळता बँका सुरू राहणार आहेत.

हेही वाचा : राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

INR Vs USD; Rupee Collapses; breaches 71 for the first time

rupee

The Indian rupee breached the 71 mark for the first time in the morning trade Friday. It has opened at a fresh record low of 70.95 per dollar versus previous close 70.74.

Yesterday the rupee ended at fresh life time low of 70.74 the dollar due to month-end demand for the US currency from importers and rising crude oil prices. However, during the the rupee slipped to a record low of 70.90 to a dollar.

On Thursday, rupee fell to fresh record low levels of 70.80 in the intraday session. The currency in the last few sessions has come under pressure following dollar demand by oil marketing companies and defence related buying. Apart from domestic dollar demand, weakness in Asian currencies also weighed on the rupee, said Motilal Oswal.

Yesterday, Turkish Lira fell by over 5% as resignation of the deputy central bank governor intensified market concerns over the direction of monetary policy. On the other hand, Argentina Peso fell after its central bank raised rates to 60% as it struggles to repay heavy government borrowing. For the day, rupee is expected to quote in the range of 71 and 71.50 (Sept), it added.

Read Also : भारतीय स्टेट बँकेने देशभरातील १२९५ शाखांचे IFSC कोड बदलले

ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुरोगामी राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीबाबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करावेत. अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (ॲट्रॉसिटी) प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुजित मिणचेकर, डॉ. मिलिंद माने, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (नागरी हक्क संरक्षण) कैसर खलिद, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एस. थुल, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत समिती सदस्यांनी मांडलेल्या सूचनांविषयी गृहविभाग व प्रशासनाला निर्देश दिले. मुख्यमंत्री म्हणाले, पाच वर्षांच्या गुन्ह्यांच्या संख्यात्मक आधारावर विश्लेषण करण्यात यावे. यातून राज्यात सामाजिक सलोखा व कायद्याचा धाक राहण्यास मदत होणार आहे. योग्य तपासानेच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढणार आहे. दाखल गुन्हा व तपास याविषयीची गुणवत्ता वाढण्यासाठी गृह विभागाने समन्वयाने प्रयत्न करावेत. हे वेळेत होण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अधिक वाचा : गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून राज्यातील गणेशोत्सव उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी प्रशासन व गणेश मंडळांनी उत्तम समन्वय राखावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात प्रशासन व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार आशिष शेलार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईतील गणेशोत्सव हा जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे. येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे हा अतिशय उत्सव आनंदात साजरा होण्यासाठी व गणेश मंडळाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व मंडळांनी समन्वय साधावा. पोलीस व प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती अंमलबजावणी करावी. समन्वय समितीच्या मागण्यासंदर्भात प्रशासनास योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाने देण्यात येत आहेत. यावर्षी कागदपत्रे जमा केल्यानंतर व ऑनलाईन माहिती भरल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अधिक वाचा : राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ई-बस सेवा

मुंबई, दि. 30 : जास्तीत जास्त चांगल्या सुविधा दिल्यास राज्यातील प्रवासी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांकडेच (एसटीकडेच) आकर्षित होतील, त्यादृष्टीने बसस्थानकांवर अत्याधुनिक आणि उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. एसटीने मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक तसेच तीनशे किलोमीटर अंतराच्या वाहतुकीसाठी ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आधुनिकीकरणाच्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस परिवहनमंत्री दिवाकर रावते तसेच एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल तसेच महामंडळाच्या विविध विभागांचे महाव्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक तसेच तीनशे किलोमीटर अंतरावरील प्रवासी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस सेवा सुरु करण्याबाबत प्रयत्न व्हावेत. विविध महापालिका तसेच एसटी महामंडळाने पुढाकार घेतल्यास, अशा बसेसचे उत्पादन महाराष्ट्रातच करण्याबाबत संबंधित उद्योगांनी तयारी दर्शविली आहे. यामुळे बसेस किफायतशीर किमतीत उपलब्ध होतील. जुन्या बसचे मालवाहक ट्रकमध्ये रुपांतरण करण्याचा प्रकल्प खर्च आटोक्यात ठेवल्यास या सर्वसंमत पर्यायास चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

बसस्थानकांवर जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यानेच प्रवासी एसटीच्या सेवेकडे आकृष्ट होऊ शकतो. त्यासाठी बसस्थानके अत्याधुनिक आणि उत्कृष्ट सुविधांनी परिपूर्ण करण्याचे प्रयत्न व्हावेत. स्मार्ट कार्डस प्रकल्प नॅशनल मोबिलिटी सर्व्हिस या मुंबईत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक प्रणालीशी जोडण्याचे प्रयत्न करावेत. जेणेकरून राज्यातील प्रवासी अशा कार्डचा वापर कुठेही करू शकेल. त्यासाठी एमएमआरडीए आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात यावा.

महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील बसस्थानक आणि बससेवेबाबत विशेष प्रयत्न करण्याची सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी परिवहनमंत्री श्री. रावते यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे महामंडळाला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे सांगितले. तसेच महामंडळ प्रवासीभिमुखता आणि सुरक्षा यांचे संतुलन साधत अत्याधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले.

यावेळी श्री. देओल यांनी एसटी महामंडळाच्या अलीकडील वाटचालीतील महत्त्वपूर्ण बदलांची माहिती दिली. यामध्ये आर्थिक परिस्थितीसह, बसस्थानकांच्या अत्याधुनिकीकरण, बसगाड्यांचे बदलते स्वरुप यांचा समावेश होता. मोरगव्हाण, गणेशपेठ, परभणी, चिपळूण, चंद्रपूर, वर्धा आदी ठिकाणच्या सुविधांबाबत आणि प्रगतीपथावरील कामांबाबतही माहिती देण्यात आली.

बैठकीस महामंडळाच्या विविध विभागांचे महाव्यवस्थापक माधव काळे, राजेंद्र जवंजाळ, आर. आर. पाटील, अशोक कळणीकर, राममनोहर पवणीकर, कामगार अधिकारी प्रताप पवार, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : ऊर्जा मंत्र्यांनी केला सीएसएमटी – मुलुंड लोकल प्रवास

 

CSIR-NEERI organised industry-institute interactive & business meet

CSIR-NEERI

CSIR-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI) organised a business meet in the NEERI Auditorium on August 30, 2018 to strengthen the partnership with slaughterhouses and dairy industries for environmental protection. The business meet was inaugurated by the Chief Guest Dr. Ashish M. Paturkar, Vice Chancellor, Maharashtra Animal & Fishery Sciences University (MAFSU), Nagpur; Guest of Honour Shri R.K. Rathod, Sr. Manager, Mother Dairy, Nagpur; and Dr. Rakesh Kumar, Director, CSIR-NEERI. Dr. N.N. Rao, Chief Scientist and Dr. Girish Pophali, Principal Scientist were also present on this occasion.

While addressing the participants, Prof. Paturkar said that there is a need to assess the status of our country in terms of water consumption and waste management at slaughterhouses and dairy industries. These industries should treat the wastewater before discharging into the environment, he added. He advocated that though environmental norms are enough, the change in mindset is essential to protect our environment from these industries.

He urged the scientists to work on reduction of water consumption and effective treatment processes in slaughterhouses and dairy industries. He pointed out that there is a discrepancy in capacity of slaughterhouses and waste treatment systems. He advised the scientists and industries to design the compact effluent treatment plants (ETPs) to get maximum treatment with minimum cost. The industries should also make profit through recycling of the waste from slaughterhouses and dairy industries, he suggested.

Shri Rathod said that the dairy industry consumes a lot of water. Therefore, efficient water use and effluent management by the dairy processing industry are very much needed, he added. A proper ratio of milk and water should be maintained by the industry, as the milk already contains 80 percent water, he said. He stressed on the need to use more anaerobic treatment systems for methane production from dairy wastewater which can be used as a biofuel. He urged the scientists to explore more environment-friendly processes for the treatment of dairy wastewater.

Earlier, Dr. Rakesh Kumar, Director, CSIR-NEERI in his welcome address said that CSIR-NEERI has provided the solutions to various industries for waste water treatment and management. He informed that the Institute played a vital role to set up common effluent treatment plants (CETPs) in Rajasthan, Delhi and Punjab. He advised the participants to understand the processes and customise at the industry and spread the outcome of this business meet to consultants and practitioners. This business
meet illuminated the issues like segregation, processing, recovery of value-added products from the waste along with the implementation of policies. Dr. Girish Pophali, Principal Scientist gave an overview of this business meet. Dr. A.K. Bansiwal, Head, Business Development Group briefed about the significant achievements of CSIR-NEERI and explored business opportunities. The representatives from State Pollution Control Boards (SPCBs), Central Pollution Control Board (CPCB), Urban Local Bodies (ULBs), industries and research institutions participated in this event.

The scientists Er. Pravin Manekar and Dr. Sukdeb Pal were also involved in organizing this event. Dr. (Mrs) Rima Biswas Mondal, Scientist conducted the proceedings.

ALSO READ : MSRDC to plant 8 lakh trees along project

राष्ट्रवादी कांग्रेस का पेट्रोल-डीझल दाम वृद्धि के विरोध में “गाडी बेचो आंदोलन”

कांग्रेस

नागपुर :- शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से नागपुर में बढे हुवे पेट्रोल – डीझल के दाम को लेकर गुरुवार को सरकार के विरोध में गाडी बेचो आंदोलन किया गया | हर आये दिन होनेवाले पेट्रोल, डीझल और गैस ईंधन की मूल्यवृद्धि में आम जनता हलाकान हो रही है जिसके लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री रह चुके अनिल देशमुख के नेतृत्व में और जिलाध्यक्ष अनिल अहिरकर के उपस्थिति में संविधान चौक पर यह अभिनव आंदोलन किया गया |

राका ने सरकार पर आरोप किया है की भाजपा ने सत्ता में आने से पहले जनता को ३५ रुपये प्रति लीटर के भाव से पेट्रोल देने का आश्वासन दिया था | किन्तु जब से भाजपा की सरकार सत्ता में आयी है तब से चार सालो में ईंधन के भाव लगातार बढ़ रहे है | मोदी सरकार ने अच्छे दिन का सपना दिखाकर जनता के साथ विश्वासघात किया है | साथ ही हर जीवन आवश्यक वस्तुए की कीमत भी लगातार बढ़ रही है जिससे आनेवाले समय में जनता सरकार को उनका असली चेहरा दिखाएगी | इस अभिनव आंदोलन में राका के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर सहित नूतन रेवतकर, श्रीकांत शिवणकर, कादिर शेख, जतिन मलकान, मिलिंद मानापूरे, रविंद्र इतकेलवार, शैलेश पांडे सहित अन्य कार्यकर्ता शामिल हुवे थे |

और पढे :इंडिया पोस्‍ट पेमेंटस्‌ बँक नागपूर शाखेचे 1 सप्‍टेंबर रोजी केंद्रीय मंत्री गडकरींच्‍या हस्‍ते उद्धघाटन

इंडिया पोस्‍ट पेमेंटस्‌ बँक नागपूर शाखेचे 1 सप्‍टेंबर रोजी केंद्रीय मंत्री गडकरींच्‍या हस्‍ते उद्धघाटन

नागपूर

नागपुर :- केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्‍या अधीन डाक विभागातर्फे आय.पी.पी.बी. ( इंडियन पोस्‍ट पेमेंटस्‌ बँक ) च्‍या नागपूर शाखेचे उद्धघाटन 1 सप्‍टेंबर शनिवार रोजी जी.पी.ओ. बिल्डिंग, सिवील लाइन्‍स येथे दुपारी 2.30 वाजता केंद्रीय रस्‍ते वाहतूक, महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. याप्रसंगी राज्‍यसभेचे खासदार डॉ. विकास महात्‍मे, रामटेकचे खासदार श्री. कृपाल तुमाने व नागपूरातील आमदार प्रामुख्‍याने उपस्थित राहतील.

आय.पी.पी.बी. बँक स्‍थापन करण्‍याचा उद्देश हा ‘वित्‍तीय समावेशन’ असून तळागाळातील सामान्‍यांना बॅकींग क्षेत्राच्‍या कक्षात आणून त्‍यांचे जीवनमान उंचावणे हा आहे, अशी माहिती नागपूर विभागाचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये यांनी जी.पी.ओ.मध्‍ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालक शशिन राय, आय.पी.पी.बी. बँक नागपुरचे शाखा व्यवस्थापक अभिजीत जिभकाटे उपस्थित होते.

देशभरात सुरूवातीला 650 शाखा व 3250 अॅक्‍सेस पॉईटस यांच्‍या माध्‍यमातून 1 सप्‍टेंबर २०१८ पासून आय.पी.पी.बी. च्‍या सुविधा सुरू होतील तर 31 डिसेंबर पर्यंत उर्वरित सुमारे 1.55 लाख अॅक्‍सेस पॉईटस कार्यरत होतील.नागपूर विभागातील 11 जिल्‍हयात 11 शाखा व 44 अॅक्‍सेस पॉईटस 1 स्‍प्‍टेंबर पासून सुरू होतील. आय.पी.पी.बी. मध्ये कॅशलेस व्‍यवहाराकरिता ‘क्‍यूआर कार्ड’ उपयोगाचे असून व्‍यापारी,व्‍यावसायिक यांना या कार्डद्धारे डिजीटल व्‍यवहार करता येणे शक्‍य होईल.बँकेतर्फे मनी ट्रांन्‍सफर, थेट लाभ हस्‍तातरंण, देयकाचा भरणा व मोबाईल बॅकिंग अॅप, मायक्रो- ए.टी.एम., आर. टी. जी.एस, आय.एम.पी.एस. या सुविधा अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्‍ध राहतील. आय.पी.पी.बी. च्‍या ‘क्‍यूआर कार्डचे’ वितरण निवडक खातेधारकांना कार्यक्रमस्थळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्यात येईल.

या बँकेत खाते उघडण्यासाठी आधार संलग्नित ‘इ-केवायसी’ यंत्रणेचा अवंलब केला जात असल्याने ग्राहकांना कोणतेही कागदपत्र बाळगण्याची गरज नाही. ग्राहक आय.पी.पी.बी. पोर्टलवर जाऊन ऑनलाईन डिजीटल खातेसुद्‌धा उघडू शकतात. आय.पी.पी.बी. च्या खात्याची जमा क्षमता ही 1 लक्ष असून 1 लक्ष पेक्षा जास्त रक्कम ही त्या ग्राहकाच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये पी.पी.एफ., सुकन्या समृद्‌धी योजना, यासारख्या बचतीच्या साधनांमध्ये वळवली जाते. आय.पी.पी.बी. च्या खात्यामधून खातेदारांना पोस्ट ऑफिसच्या स्पीड पोस्ट , पार्सल डिलीव्हरी अशा सेवांचे डिजीटल पेमेंटही करता येईल. आय.पी.पी.बी चे राष्‍ट्रीय स्‍तरावर उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्‍ते नवी दिल्‍लीतील ताल

कटोरा स्‍टेडियम येथे होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही नागपूरातील कार्यक्रमस्‍थळी दाखविण्‍यात येणार आहे. ‘आपका बँक आपके द्वार’ या ब्रीदवाक्याला अनुसरुन ग्राहकांना थेट बँकींगच्या सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूरात स्थापन होणा-या आय.पी.पी.बी. च्या उद्‌घाटन कार्यकमाला सर्व व्यावसायिक, दुकानदार, वरिष्ठ नागरिक,विद्यार्थी , निवृत्तीधारक यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन नागपूर विभागाचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये यांनी केले आहे.

अधिक वाचा : ऊर्जा मंत्र्यांनी केला सीएसएमटी – मुलुंड लोकल प्रवास

ऊर्जा मंत्र्यांनी केला सीएसएमटी – मुलुंड लोकल प्रवास

चंद्रशेखर बावनकुळे

नागपुर : संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठ्याच नियोजन करणाऱ्या “राज्य भार प्रेषण” केंद्राची पाहणी आणि आढावा बैठक घेण्याच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य प्रवाश्यांशी संवाद साधता यावा म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दुपारी सीएसएमटी ते मुलुंड असा लोकलचा प्रवास केला.

कळवा येथे होणाऱ्या या बैठकीत जाण्यासाठी किमान दीड ते दोन तास रस्ते वाहतुकीने लागणार होते. त्याऐवजी लोकलने प्रवास करून ना. बावनकुळे तासाभरात बैठकीच्या ठिकाणी पोहोचले.

मुंबईच्या लोकल प्रवासाचा एक वेगळा अनुभव घेताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी लोकलमधील प्रवाश्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. त्यांनी लोकल मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधून विचारपूस केली. तसेच लोकलच्या याच डब्यातून प्रवास करणारे व्यापारी, नोकरदार, वृध्द, फेरीवाले यांच्याशी चर्चा केली त्यांची विचारपूस केली. प्रवाश्यांना ऊर्जा मंत्री लोकल प्रवास करीत आहेत हे कळताच सीएसएमटी स्तानकावर प्रवाश्यांनी कुतुहलापोटी गर्दी  केली होती.

अधिक वाचा : भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्मर सप्‍लाई करेगी नागपुर की कंपनी

1 सितंबर से नई कार के लिए 3 साल, मोटरसाइकल के लिए 5 साल का इंश्योरेंस लेना अनिवार्य

इंश्योरेंस

सितंबर महीने से नई कार, स्कूटर और मोटरसाइकिल खरीदना महंगा हो सकता है, क्योंकि बीमा नियामक इरडा (IRDAI) ने इंश्योरेंस के नियमों में बदलाव करने का फैसला किया है. नए नियमों के तहत अब आपको अनिवार्य रूप से तीन साल का बीमा खरीदना होगा. इसी तरह नए 2-व्हीलर वाहनों के लिए कंपनियां पांच साल की पॉलिसी बेचेंगी. यह नियम एक सितंबर, 2018 से लागू हो जाएगा. आपको बता दें कि फिलहाल गाड़ियों का बीमा एक साल के लिए होता था. ग्राहकों को हर साल बीमा को रिन्यू कराना पड़ता था.

नए वाहनों पर लंबी अवधि का बीमा लेने से प्रीमियम के रूप में जाने वाली एकमुश्त राशि बढ़ जाएगी. लेकिन, आपको सहूलियत यह होगी कि हर साल बीमा रिन्यू कराने की झंझट से मुक्ति मिलेगी.

इतने रुपये महंगा हो जाएगा इंश्योरेंस- मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक अब 1500 सीसी से ज्यादा की नर्इ कार के लिए शुरुआती इंश्योरेंस कवर कम से कम 24,305 रुपये में पड़ेगा. यह फिलहाल 7,890 रुपये में मिलता है. वहीं, 350 सीसी इंजन से ज्यादा की बाइक के लिए खरीदार को 13,024 रुपये देने होंगे. आपको फिलहाल 2,323 रुपये देने पड़ते हैं. इंश्योरेंस प्रीमियम अलग-अलग मॉडल में अलग-अलग हो सकते हैं.

सुप्रीम कोर्ट ने 20 जुलार्इ को इस बारे में आदेश दिया था. सुप्रीम कोर्ट ने नर्इ कारों के लिए तीन साल और दोपहिया वाहनों के लिए पांच साल का थर्ड पार्टी इंश्योरेंस कवर अनिवार्य बनाने को कहा था. एक सितंबर से बेची जाने वाली सभी पॉलिसी पर यह आदेश लागू होगा. सुप्रीम कोर्ट ने बीमा कंपनियों को लंबी अवधि के थर्ड पार्टी बीमा की पेशकश करने का आदेश दिया. सभी वाहनों के लिए थर्ड पार्टी बीमा इंश्योरेंस लेना अनिवार्य है.

 

Saif Ali Khan spotted in his Hunter look

Saif Ali Khan

Mumbai: After wrapping up the Rajasthan schedule of Navdeep Singh’s Hunter earlier this year, Saif Ali Khan, who plays a Naga sadhu out for revenge in the film, has resumed shooting in Mumbai’s Filmistan studio. On Monday morning, the 48-year-old actor was spotted in character on the set, his eyes thickly lined with kohl and a dirty bandana holding together fake dreadlocks, bearing a striking resemblance to Johnny Depp’s Jack Sparrow.
Saif kicked off work around 9am and the shoot went on till late evening.

For the ongoing schedule, Rajasthan has been recreated in the studio and he is currently shooting an action sequence,” a source from the set informed Mirror.The film also features Mukkabaaz actress Zoya Hussain and Manav Vij.

Watch Also : Watch Video : Tera Hua Song From Loveratri !

JEE, NEET च्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सरकारी शिकवणी

JEE, NEET च्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सरकारी शिकवणी

इंजिनीअरींग, मेडिकलसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुषखबर आहे. इंजिनीअरींग, मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा जेईई आणि नीटसाठी आता मोफत सरकारी शिकवणी मिळणार आहे. २०१९ पासून हा निर्णय लागू होणार आहे. खासगी कोचिंग क्लासला यामुळे चांगलाच दणका बसणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ जेईई-मेन्सचीच सराव परीक्षा घेतली जाणार आहे.

उच्च शिक्षण संस्थांमधील पदवी प्रवेशांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या आयोजनासाठी केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन केली आहे. ही संस्था आपल्या २,६९७ केंद्रांचं रुपांतर पुढील वर्षीपासून प्रशिक्षण केंद्रांत करणार आहे. हे प्रॅक्टिस सेंटर ८ सप्टेंबरपासून काम सुरू करणार आहेत.

मे २०१९ पासून या केंद्रांवर शिकवणी सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात, नॅशनल टेस्टिंग एजन्सीत येणाऱ्या जेईई मेन्स च्या विद्यार्थ्यांची सराव चाचणी घेतली जाईल. जे विद्यार्थी अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून नोंदणी करतील, त्यांना ही चाचणी देता येईल. चाचणीच्या निकालानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका सुधारण्यात सेंटरचे शिक्षक मदत करतील.

या योजनेसाठी १ सप्टेंबर रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अॅप आणि वेबसाईटचं उद्घाटन करणार आहे. याच दिवशी नोंदणी प्रक्रियेसदेखील सुरुवात होईल. ३० सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू राहील.

अधिक वाचा : सॅटर्डे क्लबतर्फे राज्यस्तरीय ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ चे आयोजन, नामवंत उद्योजकांची असणार उपस्थिती

Nagpur Weather

Nagpur
haze
30 ° C
30 °
30 °
28 %
2.1kmh
20 %
Sat
44 °
Sun
44 °
Mon
44 °
Tue
42 °
Wed
40 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...