State Cabinet on Tuesday gave its nod for the construction of the safety wall along 710 km long Mumbai-Nagpur super communication expressway. The decision was taken to avoid road accidents and to protect the proposed petroleum pipeline along the corridor.
Finance minister Sudhir Mungantiwar informed media persons after the Cabinet meeting that the safety wall would help in curbing the road accidents that claim 3500 lives daily. The wall on both the sides of the 710-km corridor would be of more than 1400 kms. The construction of the super-communication express way would begin in next two months. The progress of the corridor will be monitored on weekly basis during the Cabinet meetings, informed Mungantiwar.
PWD officials informed that another reason for building the wall all along the express way was to protect proposed petrol pipeline as promised by Union Minister for petroleum Dharmendra Pradhan. Mungantiwar informed that the Cabinet also gave nod for building the express way by using cement.
The decision to build a safety wall along 710 km of Mumbai-Nagpur Expressway, was taken to avoid road accidents and to protect the proposed petroleum pipeline along the corridor
देश में ऑनलाइन शॉपिंग का ट्रेंड तेजी से बढ़ा है और इनमें हर तबके और उम्र के लोग शामिल हैं। ऐसे में भारतीय यूजर्स ज्यादातर हिंदी में सर्च करना पसंद करते हैं। उनकी इस बात का ध्यान रखते हुए अमेझॉन ने अपना हिंदी वर्जन लॉन्च किया है। इसके बाद से अब यूजर्स वेबसाइट के अलावा ऐप पर भी हिंदी में अपनी पसंद की चीज सर्च कर शॉपिंग कर सकेंगे।
अब ग्राहक अमेझॉन की वेबसाइट एवं ऐप पर अपने लिए हिंदी में किसी भी सामान को ऑर्डर कर सकते हैं। कंपनी का कहना है कि ग्राहकों की भाषा संबंधी असुविधा को दूर करने के लिए यह कदम उठाया गया है। यूजर्स को हिंदी वेबसाइट पर प्रॉड्क्ट संबंधी सारी जानकारियां हिंदी में मिल पाएंगी। कंपनी का कहना है कि पहली बार ग्राहक दीवाली की शॉपिंग हिंदी में करने का मजा ले सकेंगे।
अगर आप भी अमेझॉन ऐप का इस्तेमाल अपने स्मार्टफोन में करते हैं तो आपको इस ऐप का इस्तेमाल करने के लिए हिंदी भाषा सिलेक्ट करनी होगी। हिंदी भाषा को चुनने के लिए आपको अपने स्मार्टफोन में इंस्टॉल अमेझॉन ऐप में ऊपर बाईं और बने मैन्यू टैब में जाना होगा। इसके बाद वहां पर आप हिंदी भाषा का चुनाव कर सकते हैं।
आपको बता दें कि फिलहाल अमेझॉन का हिंदी भाषा वाला फीचर टेस्टिंग मोड में है। नई सुविधा देने के लिए इसके लिए अमेझॉन ने अपनी टीम में भाषा विशेषज्ञों और अनुवादकों को भी शामिल किया है। हालांकि, ग्राहकों को सर्च फीचर अंग्रेजी में मिलेगा। उन्हें अपना डिलिवरी अड्रेस भी अंग्रेजी में ही लिखना होगा।
अमेझॉन इंडिया के कैटेगरी मैनेजमेंट के उपाध्यक्ष मनीष तिवारी ने कहा, ‘हम चाहते हैं कि अमेझॉन पर सभी ग्राहकों को उनकी इच्छानुसार सभी प्रॉडक्ट्स मिलें, चाहे वो कोई भी भाषा बोलते हों या भारत में कहीं भी रहते हों। हमारे इस लक्ष्य को पूरा करने की दिशा में साइट की हिंदी लॉन्च करके एक नया कदम है जो अगले 100 मिलियन ग्राहकों को ऑनलाइन लाने में मदद करेगा।’
Over the decades, Jaaved Jaaferi has carved a niche for himself as a comedian, often appearing in supporting roles. It is very rare to see him play the lead character. The actor is now set to break this streak with director Prabhuraj’s horror film, titled Lupt.
Mere pyare Tweetiyo.. need all your support on this one. A a very tight supernatural thriller LUPT | Official Trailer | Jaaved Jaaferi | Vijay Raaz | Karan Aanand | P… https://t.co/wvFIdZg3Yw via @YouTube
He plays a character who lives with his wife and daughter (Meenakshi Dixit) but suffers from chronic insomnia. He suddenly begins hallucinating and sees a woman dressed in white. On the advice of his psychiatrist, he sets on a vacation with his family only to be haunted by the visions again. The family too begins to experience the presence of evil spirits on the trip.
Prabhuraj seems to have employed horror tropes that have already been used over and over again in Hindi cinema. The supposedly scary scenes, a woman in white, the haunted house and the background score bring to mind many horror films, especially those made by filmmaker Vikram Bhatt. The trailer of Lupt offers nothing new.
Jaaferi, though, pleases with the restrained act. Vijay Raaz and Karan Aanand make an impact despite speaking just one line in the trailer.
माताभगिनींचा अपमान करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाई करावी अशी मागणी करतानाच अन्य पक्षांनीही त्यांना उमेदवारी देऊ नये, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
भाजपाच्या आमदाराने तारे तोडले असून राम कदम असो किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम ही हिनवृत्तीची माणसे आहेत. वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपात आहे असे त्यांचे नेते सांगतात. पण हा वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राम कदम यांच्या विधानाचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाचा बेटी भगाव असा नारा आहे का?. मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवत राम कदम यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्यांना अन्य पक्षांनीही उमेदवारी देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. राम कदम असो किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम हे तिघेही एकाच माळेचे मणी असून त्यांना माफी म्हणजे वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी हार्दिक पटेलशी मी फोनवरुन चर्चा केली. तो १२ दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. त्याने उपोषण सोडावे असे आवाहन केल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. हार्दिक पटेल हा लढवय्या असून लढवय्या कधी उपोषण करत नाही, असे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानशी चर्चेची तयारी दर्शवणाऱ्या भाजपा सरकारने हार्दिक पटेलसारख्या देशातील तरुणांच्या म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्याशीही चर्चा केली पाहिजे, असे ते म्हणालेत.
Xiaomi India today launched the successors to its best-selling Redmi 5 lineup — the Redmi 6, Redmi 6A and the Redmi 6 Pro. The Redmi 6 is priced at Rs 7,999 while the Redmi 6A and Redmi 6 Pro are priced at Rs 5,999 and Rs 10,999 respectively. The phones will be available on Mi.com starting from September 11. Xiaomi mentioned during the launch event that it might increase the prices after a couple of months if the Rupee keeps depreciating against Dollar.
Redmi 6 series: Full pricing and offers
Redmi 6:
The Redmi 6 is priced at Rs 7,999 for the 3GB RAM and 32GB internal storage version and Rs 9,499 for the 4GB RAM and 64GB internal storage version.
Redmi 6A:
The 2GB RAM and 16GB internal storage version of Redmi 6A will sell for Rs 5,999 while the 3GB RAM and 32GB internal storage version will sell for Rs 6,999
Redmi 6 Pro:
Xiaomi has priced the Redmi 6 Pro at Rs 10,999 for the 3GB RAM and 32GB internal storage version and Rs 12,999 for the 4GB RAM and 64GB internal storage version.
HDFC is providing a discount of Rs 500 during the first sale of Redmi 6 and Redmi 6 Pro with debit and credit cards.
Redmi 6 series: Specifications
Redmi 6:
The Redmi 6 comes with a 5.45-inch display with a resolution of 1440×720 pixels and pixel density of 295ppi. It’s rocking an octa-core Mediatek MT6762 Helio P22 processor with Cortex A53 CPU clocked at 2GHz and PowerVR GE8320 GPU. It comes in two variants of 3GB RAM with 32GB internal storage and 4GB RAM with 64GB internal storage. The storage can be expandable to 256GB via a MicroSD card. The phone is backed by a 3,000mAh battery.
The phone runs Android Oreo 8.1 with Xiaomi’s MIUI 9 custom ROM atop.
On the back of the Redmi 6 is a 16MP+5MP clicker with f/2.2 aperture. On the front is 5MP selfie camera.
Connectivity options on the Redmi 6 include 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, WiFi Direct and Micro USB port.
The Redmi 6 comes in grey, blue, gold and rose gold colour variants.
Redmi 6A:
The Redmi 6A is basically a stripped down version of the Redmi 6, featuring the same screen, software, dimensions and colour variants, but different processor, camera and RAM options. The Redmi 6A is powered by a quad-core MediaTek Helio A22 processor clocked at 2.0GHz. It comes in two variants of 2GB RAM with 16GB internal storage and 3GB RAM with 32GB storage, which can be expandable via a MicroSD card.
The Redmi 6A features a lonesome 13MP clicker on the back with f/2.2 aperture and a 5MP selfie camera on the front.
Redmi 6 Pro:
The Redmi 6 Pro is a rebranded version of the Mi A2 Lite launched in Spain in July, but without the Android One platform. It features a 5.84-inch LCD display with a notch and a resolution of 2280×1080. It is Xiaomi’s first smartphone to feature a notch. The Redmi 6 Pro is powered by previous-gen octa-core Qualcomm Snapdragon 625 processor clocked at 2.0GHz. It comes in two storage variants of 3GB RAM with 32GB internal storage and 4GB RAM with 64GB internal storage, like the Redmi 6. It runs Android Oreo 8.1 with MIUI 9 running atop and is backed by a 4,000mAh battery.
In the photography department, the Redmi 6 Pro hosts a 12 MP+5MP dual rear camera with an aperture of f/2.2 while on front it comes with a 5MP shooter with f/2.0 aperture.
Connectivity options include Wi-Fi 802.11 a/b/g/n, dual-band, WiFi Direct, Bluetooth 4.2 and Micro USB port.
राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून आतापर्यंत सरासरी ८२३ मिलीमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या ८६.१ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये ६६ टक्के साठा निर्माण झाला असून खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तराही काही भागात पाऊस न झाल्याने ३०९ गावे आणि ३२२ वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
राज्यात मागील वर्षांपेक्षा यावेळी चांगला पाऊस झाला आहे. यावर्षी सरासरीच्या ८६ टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच सुमारास ७८ टक्के पाऊस झाला होता. राज्यातील ११ जिल्ह्यंमध्ये १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यंचा समावेश आहे. तर ५० ते ७५ टक्के पेक्षा कमी पावसाची नोंद नाशिक, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यत झाली आहे.
राज्यातील धरणांमध्ये ६६ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ६४ टक्के साठा होता. राज्यात सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात ९३ टक्के असून पुणे विभागात ८७टक्के, नाशिक विभागात ६३ टक्के, अमरावती विभागात ५४ टक्के, नागपूर विभागात ४८ टक्के पाणीसाठा आहे.
मुंबई : महिलांसंदर्भात घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम यांनी बेताल वक्तव्य केल्याचे समोर आले असून सोमवारी दहीहंडी उत्सवाचे राम कदम यांनी आयोजन केले होते. राम कदम यांनी या कार्यक्रमात उपस्थित गोविंदांशी संवाद साधला. राम कदम यांनी गोविंदांना ‘मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’; असे आश्वासन दिले. त्याचबरोबर गोविंदाना राम कदम यांनी आपला मोबाइल क्रमांकही यावेळी दिला. विशेष म्हणजे या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती.
दरम्यान, सोशल मीडियावर राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मुलींना लग्नासाठी पळवून आ़णणार आणि तुम्हाला देणार, या वक्तव्यावरून कदम त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात गोविंदांशी संवाद साधताना महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.
बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे !
कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित? pic.twitter.com/Z5JAx5ewrN
बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे ! कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित?’ असा सवाल करणारे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून केले आहे. सोबत राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचाही व्हिडिओ पोस्ट केला आहे.
दरम्यान राम कदम यांनी माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता. ही राजकीय विरोधकांची खेळी, असल्याचे सांगत सारवासारव केली आहे. प्रत्येक मुला आणि मुलीने आपल्या आई-वडिलांचा मान राखला पाहिजे असेच मी म्हटल्याचे राम कदम यांनी प्रसारमाध्यमाशीं बोलाताना सांगितले. त्याचबरोबर या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबद्दल मी माफी मागतो, असेही कदम म्हणाले आहे.
मुंबई: मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुभांगी जोशी यांच्या निधनामुळं यांच्या सहकलाकारांना धक्का बसला आहे.
शुभांगी जोशी यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. मागील आठवड्यात पॅरालिसीसचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आलं नाही. त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावतच गेली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेत शुभांगी जोशी यांनी साकारलेली गौरीच्या आजीची भूमिका विशेष गाजली होती. मालवणी लहेजातील त्यांचे संवाद, मोहन जोशी यांच्याशी उडणारे खटके हे सगळं प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत. सध्या त्या ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेत काम करत होत्या. त्यातील त्यांची जिजीची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यांच्या अचानक जाण्यानं सहकलाकारांना धक्का बसला आहे. ‘आभाळमाया’ या मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
On the occasion of Teacher’s Day, Bollywood actor Hrithik Roshan released the posters of his upcoming film Super 30. The actor took to his social media handles and shared three posters, one introducing his character of Anand Kumar, the mathematician who trains underprivileged students for IIT entrance exams, the other one has him surrounded by his students and the last one shows the students ready for some sort of a battle.
Before sharing the posters, Hrithik teased his fans with the tagline, “अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा…(Now, the king’s son will not become the king)” His character poster has mathematical equations written all over it and his intense gaze leaves you intrigued about the Vikas Bahl directorial. Earlier in the year, the makers of the film shared the first look of the actor where he was seen sporting a thick beard and rough hair. Then too the actor looked convincing as a Maths tutor.
Putting up the poster where he is seen with a bunch of youngsters who play IIT aspirants in the movie, Hrithik wrote, “अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा… अब राजा वही बनेगा जो हकदार होगा! #Super30Poster (Now, the king’s son will not become the king. Rather, the one who deserves it will be the king)” The last poster was shared with the caption, “वक़्त बदलने वाला है, Welcome to Super 30 #Super30Poster (The time is going to change)”
Bihar-based mathematician Anand Kumar had earlier said in an interview that he thinks Hrithik is the best actor to portray him on screen.
Also starring Kumkum Bhagya fame Mrunal Thakur, Super 30, produced by Sajid Nadiadwala and Phantom Films, is scheduled to hit the theatres on January 25, 2019. The film will face a box office clash with Kangana Ranaut’s Manikarnika.
The dream of operation of sea plane from Ambazari Lake will be a reality soon. Nagpur Improvement Trust (NIT) is ready to provide viability gap fund (VGF) for the operation of the Sea Plane in the city.
Board of Trustees of NIT has cleared the proposal of sea plane in the meeting held on Tuesday. The board meeting also accorded green signal to sign a Memorandum of Understanding (MoU) with Maharashtra Maritime Board for the operation of sea plane.
It may be mentioned that Nitin Gadkari, Union Minister for Road Transport and Highways are taking efforts to fly sea plane in Maharashtra and especially from Nagpur.
Virendra Kukreja, Standing Committee Chairman said, the decision of NIT will pave way for the operation of sea plane in Nagpur. The operator is mulling a proposal to operate it from Ambazari, Gorewada or Kolar in Koradi. The operator will provide all the basic facilities and create infrastructure for the operation of the plane.
NIT to demolish Futala lakeside shops
NIT will demolish Futala lakeside shops, said Ashwin Mudgal, Chairman of NIT. He said, the Trust has prepared a plan for the overall development of Futala Lake. We will develop a viewers gallery for Light and Sound Show, Musical Fountain in the lake.
He said, the lease of the shops has been over and we did not renew it therefore, they are doing their business illegally. Union Minister Nitin Gadkari has sanctioned funds for the development of Futala and Ambazari Lakes.
राजकुमार राव और श्रद्धा कपूर की फिल्म ‘स्त्री’ ने बॉक्स ऑफिस पर तहलका ही मचा दिया है। महज 20 करोड़ के बजट में बनी इस फिल्म ने महज 4 दिन में ही अपने बजट से दुगुनी कमाई कर ली है। ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श ने खुद इस बात की जानकारी ट्विटर के जरिए दी है। लगात वसूलने के बाद अब ये फिल्म प्रोड्यूसर्स को मुनाफा दे रही है। यहां तक की इस फिल्म ने सुपरस्टार अक्षय कुमार की फिल्म गोल्ड को भी पीछे छोड़ दिया है।
#Stree runs riot at the BO… Surpasses expectations by putting up a FANTASTIC TOTAL on Day 4 [#Janmashtami holiday]… Fri 6.83 cr, Sat 10.87 cr, Sun 14.57 cr, Mon 9.70 cr. Total: ₹ 41.97 cr. India biz… This one’s a SUPER HIT.
फिल्म के बढ़ते हुए कलेक्शन को देखकर ये कहा जा सकता है कि ये फिल्म जल्द ही 100 करोड़ के क्लब में शामिल हो सकती है। ‘स्त्री’ ने रिलीज के पहले दिन 6.65 करोड़ तो शनिवार को 10.50 करोड़ कमाए। रविवार को फिल्म के कलेक्शन में भारी उछाल देखने को मिला और इसने 14.25 करोड़ रुपये बटोरे। पहले वीकएंड पर ही फिल्म ने 31.40 करोड़ रुपये का कारोबार किया और सोमवार को इसकी कमाई 9.70 करोड़ रुपये रही। जो एक स्मॉल बजट मूवी के लिए बड़ी बात है।
बता दें कि ‘स्त्री’ में हॉरर और कॉमेडी का परफेक्ट कॉकटेल दर्शकों को देखने को मिला है। आमतौर पर इस जॉनर की फिल्में दर्शकों को निराश करती आई हैं, लेकिन निर्देशक अमर कौशिक ने साबित कर दिया कि वह हॉरर और कॉमेडी की छौंक परफेक्ट तरीके से लगाकर दर्शकों को परोस सकते हैं। राजकुमार राव फिल्म में दर्जी की भूमिका में हैं, उन्होंने अपने किरदार में जान डाल दी है। वहीं श्रद्घा का किरदार फिल्म में काफी कन्फयूज करता है।
कोलकाता मधील माजेरहाट पूल कोसळला आहे. पुलाचा एक भाग कोसळला असून अनेकजण खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुलाखाली अनेक गाड्या उभ्या होत्या. यामधील अनेक गाड्या ढिगाऱ्याखील दबल्या गेल्या असून त्यात अनेकजण अडकल्याची भीती आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तिघांना बाहेर काढण्यात यश मिळालं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
विवेकानंद फ्लायओव्हर दुर्घटनेच्या दोन वर्षांनी ही दुर्घटना झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलकातामध्ये निर्माणधीन विवेकानंद फ्लायओव्हर कोसळला होता. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला होता.
नागपूर : नवीन शुक्रवारी येथील शिंगाडा मार्केट परिसरातील उद्यानातील मंदिराला संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. त्यासंदर्भात नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टने केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.
उद्यानातील मंदिराला नियमित करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी सुनावणी करावी, असा अर्ज ट्रस्टने हायकोर्टात सादर केला होता. त्यावर मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिलाबाई सावरकर यांना समन्स बजावला होता. त्यानुसार सावरकर यांनी न्यायालयात उपस्थित झाल्या. महापालिकेकडून मंदिर पाडण्याच्या कारवाईला ट्रस्टच्या अध्यक्षांनी विरोध केला. परंतु, त्यांना मंदिराच्या बांधकामाची वैधता सिद्ध करता आली नाही. मंदिर बांधण्यात आलेली जागा सरकारची तेथील बांधकामासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नाही, असे सुनावणीत स्पष्ट झाले. परिणामी, न्यायालयाने सावरकर यांना दिलासा देण्यास नकार दिला.
The Honor 7S, which has been launched in Pakistan back in May, has now been announced for the Indian markets at a price of 6,999. It will be sold exclusively on Flipkart and start selling from 14 September at 12.00 pm.
In terms of the specifications, we see that the Honor 7S has a 5.45-inch 720 x 1440 18:9 touchscreen display. Under the hood, we see that the device is powered by a MediaTek MT6739 chipset, which has a 1.5 GHz octa-core Cortex-A53 CPU and PowerVR GE8100 GPU.
There is 2 GB of RAM along with 16 GB of internal storage that can be expanded to 256 GB using a micro-SD card. The phone has dimensions of 146.5 x 70.9 x 8.3 mm and weighs 142g.In terms of the optics, a 13 MP rear camera along with a 5 MP selfie snapper. It will be running Android 8.1 Oreo out of the box running Huawei’s proprietary EMUI 8.0 skin on top. It also has a 3020 mAh battery with Honor’s smart battery management 6.0: Honor technology which can control power consumption in the device.
Apart from that, the phone tick marks all the basic boxes such as 4G VoLTE support, Bluetooth 4.1, Wi-Fi 802.11 b/g/n, Wi-Fi Direct, and hotspot, GPS and also a headphone jack. The phone will be available in Blue, Black, and Gold colour variants.
Redmi Note 5 Pro Red variant has been launched in India. After a few teasers, Xiaomi has finally unveiled the new colour model in the country. Notably, the Redmi Note 5 Pro was previously available in four colour variants – Black, Blue, Gold, and Rose Gold – in India. The manufacturer had in June launched a Flame Red edition of the Redmi Note 5, which is the Chinese variant of Redmi Note 5 Pro, in its home country. However, during its launch in India, this colour model was not rolled out. The new Red colour model of the smartphone is available for sale via Xiaomi’s Mi.com and will soon go on sale via Flipkart.
The Xiaomi Redmi Note 5 Pro’s Red variant comes with a Black finish at the front and Red finish on all the other sides. The company’s Global VP and India Head Manu Kumar Jain, in a tweet on Tuesday announced the launch of the latest variant. He informed that the smartphone will go on sale on Tuesday via Mi.com at 10:00am IST. He also promised that it is “coming soon” to Flipkart as well.
Xiaomi Redmi Note 5 Pro Red variant price in India
In terms of pricing, the Red colour variant of the Redmi Note 5 Pro has been launched in the country with prices starting at Rs. 14,999 for the 4GB RAM model. Meanwhile, the 6GB RAM, 64GB storage variant’s price in India is Rs. 16,999.
Xiaomi Redmi Note 5 Pro Red variant specifications
The specifications of the Redmi Note 5 Pro remain the same. It is a dual-SIM (Nano) smartphone that runs Android Nougat-based MIUI 9. It comes with a 5.99-inch full-HD+ (1080×2160 pixels) display with an 18:9 aspect ratio and a 2.5D curved glass. The Redmi Note 5 Pro is powered by an octa-core Snapdragon 636 SoC, paired with Adreno 509 GPU.
In terms of optics, the Redmi Note 5 Pro comes with a dual rear camera setup with a 12-megapixel primary sensor along with an f/2.2 aperture and a 5-megapixel secondary sensor that has an f/2.0 aperture. There is a 20-megapixel camera sensor with a selfie LED flash at the front.
The Redmi Note 5 Pro comes with 64GB of inbuilt storage, expandable via microSD card in a hybrid dual-SIM format. It has connectivity options such as 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth, Micro-USB, and a 3.5mm headphone jack. It houses a 4000mAh battery and its dimensions are 158.6×75.4×8.05mm.
वैदर्भीय कलावंतांना चित्रपटाशी संबंधी काही समस्या किंवा माहिती हवी असल्यास प्रत्येक वेळी मुंबईला जावे लागत होते. मात्र, आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भे शाखा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता या शाखेचे उद्घाटन सुरेश भट सभागृहात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, महापौर नंदा जिचकार, गिरीश व्यास,अनिल सोले, माजी खासदार विजय दर्डा, आशीष जयस्वाल आदी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील अनेक कलावंतांनी चित्रपट क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे, अशा विदर्भासह नागपूरच्या कलावंतांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. याशिवाय मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम, स्कीट, नृत्य, लावणी आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. चित्रपट महामंडळाचे कार्यालय सध्या सेंट्र ल अॅव्हेन्यू येथे असले तरी शहराच्या मध्यवर्ती भागात महामंडळाचे नागपूर विभागीय कार्यालय राहणार आहे.
आयोजन समितीचे प्रमुख राजू कुबेर यांनी सांगितले की, चित्रपटासंबंधी अनेक योजना असताना त्या योजनांचा लाभ विदर्भातील कलावंतांना मिळत नव्हता. नागपुरात विभागीय कार्यालय सुरू करावे, अशी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नागपुरात शाखा सुरू करण्यात येत आहे.
मराठी कला, साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन करण्यासाठी दर्जेदार मराठी चित्रपटाची माहितीपट, लघुपट व मराठी वाहिनीवरील सादर होणाऱ्या मालिकांना प्रोत्साहन, चित्रपट निर्मितीच्या सर्व विभागासाठी भारतीय व परदेशी नवीन तंत्राची आणि शोधाची माहिती उपलब्ध करून देणे व त्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातील. सभासद नोंदणी करण्यासोबतच निर्माते, कलावंत, तंत्रज्ञ, कामगार, यांचे काही आर्थिक व इतर कामकाजसंबंधी तक्रारी असल्यास त्या सोडवणे, या उद्देशाने महामंडळाचे कार्यालय नागपुरात राहणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी नागपुरात येऊन कलावंतांशी संवाद साधतील, असेही कुबेर यांनी सांगितले.
उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते भरत गणेशपुरे, वैभव तत्त्ववादी, अभिनेत्री प्रेमा किरण, वर्षां उसगावकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
JAIPUR: An Air Force’s MiG-27 fighter jet has crashed on a field near Jodhpur in Rajasthan. The pilot ejected safely, defence spokesperson Colonel Sombit Ghosh said. The plane was on a routine mission.
On seeing the dry field at Deoria lit up by burning jet fuel, villagers informed the local authorities, which sent some fire trucks to control the situation. Air Force officials have also arrived at the crash site. The MiG-27 had taken off from the IAF’s Jodhpur airbase.
“A MiG-27 aircraft airborne from Jodhpur crashed during a routine mission today morning. Pilot ejected safely. A court of inquiry will investigate the cause of the accident,” Colonel Ghosh said.
The MiG-27 is a Soviet era ground-attack aircraft that India bought in the early 1980s. It flew strike missions in the Kargil War in 1999, hitting hard targets in the mountains.
नागपूर :- सोमवार की शाम गोंदियां-मुंबई विदर्भ एक्सप्रेस हादसे से बाल-बाल बच गई | कारण था विदर्भ एक्सप्रेस का स्प्रिंग रेल चलते वक्त अचानक टूट गया, जिससे चक्के में बड़ी खराबी आ सकती थी। तकनीकी खराबी की सूचना मिलते ही तुरंत वरिष्ठ अधिकारियों ने इसकी जांच कर ५० से ज्यादा कर्मचारियों की मदद से ३० मिनटों में स्प्रिंग को बदल दिया जिससे बड़ी अनहोनी होने से रेल बच गई | हालांकि कोच को निकालना फिर जोड़ना इन कारणों से गाड़ी १ घंटा ३९ मिनट तक रूकी रही। जिससे यात्रियों को भारी परेशानी का सामना करना पड़ा। मरम्मत के बाद शाम ५.१० बजे चलने वाली विदर्भ एक्सप्रेस को शाम ७.५० को रवाना हुई।
जानकारी के अनुसार ट्रेन नंबर १२१०६ गोंदियां-मुंबई विदर्भ एक्सप्रेस रोज की तरह शाम ५ बजे के बाद नागपुर स्टेशन के प्लेटफार्म नंबर तीन पर आ रही थी। स्टेशन पर गाड़ी प्रवेश करने के पहले आउटर पर गाड़ियों की निचली स्थिति देखी जाती है। एसएसई धर्मकुमार व टेक्नीशियन विनोज चिटमिटवार ने भी ऐसा ही किया। लेकिन इस दौरान उन्हें इंजिन से लगे जनरल कोच ( १७४१७ / सी) का सस्पेंशन टूटा दिखाई दिया। इससे पहले की गाड़ी गंतव्य की ओर रवाना हो, उन्होंने तुरंत वरिष्ठ अधिकारियों को इसकी जानकारी दी। जिसके बाद गाड़ी को स्टेशन पर रोका गया। रेल अधिकारी व कर्मचारियों ने तेजी से काम करते हुए पहले कोच को इंजिन से अलग किया। इसके बाद स्प्रिंग बदलने का काम किया, जो महज ३० मिनट में पूरा हुआ। कोच को गाड़ी से जोड़ने के लिए थोड़ा समय लग गया। जिससे ट्रेन डेढ़ घंटे से ज्यादा विलंब से रवाना हुई |
नागपूर :- उपराजधानित सध्या गुंडांचा धुमाकूळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे ज्याचे उदाहरण पुन्हा सोमवारी पाहायला मिळाले. भर दिवसा प्रतापनगरात पोलिस स्टेशन अंतर्गत लोखंडे नगरात कुख्यात गुंडाची ह्त्या करण्यात आली. मृतकाचा भासा शुभम समवेत चार आरोपींनी धारदार शस्त्रांनी जवळपास १०-१२ घाव घालून एका युवकांचा खून केला.
माहिती नुसार पप्पू उर्फ प्रवीण देवराव वंजारी वय ३५ , रा. प्रताप नगर असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्रि उशिरा आरोपींना ताब्यात घेतले आहे. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास लोखंडे नगरात एका किराणा दुकानाजवळ भासा शुभम हा चार साथिदारासह तेथे आला. त्यांनी प्रवीणला घेराव घातला आणि काही कळायचा आत तलवार-चाकूने सपासप वार करण्यास सुरूवात केली.प्रवीण जीव वाचविण्यासाठी पळायला लागला. आरोपींनी प्रवीण पाठलाग करून हल्ला केला. प्रवीण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला.सांगण्यात येते की प्रवीण हा पाच बहिणींमध्ये एकमेव भाऊ होता. त्याने दोन विवाह केले होते आणि एका महिले सोबत अवैध सबंध होते. वडीलाचे निधन झाल्यानंतर तो आई, पत्नी आणि दोन मुलांसह गोपाल नगरात राहत होता. प्राथमिकदृष्ट्या हत्याकांड गाडी चोरीच्या वादातू घडल्याचा अंदाज लावला जात आहे.
नागपूर, ता. ३ : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ( पीओपी मूर्ती ) वापरण्यासंदर्भात शासनाचे काही नियम आहेत. पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होऊ नये, यासाठी असलेल्या नियमांची यंदा कडक अंमलबजावणी करण्यात येईल. मूर्तीच्या मागे लाल खूण आणि मूर्ती विक्रेत्यांनी मनपाने त्यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनाचा फलक विक्री ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. तसे न करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मनपा प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिली.
गणेशोत्सव तयारीच्या दृष्टीने नुकतीच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख पुढे म्हणाले, नागपूर महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नेहमीच पुढाकार घेत असते. यात स्वयंसेवी संस्थांचा वाटा मोठा आहे. जनजागृती आणि लोकांना त्यादृष्टीने प्रोत्साहित करण्याचे कार्य स्वयंसेवी संस्था दरवर्षी करतात. निर्माल्य संकलन, जलप्रदूषण होऊ नये म्हणून पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्था करीत असलेले प्रयत्न आणि मदत मोलाची आहे. बैठकीत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिली. पीओपी मूर्तींसंदर्भात कारवाईसाठी यंदा न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड तैनात असेल. प्रत्येक विक्रेत्यांकडे जाऊन नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याबाबत ते खातरजमा करतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील, असेही श्री. शेख म्हणाले.
आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी यंदा शहरात ठेवण्यात येणाऱ्या कृत्रिम तलाव आणि विसर्जनासंदर्भात माहिती दिली. नागरिकांना त्रास होऊ नये, यादृष्टीने तयारी सुरू आहे. शुक्रवारी तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव याही वर्षी विसर्जनासाठी पूर्णत: बंद असून या तलाव परिसरात कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहे. या सर्व तलावांवर ज्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आपली सेवा देणार आहेत, त्याबद्दलही डॉ. प्रदीप दासरवार यांनी माहिती दिली.
तत्पूर्वी विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी तयारीच्या दृष्टीने आणि विसर्जनाच्या दृष्टीने आपली मते मांडली. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी यांनी पीओपी मूर्तींच्या मुद्दयावर मत मांडले. फुटाळा येथे ग्रीन व्हिजीलचे संपूर्ण स्वयंसेवक दहाही दिवस सेवा देतात. मात्र, पीओपी मूर्तींवर नियमाप्रमाणे खूण नसल्याकारणाने अडचणीचे होते. त्यामुळे पीओपीसंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विसर्जनादरम्यान तलावांवर अनेक असामाजिक तत्त्वांचा वार असतो. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. बैठकीला ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या डॉ. दीपा जैस्वाल, अंजली मिनोहा, अरण्य पर्यावरण संस्थेचे प्रणय तिजारे, अभिजीत लोखंडे, रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनचे दिनेश नायडू, रोटरी क्लब ऑफ नागपूर मिहान टाऊनचे हरिश अडतिया, मंजुषा चकनलवार, किंग कोब्रा युथ फोर्सचे अरविंदकुमार रतुडी, संजय पंचभाई, निसर्ग विज्ञान मंडळचे डॉ. विजय घुगे, दीपक शाहू, डी.ई. रंगारी, वृक्ष संवर्धन समितीचे बाबा देशपांडे, जनजागृती आव्हान बहुउद्देशीय समितीचे प्रदीप हजारे, मिलिंद टेंभुर्णीकर, निखिलेश शेंडे, पीओपी मूर्तीविरोधी कृती समितीचे नितीन माहुलकर, चंदन प्रजापती, हरितशिल्पी बहुउद्देशीय संस्थेचे सुरेश पाठक, कनक रिसोर्सेस ॲण्ड मॅनेजमेंटचे कमलेश शर्मा, मनपा उद्यान विभागाचे नंदकिशोर शेंडे उपस्थित होते.
स्मार्ट स्क्रीन आणि सोशल मीडियावरून जनजागृती
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जैस्वाल यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भातील जनजागृती स्मार्ट सिटी स्क्रीन आणि सोशल मीडियावरून करण्याची सूचना केली. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या जनजागृतीचा परिणाम आता दिसू लागला आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असून त्याचा प्रभावी वापर झाल्यास उद्देश साध्य होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
मातीच्या मूर्तींचे स्वतंत्र मार्केट
पीओपी मूर्तींवर अंकुश आणायचा असेल तर मनपाने मातीच्या मूर्ती विक्रीसाठी झोननिहाय स्वतंत्र मार्केट तयार करण्याची सूचना रोटरी क्लबच्या प्रतिनिधींनी केली. या सूचनेचे सर्वांनीच स्वागत केले. काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी हा प्रयत्न काही वर्षांपूर्वीच केला. मात्र, परवानगीसाठी येणाऱ्या अडचणीच मोठ्या असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. फुटाळा आणि अन्य काही ठिकाणी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याची सूचना केली. कृत्रिम टँक हे पहिल्या दिवसापासूनच ठेवावे, अशीही सूचना प्रतिनिधींनी केली.
स्वयंसेवकांना ओळखपत्र
गणेशोत्सव विसर्जनादरम्यान सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना नागपूर महानगरपालिकेतर्फे ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले. मनपा अधिकारी-कर्मचारी, पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूर,ता. ३ : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात मनपाच्या वतीने सुरू असलेल्या विकास कामांना गती द्या. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा आणि उर्वरीत कामांचा अहवाल पुढील १५ दिवसांत द्या, असे निर्देश दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी दिले.
दक्षिण नागपुरातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने सोमवारी (ता. ३) मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, राजेश मोहिते, रवींद्र देवतळे, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त राजेश कराडे, स्मिता काळे व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
सदर बैठकीत आ. सुधाकर कोहळे यांनी विविध कामांचा आढावा घेतला. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत राजाबाक्षा हनुमान मंदिर व रमना मारोती हनुमान मंदिर येथील विकास कामांसंदर्भातील निविदा तातडीने काढण्यात याव्या, वंजारी नंगर ते अजन डी.पी. रोड संदर्भात मनपा आणि रेल्वे अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यासंदर्भातील अहवाल द्यावा, मनपाच्या बुधवार बाजार निर्मितीला गती द्यावी, जम्बोदीप नाला सौंदर्यीकरणाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे, रिंगरोडवरील बेसा पॉवर स्टेशन समोरील कबाडीचे व म्हाळगी नगर चौकातील कोंबडी बाजाराचे, उदय नगर चौकातील चिकन शॉप अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, सावरबांधे ले-आऊटमधील पिण्याच्या पाण्याची टाकी जुन्या स्कीममधून तयार करण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव तातडीने नगरविकास विभाग, मुंबईकडे पाठविण्यात यावा, मानेवाडा घाटाचे उर्वरीत काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, दिघोरी घाटाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, दक्षिण नागपुरात असलेल्या बांबू उपवन वाचनालय उर्वरीत काम पूर्ण करून ते लोकांसाठी खुले करण्यात यावे, अमृत योजनेअंतर्गत दक्षिण नागपुरातील विविध भागात पाण्याच्या टाकीसाठी नेटवर्क तयार करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.
सीमेंट रोडच्या अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. दक्षिण नागपुरातील मनपाअंतर्गत येणाऱ्या झोपडपट्टी वासीयांना पट्टे वाटपसंदर्भात स्वतंत्र बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नागपूर, ता. ३ : महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमांतर्गत अग्निशमन विभागाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते यांनी दिले.
अग्निशमन व विद्युत संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. ३) महानगपालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत समितीच्या उपसभापती वर्षा ठाकरे, सदस्य निशांत गांधी, वंदना भुरे, वनिता दांडेकर, अनिल गेंडरे, आशा उईके, ममता सहारे, उपायुक्त नितीन कापडणीस, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, उपअभियंता (प्रकल्प) शकील नियाजी, धनंजय मेंडुलकर, उपअभियंता (विद्युत) ए.एस. मानकर, कनिष्ठ अभियंता प्रकाश रूद्रकार, सामान्य प्रशासन विभागाचे निगम अधीक्षक मदन सुभेदार यांच्यासह सर्व अग्निशमन स्थानक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते म्हणाले, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाय योजना अधिनियमांतर्गत व्यावसायिक दुकाने, हॉटेल, मॉल आदींसह निवासी इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा असणे अनिवार्य आहे. यासंबंधी तपासणी करून ज्या इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा नसेल त्या इमारतींमधील पाणी व विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते यांनी निर्देशित केले. अग्निशमन विभागाकडे असलेल्या १८३१ इमारत धारकांना टप्प्याटप्प्याने नोटीस जारी करण्यात यावे. कारवाईमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठानांना सुरूवातीला प्राधान्य देण्यात यावे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा लावून घेता येईल, असेही ते म्हणाले.
त्रिमूर्तीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या अग्निशमन स्थानकावरील डीपी नुकतीच स्थानांतरित करण्यात आली. मात्र या स्थानावरील बांधकामाला गती मिळावी, यासाठी अडथळे दुर करून सदर स्थानक येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्णत्वास नेण्याचे निर्देशही यावेळी सभापती लहुकुमार बेहते यांनी दिले. अग्निशमन विभागात सुरू असलेली कर्मचारी भरती प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सभापती श्री. बेहते यांनी यावेळी निर्देशित केले. मनपाच्या अग्निशमन विभागात करण्यात येणाऱ्या विविध ६५ पदभरतीसाठी एकूण ८४५ अर्ज विभागाकडे आले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी बैठकीत दिली. लकडगंज व वाठोडा अग्निशमन स्थानकाचे प्रस्तावित बांधकाम, सोलर वॉटर हिटर व इतर योजनांचाही यावेळी अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते यांनी आढावा घेतला.
पुणे – सुरुवातीला जवळपास दीड महिना ओढ दिल्यानंतर ऑगस्टमध्ये जोरदार बरसलेल्या मान्सूनने पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी गाठली असून, आता उरलेल्या महिनाभरात केवळ दोन आठवडेच पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यादरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता विभागाने वर्तविली आहे.
महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा तीन टक्के अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांत आठ राज्ये वगळता देशात सर्वदूर सामान्य पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.
तर केरळ या एकाच राज्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीदरम्यान केरळमध्ये २४३१ मिलिमीटर पाऊस झाला. सामान्य पावसापेक्षा हे प्रमाण ३१ टक्के अधिक आहे.
याशिवाय ओडिशात सामान्यपेक्षा १२ टक्के, सिक्किममध्ये ११ टक्के, तेलंगणात १० टक्के, जम्मू-काश्मिरात ८ टक्के, मिझोरममध्ये ७ टक्के, महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये ३ टक्के व कर्नाटकमध्ये दोन टक्के अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले. उत्तरेकडील हरियाणा वगळता उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबसह इतर सर्व राज्यांत सामान्य पर्जन्यमान नोंदविण्यात आले.
मुंबई – लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करताना प्रवाशाकडे रिझर्व्हेशन असले तरी रेल्वेच्या डब्याबाहेर लावण्यात येणारी आरक्षणाची यादी तपासल्याशिवाय प्रवासी पुढे जात नाही. १ सप्टेंबरपासून ही यादी प्रवाशांना शोधूनही सापडणार नाही कारण ही यादी डब्याबाहेर लावण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. हा नियम संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेला आहे. या निर्णयाची माहिती ज्या प्रवाशांना नाही त्या प्रवाशांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
सिजन नसताना रेल्वेच्या भाड्यात होणार कपात
‘देशातील ७० टक्क्यांहून अधिक रेल्वे तिकीटे आता इंटरनेटद्वारे विकत घेतली जातात. तिकीट विकत घेतेवेळी प्रवाशाचा मोबाईल नंबर व इमेल आयडी विचारला जातो. तिकीटाचा सगळा तपशील नोंदणी झाल्यानंतर मोबाईल आणि ईमेलवर पाठवला जातो. त्यामुळे डब्याबाहेर लावण्यात येणारी यादी बघण्याची गरज फारशी उरलेली नाहीये. यामुळेच ही यादी डब्यांबाहेर लावण्याची प्रथा बंद करण्यात येत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
गाड्यांचे घसरणारे वेळापत्रक सुधारा! रेल्वेमंत्र्यांनी अधिकार्यांना दिला सज्जड दम
मुंबईतील काही स्थानकांत चार महिन्यांपूर्वीच हा नियम लागू करण्यात आला होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस या स्थानकांचा समावेश होता. ही यादी बंद करण्याचा निर्णय घेत असतानाच आता आरक्षणाची माहिती देणारे इलेक्ट्रॉनिक फलक किंवा किऑस्क लावण्याचा विचार सुरू आहे. या किऑस्कवर पीएनआर नंबर टाकला की प्रवाशाला त्याच्या आरक्षणाचा तपशील तपासता येणार आहे.
मोठ्या प्रमाणात होणार कागदाची बचत-रिझर्व्हेशन यादी न लावण्याच्या निर्णयामुळे अंदाजे २८ टन कागदाची बचत होणार आहे. सध्या ई तिकीट, एसएमएसवर रिझर्व्हेशनची माहिती पाठवणे, रेल्वे स्थानकांवर डिजीटल डिस्प्ले अशा वेगवेगळ्या पर्यांयावर रेल्वेकडून भर दिला जात आहे. तसेच प्रवासी १३९ क्रमांक डायल करून देखील रेल्वेची माहिती मिळवू शकतात, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.
Alastair Cook has announced he will retire from international cricket after the Oval Test against India. Cook, the sixth highest run-scorer in the history of Test cricket, is only 33-years-old but, after a grim run of form which has seen him average just 18.62 in nine Tests this year, he has decided to end what has been an increasingly painful struggle.
The decision is not a huge surprise. While Cook looked a little better technically during the fourth Test, in Southampton, he suffered two lapses – a dab to the slips in the first innings and a loose drive in the second – that suggested his famed powers of concentration were not what they used to be. Underlining the sense that he has been a player in decline for some time, his Test average dropped below 45 for the first time since 2010 during the game.
His has been, however, a career that has embraced some of the greatest moments in the history of England cricket. Among the best moments were a century on Test debut in Nagpur as a 21-year-old in 2006, winning the player of the series award as England won the Ashes in Australia for the first time in more than 20 years in 2010-11 and leading England to victory in India in 2012; a series in which he made three centuries. No England players comes close to his total of 12,254 Test runs. No England player comes close to his record of 32 Test centuries. But Sachin Tendulkar’s overall Test run record is safe.
There were grim times, too. He was unceremoniously dropped as ODI captain at Christmas 2014, not long before England departed for their World Cup campaign, and he was caught up in the fallout of the decision to drop Kevin Pietersen at the end of the 2013-14 Ashes in which Cook’s England side were whitewashed. There were, no doubt, faults on all sides and the handling of the debacle left a great deal to be desired. But the toxicity of the debate left scars on what most would agree was a thoroughly decent man caught up in something you suspect, left to his own devices, he would have handled far more sensitively.
नागपूर :- नागपुर शहर पोलिसांकडून अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी शहरात नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीमेअतर्गंत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान, जास्तीत जास्त फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांना लक्ष्य करण्यात आले आहे. माहिती नुसार मागील २ दिवसांत ४५ वाहन चालकांवर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
आपल्या माहिती नुसार नंबर प्लेट वर अंकाचा वापर करुन दादा, मामा, भाऊ लिहणे पोलिसांकडून अवैध ठरवण्यात आले आहे. तरी सुद्धा काही वाहन चालकांकडून अशा नंबर प्लेट वापरल्या जातात. अवैध नंबर प्लेट वाहन चालकांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय वाहनाला नंबर प्लेट नसणे किंवा नंबर प्लेट न दिसणाऱ्या वाहन चालकांविरोधात देखील या मोहिमेत कारवाई करण्यात येत आहे. शहर पोलिसांनी यादरम्यान पोलिसांकडून वाहन चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Budget carrier IndiGo said Monday it has put on sale 10 lakh (one million) promotional seats for all-inclusive fares starting Rs 999 for a one way journey across its flight network, under a limited period offer.
The Gurugram-headquartered airline has also offered a super cash amount of up to Rs 600 (20 percent) on booking the ticket through mobile wallet provider MobiKwik under the promotional offer, according to a company release. The bookings of tickets under the four-day “festive sale” offer have begun from Monday for the travel period from September 18, 2018 to March 30, 2019, it said.
“We are delighted to announce this four-day festive sale across our network, effective from September 3 till September 6, 2018. We are sure customers will quickly grab the seats we have available, starting at fares as low as Rs 999,”
The next 4 days are going to be TEN-tastic because we got 10 lakh seats on sale with fares starting as low as INR999. If this wasn’t enough, you get an additional 20% SuperCash upto INR600, when you pay through MobiKwik e-wallet! Book now https://t.co/LNsUB5bkT5pic.twitter.com/b3P4OAbc0U
IndiGo’s chief commercial officer William Boulter said.
Selling inventory in advance helps an airline generate working capital.This is the second time in as many months that the budget carrier, whose June quarter profitability nearly got wiped out over the period year ago, has put a million seats up for grabs at cheaper fares.
In July, it had put on sale 1.2 million seats at heavily discounted starting fares of Rs 1,212 under a similar offer. The Rakesh Gangwal-Rahul Bhatia-promoted InterGlobe Aviation, which runs IndiGo, had reported a steep 96.6 per cent fall in net profit to Rs 27.8 crore in the June quarter, owing to adverse impact of foreign exchange and high fuel prices, as compared to Rs 811 crore in Q1FY18.
Besides profitability erosion, the carrier is also struggling with is Pratt & Whitney engine-powered Airbus A320neo planes, due to frequent grounding of these aircraft owing to engine glitches.
Late July, IndiGo had grounded five A320neos due to want of spare engines. IndiGo operates over 1,100 flights per day to 52 destinations, including eight international ones, with a fleet of 160 aircraft.
Changwon: Anjum Moudgil and Apurvi Chandela became the first set of Indian shooters to secure quota places for the 2020 Olympics by winning a silver and finishing fourth respectively in the women’s 10m air rifle event of the ISSF World Championship here on Monday.
Moudgil finished second on the podium behind Korean Hana Im (251.1) and ahead of bronze-medallist Eunhea Jung (228.0), who is also from Korea.The 24-year-old Moudgil shot a total of 248.4 in the eight-women final to open the indian senior squad’s medal account in the prestigious tournament.
While the equally talented Chandela aggregated 207 to finish fourth but still made the cut since a country can avail two Olympic quota places in this event. The International Shooting Sport Federation’s (ISSF) premier tournament assumes added significance as it is the first Olympic quota event for the Tokyo Games, offering as many as 60 berths across 15 events.
Both Moudgil and Chandela’s sequence of scores in the finals included quite a few high 10s, an indication that the two were shooting well.Earlier in the qualifications, Moudgil and Chandela finished fourth and sixth respectively.
Though the two shooters have secured quotas, as per the stated policy, the National Rifle Association of India (NRAI) will take the final call on selection, based on the aggregate scores of shooters (in international tournaments and selection trials) leading up to the Olympic Games.
In the men’s 10m air rifle event, Asian Games medallist Deepak Kumar cleared the qualification but finished sixth in the highly competitive final which was dominated by Russia and Croatia.
India had on Sunday bagged two medals in the junior events, even as the seniors failed to make the finals of mixed events in 10m air rifle and air pistol. The junior events are not offering quotas.
Mahindra and Mahindra has finally launched the much anticipated Marazzo MPV in India at a starting price of Rs 9.99 Lakh (ex-showroom). The new Marazzo MPV will be available in 4 variants and will have a 7- and a 8-seater configuration. The variant wise prices are mentioned below. All the prices are introductory, ex-showroom Pan India and for 7-seater variant only. You can buy the 8-seater variant by shelling out an extra Rs 5000 over the corresponding 7-seater variant.
The Marazzo MPV is one of the most anticipated products as it competes against the Toyota Innova Crysta and Maruti Suzuki Ertiga MPVs, both of which are high selling products in their respective price range. What makes the Mahindra Marazzo special is the fact that Mahindra may launch it in between these two products, at a price range of Rs 10-14 Lakh.
The Marazzo is also the first Mahindra vehicle which has been co-developed by its Research Valley, in Chennai, and its North American Technical Centre. Furthermore, the design was done by Mahindra’s Kandivali (Mumbai) design studio and Pininfarina.
The Marazzo have an intimidating front look with shark-teeth like grille inserts, shark tail inspired tail lamps, shark fin antenna, futuristic purple color instrument cluster, leather interiors and an industry first surround cooling system. It also has a T-shaped center console, trapezoidal AC vents and 7.0-inch touchscreen infotainment system that features Apple CarPlay and Android Auto.
The Marazzo is powered by a new 1.5-litre diesel engine that develops 123 PS and 300 Nm of torque and is mated to a 6 speed manual gearbox. A petrol version will follow in 2020 along with an auto gearbox.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...