Home Blog Page 263

Reliance Jio offer : Jio Offering Free 1GB Data With Cadbury Dairy Milk Chocolate

Reliance Jio offer

Celebrating its second anniversary, Jio is now offering 1GB of free 4G data to subscribers having a Cadbury Dairy Milk chocolate. Jio subscribers need to have an empty wrapper of a regular Cadbury Dairy Milk chocolate worth as low as Rs. 5 or Dairy Milk Crackle, Dairy Milk Roast Almond, Dairy Milk Fruit and Nut, or Dairy Milk Lickables to avail the free data offer. Apart from giving the data to subscribers, Jio is offering a way to transfer the free data to any other Jio subscriber.

The offer is valid until September 30, and you need to have the MyJio app on your smartphone to get the free data.The MyJio app shows a banner on the homescreen highlighting the free data offer. Once tapped that banner, the app takes you to the screen from where you need to tap the Participate Now button and then scan the barcode from the empty wrapper for a Dairy Milk chocolate to avail the free data.

As per the terms and conditions of the offer, the 1GB free data can be availed through a wrapper of the Cadbury Dairy Milk worth Rs. 5, Rs. 10, Rs. 20, Rs. 40, or Rs. 100. If the original Dairy Milk is not your choice, you can avail the offer through the Dairy Milk Crackle worth Rs. 40, Dairy Milk Roast Almond worth Rs. 40, Dairy Milk Fruit and Nut worth Rs. 40 or Rs. 80, or Dairy Milk Lickables worth Rs. 35. The 1GB of free data is above the regular data entitlement and comes as an additional data.

Active subscribers can either avail the data on their account or transfer it to one of their Jio contacts. The offer is valid until September 30, and the free data will be credited into the MyJio account within seven to eight working days from the date of redemption.

Furthermore, only one empty wrapper is allowed to be redeemed per registered Reliance Jio account. Apart from availing the benefits, Reliance Jio has also offered a way to donate the data to an NGO called Pratham Foundation. The donation is touted to enable e-learning in far-flung areas of India.

Read Also : एटीएम मधून आता कार्ड शिवाय पैसे काढता येणार

माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये पुनरागमनाच्या तयारीत

अनिल कुंबळे

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. माहितीनुसार अनिल कुंबळे यांची दिल्ली डेअरडेविल्स संघासोबत चर्चा सुरु असून, सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्यास अनिल कुंबळे आगामी हंगामात दिल्लीच्या संघाचे मार्गदर्शन म्हणून काम करताना दिसू शकतात. २०१८ साली झालेल्या आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर राहिला होता.

आम्ही सध्या अनिल कुंबळेसोबत चर्चा करत असून, ते मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तयार झाल्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल, अशी प्रतिक्रीया दिल्लीचे संघमालक पार्थ जिंदाल यांनी दिली आहे. दिल्ली संघाशी करार झाल्यास अनिल कुंबळे रिकी पाँटींगसोबत संघाला मार्गदर्शन करताना दिसतील. याआधीही २०१५ सालात कुंबळे आणि पाँटींग यांनी मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीने दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाला मार्गदर्शक पदासाठी कुंबळेचं नाव सुचवलं. त्यामुळे आगामी हंगामात कुंबळे आपली नवीन इनिंग दिल्लीसोबत सुरु करतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल.

अधिक वाचा : सौरभ चौधरी ने एशियाई खेल के बाद फिर साधा ‘गोल्ड’ पर निशाना

एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस

एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस

एसटी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र जोडणारा दुवाच! सामान्य नागरिक कुठेही जायचे असेल तरीही एसटीचाच पर्याय स्वीकारतात. शिवाय हाच प्रवास सुरक्षितही आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या ताफ्यात आता आणखी ५०० नव्या बस येणार आहेत. या बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला एसटी महामंडळाचे संचालक रणजीतसिंह देओल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी १२.५ कोटींचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात उपलब्ध करून दिला जाईल असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सर्व सामान्यांना चांगल्या बसने प्रवास करता यावा म्हणून या नव्या बस खरेदी केल्या जाणार आहेत. महामंडळानेही पुढाकार घेऊन बस स्थानकं स्वच्छ आणि सुंदर ठेवावीत असेही आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

या बैठकीत वर्धा, देवळी, सेलू, वडसा, गडचांदूर, कोरपना, नागभीड, चंद्रपूर, बल्लारपूर, सावली, भद्रावती, राजुरा, चिमूर, बस स्थानकांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. चंद्रपूर, मूल, बल्लारपूर स्थानकांच्या कामाचे कार्यादेशही देण्यात आले. उर्वरित बस स्थानकांच्या कामांना गती द्या, ज्या कंत्राटदारांना बसस्थानकांची कामे दिली आहेत त्यांच्याकडून ती वेळेत पूर्ण करून घ्या त्याचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे अशाही सूचना अर्थमंत्र्यांनी दिल्या.

अधिक वाचा : रेल्वेच्या डब्यांबाहेर आरक्षणाची यादी चिकटवण्याची प्रथा बंद

ISSF World Championship: Hriday Hazarika wins gold in 10m air rifle

Hriday Hazarika

India’s young shooters continued to shine on the seventh day of the ISSF World Championship in Changwon on Friday. Hriday Hazarika notched up a gold medal in the 10m air rifle junior men’s event of the shooting championship.

Hazarika, the lone Indian to qualify for the final with a score of 627.3, was tied with Iran’s Mohammed Amir Nekounam on 250.1 once the field was pruned to the regulation top eight.

But the 17-year-old Indian claimed the top honours after prevailing in a shoot-off at the prestigious International Shooting Sport Federation (ISSF) tournament.

The bronze went to Russia’s Grigorii Shamakov, who managed a score of 228.6 in the final. The Indian team, comprising Hazarika, Divyansh Panwar and Arjun Babuta, finished fourth with a combined total of 1872.3.

There was disappointment for the country in the senior men’s 50m rifle three position competition as none of the Indians in fray managed to make the cut for the finals. Asian Games silver-medallist Sanjeev Rajput was the lowest placed Indian at 58th with a score of 1158.

Swapnil Kusale was 55th with a score of 1161 while Akhil Sheoran took the 44th position with 1167. The Indian team, comprising the trio, ended 11th with a total of 3503.

Read Also : Alastair Cook retires from international cricket after India series

एटीएम मधून आता कार्ड शिवाय पैसे काढता येणार

एटीएम मधून आता कार्ड शिवाय पैसे काढता येणार

एटीएम कार्ड हरवलं किंवा घाई गडबडीत घरीच राहून गेलं तर एटीएममधून पैसे काढण्याची पंचाईत होते. त्यामुळे मित्रांकडे पैसे उसणे मागण्याची नामुष्की ओढवते. मात्र आता तुमच्यावर ही परिस्थिती ओढवणार नाही. कारण आता तुम्हाला एटीएम कार्डाशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. एअरटेलने ही खास सुविधा दिली असून देशातील काही मोजक्याच एटीएमवर सध्या तरी ही सुविधा राहणार आहे.

इन्स्टंट मनी ट्रान्स्फर प्राद्योगिक (आयएमटी) हे जगातील सर्वात मोठं कार्डलेस एटीएम आहे. या आयएमटीचा वापर करून एअरटेलच्या ग्राहकांना पैसे काढता येणार आहेत. एअरटेल पेमेंट्स बँकेच्या खातेधारकांना सध्या आयएमटी प्रणाली असलेल्या २० हजार एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. वर्षअखेरीस या एटीएमची संख्या १ लाखापर्यंत नेण्यात येणार असल्याचं एअरटेलने स्पष्ट केलं. त्यामुळे ग्राहकांना या नव्या सुविधेचा लाभ होणार आहे.

Cash withdrawl without atm card

अधिक वाचा : आयफोन युजर्ससाठी व्हॉट्सअॅप चे नवे फिचर

Hollywood star Burt Reynolds dies at 82

Burt Reynolds

Actor Burt Reynolds, a one-time Florida State running back and ardent Seminoles fan, was mourned and remembered by sports personalities after his death Thursday at the age of 82.

“Burt was a lifelong friend, who was extremely close to me for the last 64 years,” ESPN College GameDay host Lee Corso, who was Reynolds’ roommate at FSU, said Thursday. “We have always stayed in touch, through the good and the bad times of our lives, talking about once a month for as long as I can remember.

“It was just two weeks ago that we were talking about the upcoming college football season and the Noles. Burt, better known as ‘Buddy’ to his friends, loved FSU football, and no matter how big a star he became, he never forgot his friends from the FSU football family. I will forever remember our conversations and the true friend that he was.”

Reynolds played halfback at Palm Beach High School, where his teammate was future New York Yankees manager Dick Howser, before going to Florida State in 1954 on a football scholarship.

Reynolds ran for 134 yards and 2 touchdowns on 16 carries in his freshman season, and also had four catches for 76 yards. But he suffered a knee injury that cut the season short and missed the 1955 season after surgery.

He returned to Florida State in 1957, but a car accident cost him his spleen and reaggravated his knee injury, ending his college football career. He dropped out of FSU and, after working odd jobs in New York, returned to Florida, where he became a drama major at Palm Beach Junior College.

He received an honorary degree from Florida State in 1981.

With macho good looks and a wise-guy attitude, he returned to his football roots in 1974’s “The Longest Yard,” playing a former star quarterback who organizes fellow prisoners into a team to challenge the guards. In 1977’s “Semi-Tough,” about pro football players, he starred as wide receiver Marvin “Shake” Tiller. He also starred in box-office franchises such as “Smokey and the Bandit” and “Cannonball Run.”

नागपूर आयआयएमसाठी ३७९ कोटी मंजूर: केंद्रीय मंत्रिमंडळ

नागपूर आयआयएमसाठी ३७९ कोटी मंजूर: केंद्रीय मंत्रिमंडळ

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) बांधकाम व परिसर विकासासाठी 379.68 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूरसह अमृतसर, बोधगया, संबलपूर, सिरमौर, विशाखापट्टणम आणि जम्मू या देशातील एकूण सात आयआयएमच्या बांधकाम व परिसर विकासासाठी एकूण 3775.42 कोटींच्या निधीला मंजुरी दिली.

या आयआयएमची स्थापना 2015-16 आणि 2016-17 साली करण्यात आली होती. सध्या या संस्थांचे काम तात्पुरत्या परिसरात सुरु आहे. या परिसरांसाठी एकूण अंदाजे खर्च, 3775. 42 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी, 2804.09 कोटी रुपये, या संस्थांच्या स्थायी परिसराच्या बांधकामासाठी खर्च केले जाणार आहेत.

या सर्व आयआयएम 60384 चौरस किलोमीटर परिसरात विकसित केल्या जातील. प्रत्येक आयआयएममध्ये 600 विद्यार्थ्यांसाठी सर्व अद्ययावत पायाभूत सुविधा उभारल्या जातील. वारंवार होणाऱ्या खर्चांमध्ये या सर्व संस्थांमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे वार्षिक पाच लाख रुपये, पाच वर्षांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यानंतर या संस्थांना मिळणाऱ्या अंतर्गत निधी उभारणीच्या उत्पन्न स्त्रोताकडून पुढचे खर्च भागवले जाणे अपेक्षित आहे.

या सर्व संस्थांचे स्थायी बांधकाम जून 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासोबतच, देशातल्या एकूण 20 आयआयएम संस्थांचा स्वतःचा परिसर तयार होईल. या व्यवस्थापकीय संस्थांमधून मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थी व्यावसायिक व्यवस्थापक बनू शकतील. या मंजुरीमुळे देशात आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

अधिक वाचा : सुदृढ आरोग्यासाठी पौष्टीक आहार गरजेचे : महापौर नंदा जिचकार

सुदृढ आरोग्यासाठी पौष्टीक आहार गरजेचे : महापौर नंदा जिचकार

सुदृढ आरोग्यासाठी पौष्टीक आहार गरजेचे : महापौर नंदा जिचकार

नागपूर,ता. ६ : आजच्या धावत्या युगात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. स्पर्धेच्या युगात कामाचा ताण वाढताना नेहमीच आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. सुदृढ आरोग्यासाठी दैनंदिन व्यायामासह पौष्टीक आहारही अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्त्री रोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, आधार, इंडियन डायेटिक असोशिएशन आणि विष्णूजी की रसोई यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय ‘पोषण आहार प्रदर्शनी’चे गुरुवारी (ता. ६) कविवर्य सुरेश भट सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, नागपूर स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्ष डॉ. कांचन सोरते, सचिव डॉ. सुषमा देशमुख, इंडियन डायेटिक असोशिएशनच्या अध्यक्ष डॉ. रिता भार्गव, सचिव कविता बक्षी उपस्थित होते.

सुदृढ आरोग्यासाठी पौष्टीक आहार गरजेचे : महापौर नंदा जिचकार

यावेळी महापौर म्हणाल्या, आपल्या जीवनामध्ये अन्नाचे विशेष महत्व आहे. त्यामुळेच अन्नाला पूर्णब्रम्ह असे म्हटले जाते. यशस्वी आयुष्याची इमारत उभारताना त्याचा पाया म्हणजे उत्तम आरोग्य भक्कम असणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य व पौष्टीक आहार आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. सुदृढ आरोग्यासाठी जसे व्‍यायामाची गरज आहे, तसेच आपण घेत असलेले दररोजचे अन्नही पौष्टीक असणे आवश्यक आहे. आपण घेत असलेले अन्न पौष्टीक आहे अथवा नाही किंवा कोणत्या वयात कसे अन्न घ्यायचे याची माहिती मिळविण्यासाठी असे कार्यक्रम महत्वाचे ठरतात, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाले.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी (ता. ६) पौष्टीक आहाराबाबत शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विविध वयोगटातील स्त्रियांचे आहार व आरोग्य यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सकाळच्या सत्रात गर्भवती महिलांसाठी आहार, लहान मुलांसाठी आहार,पन्नाशी नंतरच्या महिलांसाठी आहार, बेशुद्ध रुग्णांना नळीने देण्यायोग्य आहार यासह विविध वयोगटासाठी महत्वाच्या आहाराबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय विविध आजारांवर घ्यावयाचा आहार, मधुमेह, कर्करोग प्रतिबंध आहार, बद्धकोष्ठता, किडनी स्टोनसाठी आहार या विषयावर दुपारच्या सत्रात चर्चा करण्यात आली. दोन्ही चर्चासत्रात विशेष तज्ज्ञ डॉक्टर व आहार तज्ज्ञांचा समावेश होता. सकस आहार पौष्टीक कसा बनवायचा याबाबत प्रख्यात शेफ विष्णू मनोहर हे व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी विष्णुजी की रसोईचे प्रवीण मनोहर व विजय जथे यांनी व्‍हिडीओतील आहाराचे विश्लेषण करून उपस्थित प्रश्नांवर चर्चा केली.

बाल्यावस्था व पौगंडावस्थेतील मुलींसाठी विशेष आहाराचे मार्गदर्शन, प्रजननशील अवस्थेतील स्त्रियांसाठी समतोल आहारवर मार्गदर्शन, गर्भवती महिलांसाठी पोषक आहार तत्त्वांची आखणी, प्रौढावस्था व वृद्धापकाळातील महिलांसाठी आहारविषयक माहिती, गर्भावस्थेतील मधुमेह (डायबेटिस), रक्तदाब (हायपरटेंशन), हृदयविकार, मूत्रपिंड विकार अशा वेगवेगळ्या आजारांवरील आहाराचे मार्गदर्शन, पॉलसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, लठ्ठपणा यावर विशेष आहार मार्गदर्शन, विस्मृतीत गेलेल्या पौष्टिक पाककृतींबद्दल माहिती, आहारविषयक व्याख्यान, प्रात्यक्षिके, प्रश्नोत्तरे आदींद्वारे सुदृढ आरोग्याबाबत जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

उद्या शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११ वाजता महाविद्यालयीन युवतींसाठी ‘डायेट प्रिंसेस’ आणि महिलांसाठी ‘डायेट क्वीन’ ह्या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर शालेय गटातील मुलींसाठी आहारविषयक प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे. याशिवाय ‘विस्मृतीत जात असणाऱ्या पौष्टिक भारतीय पाककृती’ व ‘न्यूट्रीशियन पाककृती’ या दोन विषयावर पाककृती स्पर्धा घेण्यात येईल. दुस-या दिवशीही विष्णू मनोहर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. पोषण आहार प्रदर्शनीमध्ये कविवर्य सुरेश भट सभागृहात विविध अन्नघटकांची माहिती दर्शविणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सवर विविध अन्नघटकांचे आहारातील महत्व पटवून देण्यात आले.

अधिक वाचा : पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन

पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन

पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन

नागपूर, ता. ६ : गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाचा होणारा -हास व गणेश विसर्जनामुळे शहरातील तलावांची दुर्दशा पाहता मागील वर्षी नागपूर महानगरपालिकेने शहरातील तीन तलावांमध्ये गणेश विसर्जन पूर्णत: बंद केले होते. या निर्णयाला नागपुरकरांनी उत्तम प्रतिसाद दर्शवून गणेश मूर्ती कृत्रिम तलावांमध्येच विसर्जीत केल्या. नागरिकांच्या या सहकार्याबद्दल मनपा त्यांचे आभार मानते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

सक्करदरा येथे गणेश विसर्जनासाठी तयार करावयाच्या कृत्रिम तलावाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेविका स्नेहल बिहारे, नगरसेवक मनोज चापले, नेहरू नगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, उप अभियंता (लोक कर्म) एस.पी.रक्षमवार, कनिष्ठ अभियंता किशोर माथुरकर, रवी महल्ले, नंदेश सावरकर, ईश्वर गिद, श्री. गिरडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, गणेशोत्सवात गणेश विसर्जनादरम्यान शहरातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते. यावर प्रतिबंध म्हणून मागील वर्षी सक्करदरा, गांधीसागर व सोनेगाव तलाव गणेश विसर्जनासाठी बंद करण्यात आले होते. याऐवजी परिसरात कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. नागपूर महानगरपालिकेच्या या निर्णयाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. यंदाही सक्करदरा तलाव परिसरात कृत्रिम तलावांसह १२ मोठे कृत्रिम टँक उभारण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेउन गणेश विसर्जन कृत्रिम तलाव अथवा टँकमध्येच करावे, शिवाय याबाबत प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात यावी, असेही महापौर नंदा जिचकार यावेळी म्हणाल्या.

पर्यावरण संवर्धनासाठी शाळांमधून जनजागृती करणार : आमदार सुधाकर कोहळे

दक्षिण नागपूरमध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी दरवर्षी व्‍यवस्था करण्यात येते. यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होउन पर्यावरणासाठी सहकार्य केले. पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. संपूर्ण शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्‍हावा, यासाठी शाळांमधून जनजागृती करण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार सुधाकर कोहळे यांनी यावेळी केले. नागपुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्‍हावा, यासाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासंबंधी शहरातील विविध शाळांशी संपर्क साधणार असल्याचेही आमदार सुधाकर कोहळे म्हणाले.

अधिक वाचा : कचरा विलगीकरण प्रक्रिया दोन झोनमध्ये ‘पथदर्शी’ म्हणून राबवा!

In Photos; Nagpur LGBT community celebrate India’s top court historic decision on gay sex

Gay Sex Nagpur

Nagpur: India’s top court scrapped a colonial-era ban on gay sex on Thursday in a landmark judgement that activists hope will uphold the right to equality.

LGBTIQ (lesbian, gay, bisexual, transgender/transsexual, intersex and queer/questioning) supporters celebrate after the Supreme Court in a landmark decision decriminalised homosexuality by declaring Section 377, the penal provision which criminalised gay sex, as “manifestly arbitrary”; in Nagpur on Sept 6, 2018.

Gay sex had been punishable by up to 10 years in jail.

Activists welcomed the ruling.

“Thanks to all that fought for this, braving the worst sort of prejudice. This is a good day for human rights,” Meenakshi Ganguly, South Asia director for Human Rights Watch said on Twitter.

“It is not only about decriminalising but recognising our fundamental rights,” Akhilesh Godi, one of the petitioners in the case, told Reuters shortly before the judgement was announced.

The judges in the case had previously said that gay people in India faced deep-rooted trauma and live in fear.

कचरा विलगीकरण प्रक्रिया दोन झोनमध्ये ‘पथदर्शी’ म्हणून राबवा! : महापौर नंदा जिचकार

महापौर नंदा जिचकार

नागपूर, ता. ६ : स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने शहरातून एकत्रित होणाऱ्या कचऱ्याचे निर्मितीस्थळावरच विलगीकरण करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. संपूर्ण शहरात जरी हा प्रकल्प राबवायचा असला तरी सुरुवातीच्या काळात दोन झोनमधील एक-एक प्रभागात ‘पथदर्शी प्रकल्प’ म्हणून अंमलात आणा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये सहभाग घेण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे काय तयारी करण्यात आली आहे, याचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, सहायक आयुक्त सर्वश्री सुभाष जयदेव, राजू भिवगडे, हरिश राऊत, अशोक पाटील, राजेश कराडे, गणेश राठोड, श्रीमती स्मिता काळे उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, कचरा विलगीकरण हा स्वच्छ सर्वेक्षणातील महत्त्वाचा मुद्दा आहे. याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्यात राबविल्यास तो यशस्वी होईल. स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत करावयाच्या बाबी स्पर्धेच्या दृष्टिकोनातून जरी करायच्या असतील तर शहर स्वच्छ होणे, हा त्यामागील उद्देश आहे. आणि त्यासाठी ‘आपले शहर’ ही भावना आधी वृद्विंगत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जे नागरिक निर्मितीस्थळीच कचऱ्याचे विलगीकरण करत नसेल, त्यांच्यावर दंड लावा, असेही निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. स्वच्छ सर्वेक्षणात सहायक आयुक्त आणि झोनल अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्या ठरवून त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनाही विश्वासात घेण्याची सूचना त्यांनी केली.

माजी महापौर प्रवीण दटके म्हणाले, आपण केवळ गुण घेण्यासाठी स्पर्धेत उतरण्यापेक्षा ‘माझे शहर स्वच्छ झाले पाहिजे’ ही भावना घेऊन जर स्पर्धेत उतरलो तर त्याची परिणामकारकता अधिक असेल. यापुढे कुठलेही काम आऊटसोर्सींग न करता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच व्हावे, अशी सूचना त्यांनी केली. कचरा विलगीकरणासाठी प्रत्येक घरी मॉनिटरींग करणे आवश्यक आहे. कनकच्या माध्यमातून निर्मितीस्थळावरून कचरा विलग करूनच उचलला जावा, असेही ते म्हणाले. स्वच्छता या विषयासाठी एक सहायक आयुक्त आणि एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी पूर्णवेळ देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

तत्पूर्वी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ संदर्भात माहिती दिली. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत यंदा चार घटक असून ‘सर्विस लेवल प्रोग्रेस’, ‘डायरेक्ट ऑब्जर्व्हेशन’, ‘सिटीझन फीडबॅक’ आणि ‘सर्टिफिकेशन’ यांचा समावेश आहे. या प्रत्येक घटकासाठी १२५० गुण असल्याची माहिती डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. मागील वर्षी ही स्पर्धा ४००० गुणांची होती.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी महापौर नंदा जिचकार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दोन झोनमधील दोन प्रभागात कचरा विलगीकरण प्रकल्प पथदर्शी म्हणून राबविण्यात येईल, असे सांगितले. सर्व झोन सहायक आयुक्तांनीही अशा एका प्रभागाची निवड या प्रकल्पासाठी करावी, असे निर्देश दिले.

सात दिवसांत नियोजन करा!

स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने संपूर्ण नियोजन तयार करा. जबाबदाऱ्या निश्चित करा. सात दिवसानंतर यासंदर्भात पुन्हा एक आढावा बैठक घेऊन त्यात संपूर्ण नियोजन आणि जबाबदाऱ्यांसह माहिती सादर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

अधिक वाचा : ग्रेट चायना वॉलनंतर नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गालगत उभारणार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत : अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार

आयफोन युजर्ससाठी व्हॉट्सअॅप चे नवे फिचर

व्हॉट्सअॅप

व्हॉट्सअॅप ने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक नवे फिचर आणले आहे. आयफोन युजर्स आता कोणत्याही मेसेजमध्ये आलेली मीडिया फाईल आणखी सोप्या पद्धतीने पाहू शकतात. मेसेजमध्ये पाठवलेली लिंक संशयास्पद आहे की नाही हेही पाहता येणार आहे.

व्हॉट्स अॅप अपडेट केल्यानंतर हे नवं फिचर उपलब्ध होईल. व्हॉट्स अॅपच्या युजर इंटरफेसमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. नव्या फिचरद्वारे मेसेजचं नोटिफिकेशन आलं की त्यातच मीडिया फाईल्स पाहता येणार आहेत. नोटिफिकेशनवर टॅप केलं की फाईल पाहाता येईल. या नव्या फिचरमध्ये अशाच प्रकारे GIF चं प्रिव्ह्यूदेखील दिसणार आहे.

युजर्सना एखाद्या मेसेजसोबत जर युआरएल लिंक येत असेल तर व्हॉट्स अॅप स्थानिक पातळीवर ती लिंक संशयास्पद आहे वा नाही हे पडताळून पाहील. जर लिंक संशयास्पद असेल तर ‘संशयास्पद लिंक’ असं स्पष्ट शब्दात त्या लिंकवरच लिहून येईल. यामुळे फेक न्यूजला काही प्रमाणात आळा बसणार आहे.

हे नवं फिचर आयओएस ७ आणि त्यापुढील व्हर्जनवर चालणाऱ्या मोबाईलसाठी काम करत आहे. म्हणजेच ते आयफोन ४ आणि पुढील व्हर्जनसाठी चालणार आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी हे फिचर कधी येणार ते अद्याप सांगण्यात आलेले नाही.

अधिक वाचा : अमेझॉन ने हिंदी मे लॉन्च की वेबसाइट और ऐप, अब और आसान होगी शॉपिंग

ग्रेट चायना वॉलनंतर नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गालगत उभारणार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत : अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार

नागपूर - मुंबई समुद्धी महामार्ग , Mumbai-Nagpur-Expressway , Samruddhi Mahamarg, Samruddhi Corridor

राज्यातील अपघातांची संख्या चिंताजनक असून याला आळा घालण्यासाठीच प्रस्तावित मुंबई नागपूर समुद्धी महामार्गालगत जवळपास ७०० कि. मी. लांबीची दुतर्फा संरक्षक भिंत उभारली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

कोट्यवधी रुपये खर्चून भिंत उभारण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास चीनमधील ‘ग्रेट चायना वॉल’नंतर महाराष्ट्रात जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत ठरेल. मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना यासाठी लागणारे करोडो रुपये उभारण्यासाठी राज्याला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मूळ प्रकल्प ४९,२४७ कोटींचा असताना आता या प्रकल्पासाठी ६०८८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्रकल्पाची एकूण किंमत ५५,३३५ कोटी रुपये होणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले की, रस्त्यावरील अपघातात बळी जाणाऱ्यांचे जीव वाचल्यास यापेक्षा मोठी दुसरी कोणती गोष्ट नसेल. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. महामार्गावरून गाड्या सुसाट सुटतात यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढते. मात्र या महामार्गाच्या दुतर्फा ७०५ किमीची म्हणजे एकूण जवळपास १ हजार ४१० किमीची भिंत उभारावी लागणार आहे. या भिंतीमुळे कोणी रस्ता ओलांडण्याचा प्रश्नच उरणार नाही. यामुळे विनाअडथळे १५० प्रतितास किमीच्या वेगाने वेगाने वाहने जाऊ शकतात, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या लागून अनेक व्यावसायिक इमारती, ऑफिसेस उभारली जाणार आहेत.

संरक्षक भिंतीमुळे रस्त्यावरील अतिक्रमण तसेच विनाकारण अडथळा निर्माण करण्याचे प्रकारही थांबतील, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. ही संरक्षक भिंत जमिनीखाली एक मीटर व जमिनीर दोन मीटर असणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २५,००० एकर जमिन संपादित केली असून त्यावर अतिक्रमणे येऊ नयेत यासाठीही या भिंतीचा फायदा होणार आहे. मुख्य म्हणजे ६०८८ कोटींची घेतलेली सुधारित प्रशासकीय मान्यता ही सिमेंटचे दर वाढल्यामुळे घ्यावी लागल्याचे अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी सांगितले. या भिंतीसाठी १००० ते १२०० कोटींचा अंदाजे खर्च येऊ शकतो. मात्र रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहतुकीला प्राणी वा माणसांमुळे येणारे अडथळे होणारे अपघात व मुख्य म्हणजे अधिग्रहित केलेल्या जमिनीवर रोखले जाणारे अतिक्रमण हे फायदे कितीतरी मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा : मिहान च्या जमिनसाठी रिलायन्स ‘वेटिंग’वर

देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना भारताकडून इतर देशांना स्वस्त दराने पेट्रोल!

Petrol पेट्रोल

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेल्या ११ दिवसांपासून वाढतच आहेत. आज पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत २० पैसे तर डिझेलच्या दरात २१ पैशांची वाढ झाली आहे. दरम्यान माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना आपण इतर देशांना मात्र स्वस्तात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करत आहे

मुंबईत पेट्रोलचे दर ८७ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. मात्र, मॉरिशिअस आणि मलेशियाला यापेक्षा निम्म्या किंमतीत विकले जात आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ता रोहित सभरवाल याने पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या एका सरकारी कंपीनीकडून याची माहिती मागवली होती. इतर देशांना स्वस्त दरात पेट्रोल दिले जात आहे. मात्र, भारतात करामुळे जास्त दराने पेट्रोल विकले जात असल्याचे रोहित सभरवालने म्हटले.

आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार भारत मॉरिशिअसला पेट्रोल ३६ रुपये ३० पैसे दराने तर डिझेल ३७ रुपये ०६ पैसे दराने विकते. तर युएईला ३३.८४ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची निर्यात होते. याशिवाय हाँगकाँग ३८ रुपये २६ पैसे आणि सिंगापूरला ३८ रूपये ३१ पैसे दराने पेट्रोल दिले जाते. यात मलेशियाला ३६ रुपये ०८ पैसे दराने पेट्रोलची निर्यात केली जाते.

पेट्रोलियम मंत्रालयनोही म्हटले आहे की, १ जानेवारी २०१८ ते ३० जून २०१८ च्या दरम्यान पेट्रोल १५ देशांना आणि डिझेल २९ देशांमध्ये निर्यात करण्यात आले. देशातील तेलाच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले होते की, गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीत वेगाने बदल होत आहे. कधी दर वाढतो तर कधी कमी होतो. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्याची घाई करणे आवश्यक नाही.

अधिक वाचा: समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय

Instagram Building a Standalone Shopping App For Users

instagram

Facebook-owned Instagram is reportedly developing a new standalone shopping app “IG Shopping” for the one billion users who actively look for opportunities to expand and follow businesses on the platform. “Instagram believes it is well positioned to make a major expansion into e-commerce and creating a standalone app would allow the company to provide a dedicated home for expanding opportunities for revenue, according to sources familiar with the development,” The Verge reported on Tuesday.

It could not be learned when the app might launch because the development is still ongoing but it could be cancelled before it is released, the report added. Instagram began testing a shopping feature in November in 2016 and rolled it out more broadly in March last year that allowed companies to tag posts with individual products, allowing users to shop directly from photos.

The photo-messaging app is currently testing a feature that lets users shop from Instagram stories. “Shopping on Instagram turns your business into a visual storefront for our community of one billion to explore your best products with a single tap,” the company wrote in a previous blog post. Instagram declined to comment on whether or not the company is working on the “IG Shopping” app, the report noted.

Read Also : Vivo V11 Pro launched in India for Rs 25,990 : Features & Specification

समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय

Yashwant Sinha

समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निवाडा आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. समलैंगिकता गुन्हा ठरविणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ विरोधात आव्हान देणाऱ्या पाच याचिकांवर हा निवाडा दिला. या निवाड्याचे देशातील एलजीबीटी समुदायाने जोरदार स्वागत केले आहे.

आयपीसीतील कलम ३७७ मुळे भेदभाव आणि घटनेतील तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. दोन प्रौढ व्यक्तींमध्ये सहमतीने झालेले समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही. तसेच असे संबंध महिला आणि मुलांना हानी पोहचणारे नाहीत. समलैंगिक संबंध हा प्रत्येकाच्या वैयक्तिक पंसतीचा मुद्दा आहे, असे मत न्यायालयाने निवाडा देताना नोंदविले आहे. माणसाला जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आहे; हा अधिकार एलजीबीटी समुदायालाही लागू आहे. त्याअंतर्गत त्यांना आपले खासगी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार जर एलजीबीटी समुदायाकडून हिरावून घेतला तर त्यांच्यावर अन्याय होईल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

कलम ३७७ हे तर्कहीन आहे. एलजीबीटी समुदायाला अन्य नागरिकांप्रमाणे समानतेचा अधिकार आहे, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटले आहे. न्यायमूर्तींनी म्हटले आहे की जेव्हा लोकांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न येतो; तेव्हा समाज काय म्हणेल, याला जागा उरत नाही, असेही स्पष्ट केले आहे.

गोपनियता हा मूलभूत अधिकार आहे. त्याअंतर्गत जीवन जगण्याचा तसेच लैंगिक संबंधाचा मुद्दा हा प्रत्येकाच्या खासगी आयुष्याशी संबंधित आहे, असे ऑगस्ट २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती फली नरिमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने कलम ३७७ संदर्भात वेगवेगळ्या याचिकांवर निवाडा दिला.

याआधी कलम ३७७ वर १७ जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी निवाडा राखून ठेवण्यात आला होता. कलम ३७७ संदर्भात भारतनाट्यम नर्तक नवतेज जोहार, पत्रकार सुनील मेहरा, शेफ रितू दालमिया, हॉटेल व्यवसायिक अमन नाथ, केशव सुरी, व्यावसायिक आयेशा कपूर यांनी पाच वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या.
समलैंगिकता गुन्ह्याच्या कक्षेत ठेवायचं की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यावा, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याआधी दाखल केले होते.

आयपीसीतील कलम ३७७ ला एलजीबीटी, लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर, बायसेक्शुअल लोकांचा विरोध केला. दिल्ली उच्च न्यायालयाने समलैगिकतेवर २ जुलै २००९ मध्ये निकाल दिला होता. एकमेकाच्या सहमतीने ठेवलेले संबंध गुन्हा ठरू शकत नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला आहे.

लॉर्ड मेकोले यांनी १८६२ मध्ये समलैंगिकता गुन्हा ठरविणाऱ्या कलम ३७७ चा कायद्यात अंतर्भाव केला. आयपीसीतील कलम ३७७ नुसार दोन व्यक्ती सहमतीने किंवा असहमतीने लैंगित संबंध ठेवत असतील तर हा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत दोषी ठरविल्यास १० वर्षापासून ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

अधिक वाचा : आ. राम कदम यांच्यावर कारवाई न झाल्यास विधानसभा चालू देणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील

Vivo V11 Pro launched in India for Rs 25,990 : Features & Specification

Vivo v11 Pro Launch

Just yesterday, Vivo unveiled its latest V series smartphone dubbed the V11 in Thailand. Today, at an event in Mumbai, the company has launched the phone as the Vivo V11 Pro in India.

Features & Specification:

The brand’s latest offering flaunts a Halo FullView display, which offers an aspect ratio of 19.5:9. Just like the recently-launched offerings from the brand, the V11 Pro also boasts an in-display fingerprint sensor.

Coming to the other features, the Vivo V11 Pro flaunts a 6.41-inch Halo FullView Super AMOLED display bearing a resolution of 2,340 x 1,090 pixels and a layer of 2.5D glass on top. The phone has a screen-to-body ratio of 91.27 percent and 1.76mm slim bezels on the sides. The smartphone has been equipped with the next-gen under-display fingerprint sensor from the company. The handset also offers face unlock functionality for additional security.

Moving on, the Vivo V11 Pro is powered by an octa-core Qualcomm Snapdragon 660 AIE processor, which is a 14nm SoC with Adreno 512 graphics. The handset is fitted with 6GB of RAM and 64GB of storage, which can be further increased up to 256GB by inserting a microSD card. Software-wise, the handset boots Android 8.1 Oreo-based Funtouch OS 4.5, and also gets the brand’s Jovi AI assistant. Fuelling the V11 Pro is a 3,400mAh battery with Dual-Engine fast charging.

For photography, the Vivo V11 Pro sports a 12-megapixel primary shooter at the rear with Dual PD focus and f/1.8 aperture, accompanied by a 5-megapixel secondary snapper with f/2.4 aperture. For selfies, the phone has been loaded with a 25-megapixel shooter with f/2.0 aperture. The device also offers features like AI Face Beauty, AR Stickers, AI Face Shaping, Google Lens, AI Portrait Framing, and AI Selfie Lighting. In terms of connectivity, the handset sports dual 4G VoLTE, dual-band Wi-Fi, dual-SIM slots, Bluetooth 5 LE, and GPS with GLONASS.

Vivo V11 Price:

The Vivo V11 Pro has been priced at Rs 25,990 and comes in two colour variants – Starry Night and Nebula. The device will be available to pre-book starting today, with sales starting from September 12th. Owners of HDFC bank cards can avail an additional cashback of Rs 2,200 on pre-booking the handset. Consumers will also be avail a one-time screen replacement offer within the first six months of the purchase for Rs 999.
Vivo has also announced that it will be launching the V11 smartphone in India by the end of this month. However, there’s no word regarding the phone’s features or pricing details at the moment.

ALSO READ : Xiaomi Redmi 6 Series Launched in India : Price & Specification

रिलीज हुआ फिल्‍म नमस्ते इंग्लैंड का ट्रेलर

एक्‍टर अर्जुन कपूर और परिणीति चोपड़ा की आने वाली फिल्‍म नमस्ते इंग्लैंड का शानदार ट्रेलर सोशल मीडिया यूट्यूब पर रिलीज हो चुका है।

इशकजादे के बाद अब फैंस दोनों को दोबारा एक साथ फिर से इस फिल्‍म में देखेंगे। इस फिल्‍म का पोस्‍टर काफी समय पहले ही रिलीज हो गया था। पोस्टर के साथ ट्रेलर रिलीज का ऐलान भी किया गया था। ट्रेलर को सोशल मीडिया पर फैंस का जबरदस्‍त रिस्‍पॉन्‍स मिल रहा है, जिसे आपको जरूर देखना चाहिए|

अपनी इस फिल्‍म के लिए दोनों एक्‍टर्स ने जम कर प्रमोशन किया है। फैंस ने दोनों की जोड़ी को फिल्‍म इशकजादे में काफी पंसद किया, जिसके चलते अब इस फिल्‍म से दोगुनी उम्‍मीदें जुड़ चुकी हैं। ये दोनों नमस्ते इंग्लैंड के अलावा पिंकी और संदीप फरार में साथ काम करेंगे। हालांकि, लगातार दो फिल्में एक साथ करने के चलते दोनों को परेशानियों का भी सामना करना पड़ रहा है।

और पढे : Jaaved Jaaferi starrer Lupt Trailer release

नागपुर ची परंपरा – काळी आणि पिवळी मारबत निघणार पुढच्या सोमवारी

नागपुर ची परंपरा - काळी आणि पिवळी मारबत निघणार पुढच्या सोमवारी

नागपूर :- नागपुर आणि विदर्भाचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरांची जपणूक करीत गेल्या अनेक वर्षांपासून उपराजधानीत दरवर्षी मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तान्हा पोळ्याच्या दिवशी शहरात काळी-पिवळी मारबत आणि विविध लक्षवेधी बडग्यांची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक येत्या सोमवारी मस्कासाथ, शहीद चौक, टांगा स्टँड, इतवारी, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल शिवाजी पुतळा या भागात काढली जाना आहे.

या दिवशी मारबत मिरवणूक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी एकत्र होत असते. दर वर्षी नेहमी प्रमाणे सकाळी तऱ्हाने तेली समाजातर्फे पिवळ्या मारबतीची व नेहरू पुतळा येथील श्री देवस्थान पंचकमेटीतर्फे काळ्या मारबतीची पूजा करण्यात येते. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात येते. काळी व पिवळी मारबत नेहरू चौकात एकत्र येऊन दोघींचीही गळाभेट होते. यासाठी मिरवणूक मार्गावर सकाळी पासून पोलीस बंदोबस्त लावण्यात येते.

ऐतिहासिक काळ्या मारबतीला १३८ वर्षांचा तर पिवळ्या मारबतीला १३४ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघतात आणि शहीद चौकात एकत्र येतात. या वेळी त्या ठिकाणी एकच जल्लोष करण्यात येतो. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत ही मारबत काढली जात आहे. पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे.

श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १३४ वर्षांपासून इतवारी स्थित नेहरू पुतळापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. स्वातंत्र्यकाळात इंग्रजांची सत्ता होती. जुलमी इंग्रजांच्या कारवायामुळे जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली, त्याचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून ही काळी मारबत काढण्यात येत आहे.

अधिक वाचा : Centre Point School wins the TCS IT Wiz 2018 Nagpur edition

UIDAI : Aadhar not compulsory for school admission

Aadhar not compulsory for school admission

The Unique Identification Authority of India (UIDAI) on Wednesday said that it is the responsibility of schools to provide Aadhaar enrolment and update facility of the students, ensuring that no child is denied admission, nd other facilities including their due benefits or rights for wants of Aadhaar. UIDAI said any such denials are invalid and not permitted under the law.

The statement further said some instances have come to its notice that few schools are denying admission to children for want of Aadhaar. In this regard, schools have to make sure that no child is denied admission and other due benefits for the lack of Aadhaar.

UIDAI in a circular titled “No denial of admission in schools for want of Aadhaar and Organising Special Aadhaar Enrolment camps at schools”, issued today, said that for children who are not yet assigned an Aadhaar number or whose biometrics in Aadhaar database is not updated, it shall be the responsibility of the schools under Regulation 12A of Aadhaar (Enrolment and Update) Regulations to arrange to provide for Aadhaar enrolments and biometric update of such students.

Dr. Ajay Bhushan Pandey, CEO, UIDAI, said, it is the responsibility of the schools to organise special camps in their premises in coordination with local banks, post offices, state education department and district administration.

UIDAI said that in order to avoid any hardship to children or their parents in availing school admission, other benefits, etc. for the want of Aadhaar, it is obligatory on State Governments to arrange through its education department and district administration to organise Aadhaar enrolment camp in all the schools, at least twice a year by making school-wise roster for the same.

In order to augment the state effort in organising enrolment camp, the States may also coordinate with banks and post offices either to organise a camp in nearby schools or children may be arranged to be taken to Aadhaar Enrolment and Update centers located at nearby banks/post offices.

It may be noted that Aadhaar number is being asked from school children for availing admissions, obtaining scholarships, attending various Boards’ and other examinations, participating in various competitive examinations, etc.

Also, a mandatory update of biometrics in Aadhaar is required for children on attaining the age of 5 and 15 years to ascertain the validity of their Aadhaar number assigned earlier. It is, therefore, necessary for schools to provide Aadhaar enrolment and biometric update facilities to students without causing any hardships to them.

Read Also : JEE, NEET च्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सरकारी शिकवणी

मिहान च्या जमिनसाठी रिलायन्स ‘वेटिंग’वर

mihan , मिहान Nagpur

नागपूर : ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप’ यासारख्या योजनांमध्ये सहभागी असलेल्या गुंतवणुकदारांना अडचणी येणार नाहीत, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु, मिहान प्रकल्पात विमानांचे रडार बनवण्यासाठी प्रस्ताव देणाऱ्या थॅलेस रिलायन्स डिफेन्स सिस्टिम (टीआरडीएस) कंपनीला दोन महिन्यांपासून जमीनच मिळाली नसल्याचे उघडकीस आले आहे.

फ्रान्ससोबतच्या राफेल विमान खरेदी सौद्यावरून देशातील राजकारण तापले आहे. राफेल विमानासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन मिहानमधील धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये करण्यात येते. विमानाच्या इंजिनला फटका बसू नये, यासाठी त्याचे कवच म्हणून डोअरची निर्मिती करण्यात येते. तसेच, फाल्कन विमानाच्या कॉकपिट निर्मितीचे कामही येथे सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या शेजारीच रडारच्या उत्पादनासाठी टीडीआरएसने पाच एकर जमीन मागितली होती. मात्र, अद्याप त्यांना जमीन मिळालेली नाही.

टीआरडीएसने रडार निर्मितीसाठी मिहानमध्ये पाच एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दिला. याबाबत १९ जून २०१८ रोजी बोर्ड ऑफ अप्रुव्हलची बैठक झाली. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने टीआरडीएसला ६ जुलै २०१८ रोजी परवाना मंजूर केला. या संपूर्ण प्रक्रियेला आता दोन महिने लोटले आहेत. मिहानच्या युनिट अप्रुव्हल कमिटीची बैठक २३ ऑगस्ट रोजी झाली. मात्र अद्याप त्याचे इतिवृत्त आलेले नाही.

अधिक वाचा : State Cabinet gives nod for safety wall along Mumbai-Nagpur Expressway

आ. राम कदम यांच्यावर कारवाई न झाल्यास विधानसभा चालू देणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील

Vikhe Patil

मुंबई – भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेले विधान माता-भगिनींचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर विधानसभेचे आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राम कदम यांच्यावर टिकेची झोड उठवली. ते म्हणाले की, राम कदम यांच्यावर कारवाई होत नाही, तोवर विधानसभेचे कामकाज न चालू देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. एकिकडे देशाचे पंतप्रधान ‘बेटी बचाओ’चा नारा देतात आणि त्यांचे आमदार मात्र ‘बेटी भगाओ’ची घोषणा करतात. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून, काँग्रेस पक्ष त्याचा तीव्र शब्दांत धिक्कार करीत असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

दरम्यान, इंदापूर येथील सभेला प्रारंभ होण्यापूर्वी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रावण कदम’च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

अधिक वाचा : भाजपाचा बेटी भगाव असा नारा आहे का? : उद्धव ठाकरे

सौरभ चौधरी ने एशियाई खेल के बाद फिर साधा ‘गोल्ड’ पर निशाना

सौरभ चौधरी

भारत के 16 वर्षीय निशानेबाज सौरभ चौधरी ने गुरुवार को दक्षिण कोरिया के चांगवोन में चल रही आईएसएसएफ जूनियर वर्ल्ड चैंपियनशिप में गोल्ड मेडल पर निशाना साधा। चौधरी ने हाल ही में इंडोनेशिया के जकार्ता और पालेमबांग में संपन्न 18वें एशियाई खेलों में गोल्ड मेडल जीतकर इतिहास रचा था।

बहरहाल, चांगवोन में जूनियर वर्ग में पुरुषों की 10 मीटर एयर पिस्टल स्पर्धा में सौरभ चौधरी ने गोल्ड मेडल जीता और नया वर्ल्ड रिकॉर्ड भी स्थापित किया। मजेदार बात यह है कि सौरभ चौधरी ने अपने ही वर्ल्ड रिकॉर्ड में सुधार किया है। इससे पहले आईएसएसएफ जूनियर विश्व कप के फाइनल में 243.7 का स्कोर किया था, जो वर्ल्ड रिकॉर्ड बना था। तब उन्होंने चीनी शूटर वांग झेहाओ द्वारा स्थापित 242.5 स्कोर के विश्व रिकॉर्ड को तोड़ा था। अब 245.5 का स्कोर करके सौरभ ने नया वर्ल्ड रिकॉर्ड स्थापित किया है।

बता दें कि इस स्पर्धा में सौरभ से पीछे कोरिया के होजिन लिम दूसरे स्थान पर रहे। भारत के अर्जुन सिंह चीमा ने ब्रॉन्ज मेडल जीता।

सौरभ ने 581 का स्कोर करके तीसरे स्थान पर रहते हुए फाइनल के लिए क्वालीफाई किया था। फाइनल में उन्होंने बेहतरीन प्रदर्शन किया और नए जूनियर वर्ल्ड रिकॉर्ड के साथ गोल्ड मेडल जीता। युवा निशानेबाज हालांकि अपने आखिरी शॉट में 10 पर निशाना नहीं लगा सके, लेकिन वह इसके बावजूद नया कीर्तिमान स्थापित कर चुके थे। सौरभ ने फाइनल में 245।5 का कुल स्कोर किया।

फाइनल में चौधरी ने पांच शॉट्स की दूसरी सीरीज के बाद बढ़त हासिल की और इसके बाद उन्होंने कभी भी पीछे मुड़कर नहीं देखा। वह पूरी तरह नियंत्रण में नजर आए और आसानी से गोल्ड मेडल जीता।

वहीं ब्रॉन्ज मेडल जीतने वाले अर्जुन सिंह चीमा का स्कोर 218 रहा। वह सौरभ के पीछे दूसरे स्थान पर चल रहे थे। पांचवीं एलिमिनेशन सीरीज में चीमा के दो शॉट्स बिगड़े और वह तीसरे स्थान पर खिसक गए। इसके बाद वह जोरदार वापसी नहीं कर सके और उन्हें कांस्य से संतोष करना पड़ा।

अधिक वाचा : IPL : आशीष नेहरा नए सीजन के लिए RCB के कोच बने

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अग्निशमन विभागाची ‘मॉक ड्रील’

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अग्निशमन विभागाची ‘मॉक ड्रील’

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे शनिवारी (ता. १) शंकरनगर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘मॉक ड्रील’ व ‘ईव्हेकेशन ड्रील’ घेण्यात आली.

हॉस्पिटमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये कसे स्थानांतरित करायचे, याची माहिती हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे देणे, हा या ‘मॉक ड्रील’चा उद्देश होता. ‘मॉक ड्रील’ दरम्यान वोक्हार्ट हॉस्पिटलच्या ७० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून ‘मॉक ड्रील’ घेण्यात आली.

याप्रसंगी हॉस्पिटलचे १०० ते १२५ डॉक्टर, मेन्टेनन्स अधिकारी, परिचारिका यांच्यासह कर्मचारी व रुग्णांचे सुमारे १५० नातेवाईक उपस्थित होते. ‘मॉक ड्रील’ प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कार्यकारी सहायक स्थानाधिकारी केशव आर. कोठे, कार्यकारी सहायक स्थानाधिकारी सुनील एस. राऊत, वाहन चालक तानेश पंधरे, सीताराम डहाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिक वाचा : मोदी सरकार के विरोध में शहर कांग्रेस का तीव्र आंदोलन – पेट्रोल, डीजल के बढते दाम, जनता हलाकान

शहर में बढते डेंगू बिमारी के विरोध में कांग्रेस का आंदोलन : महापौर के कक्ष में बिछाई मच्छरदानी

शहर में बढते डेंगू बिमारी के विरोध में कांग्रेस का आंदोलन

नागपूर :- शहर में मनपा की लापरवाही के कारण इतनी गंदगी फैलती जा रही है जो भयंकर बीमारी का काम कर रही है जिसकी वजह से वर्तमान में शहर में डेंगू बिमारी बड़ी तेजी से बढ़ रही है | विरोध में शहर कांग्रेस की ओर से विकास ठाकरे के मार्गदर्शन में शहर सचिव आनंद तिवारी के नेतृत्व में मनपा कार्यालय के सामने आंदोलन किया गया | इस आंदोलन में उपमहापौर की गाड़ी को मच्छरदानी पहनाई गई साथी महापौर के कक्ष में मच्छरदानी बिछाई गई ताकि मच्छर ना काटे | कांग्रेस ने आरोप किया है की शहर में मनपा की लापरवाही हो रही है, जिसके कारण गंदगी फैलती जा रही है और बीमारीया बढ़ाने का काम कर रही है, तब भी मनपा का स्वास्थ्य विभाग पूरी तरीके से मूकदर्शक बना है |

कांग्रेसियों ने बताया गोरेवाडा निर्मल नगर दुर्गा चौक सदर मनकापुर जिंगा बाई टाकली दिनशा फैक्ट्री गंगानगर अवस्थी नगर नायीक तलाव परिसर शहर की आसपास की बस्तियों में गंदगी का आलम बना है | यहां कभी मच्छर को भगाने वाली धुवे की गाड़ी कभी दिखाई नहीं दी और मनपा का किसी भी प्रकार का ध्यान नहीं है, महापौर के कैबिन में जब कांग्रेसी पहुंचे तब वहां कोई नहीं था थोड़ी देर बाद जब महापौर पहुंचे तो कांग्रेसियों ने उन्हें सारी गंदगी का आलम विस्तारपूर्वक समझाया |

महापौर ने बताया कि अभी हमारे यहां तीन नए अधिकारी आए हैं उन्हें शहर की बस्तियों की जानकारी नहीं है इस वजह से गंदगी पर ध्यान नहीं है यह जवाब महापौर का सुनकर कांग्रेसी नाराज हुए | आनंद तिवारी ने कहा यह जवाब मैडम सही है क्या नागपुर की पहली नागरिक है आपकी जिम्मेदारी है इस शहर में अधिकारी नए आये या पुराने शहर को बीमारियों से बचाने का काम आपका है | कांग्रेस ने चेतावनी दी है की एक सप्ताह के अंदर हमारे विषयों पर ध्यान नहीं दिया गया और हमारी मांग पूरी नहीं की गई तो हम और तीव्र आंदोलन करेंगे |

मामले की गंभीरता देख महापौर ने स्वास्थ्य शहर अधिकारी शेख इन्हें बुलाकर बस्तियों में जाकर जायजा कर समस्याओं का निवारण करने का आदेश दिया साथ ही शिष्टमंडल में शेख का नंबर सभी को देते हुए 15 दिन में सभी समस्याओं का निवारण करने का आश्वासन दिया है |

इस अवसर पर शिष्टमंडल में शहर महासचिव कुणाल पुरी मोनू त्रिपाठी कांग्रेस कामगार सेल के अध्यक्ष श्री युगल विधायक मोनू त्रिपाठी अमन सिंह भामरा राहुल चक्रधर दुर्गाप्रसाद लाहोरी प्रनय ढौके करण मेश्राम करण मिश्रा अनिरुद्ध गजभिए पापा मिश्रा निलेश चंद्रिकापूरे चार्ल्स नेवार्ल्ड जीशान कुरैशी रॉबिन ऊईके गुड्डू नेताम जुनेद अंसारी मोनू मेडे चेतन सावरकर आदि प्रमुखता से उपस्थित थे |

और पढे : मोदी सरकार के विरोध में शहर कांग्रेस का तीव्र आंदोलन – पेट्रोल, डीजल के बढते दाम, जनता हलाकान

मोदी सरकार के विरोध में शहर कांग्रेस का तीव्र आंदोलन – पेट्रोल, डीजल के बढते दाम, जनता हलाकान

मोदी सरकार के विरोध में शहर कांग्रेस का तीव्र आंदोलन - पेट्रोल, डीजल के बढते दाम, जनता हलाकान

नागपूर :- देश सहित उपराजधानी में आये दिन पेट्रोल और डीजल के बढते दाम को लेकर शहर कांग्रेस पार्टी की ओर से उपराजधानी में सरकार के विरोध में जमकर आंदोलन किया गया। यह आंदोलन जिलाधिकारी कार्यालय के सामने किया गया जिसके पश्चात गेट को जबरदस्ती लांघकर कार्यकर्ता जिलाधिकारी कार्यालय के परिसर में जा घुसे और सरकार के विरोध में नारेबाजी करने लगे । कांग्रेस ने आरोप किया है की अंतरराष्ट्रीय बाजार में कच्चे तेल के दाम कम होते हुवे भी देश में पेट्रोल, डीझल और गैस ईंधन की मूल्यवृद्धि हर आये दिन हो रही है । जिसका असर आम नागरिको के जीवन पर हो रहा है, जिसके वजह से आम जनता हलाकान हो रही है ।

यह आंदोलन शहर कांग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे के नेतृत्व में किया गया इस मौके पर कांग्रेस नेता अभिजीत वंजारी सहित सेकड़ो कार्यकर्ता आंदोलन में शामिल थे । कांग्रेस ने सरकार पर आरोप किया है की भाजपा ने सत्ता में आने से पहले जनता को ३५ रुपये प्रति लीटर के भाव से पेट्रोल देने का आश्वासन दिया था । किन्तु जब से भाजपा की सरकार सत्ता में आयी है तब से चार सालो में ईंधन के भाव लगातार बढ़ रहे है । मोदी सरकार ने अच्छे दिन का सपना दिखाकर जनता के साथ विश्वासघात किया है । साथ ही रोज लगनेवाले जीवन आवश्यक वस्तुए की कीमत भी लगातार बढ़ रही है जिससे आनेवाले समय में जनता सरकार को उनका असली चेहरा दिखाएगी ।

और पढे : शिंगाडा मार्केटमधील मंदिरावर होणार कारवाई

Centre Point School wins the TCS IT Wiz 2018 Nagpur edition

TCS IT Wiz 2018

Nagpur: TCS IT Wiz, India’s biggest inter-school quiz, organised by Tata Consultancy Services (TCS), a leading IT services, consulting and business solutions, witnessed participation from over 850 school students from Nagpur on Tuesday, September 04, Dr. Vasantrao Deshpande Hall, Opp MLA Hostel, Civil lines, Nagpur.

Aimed at building awareness about the growing significance of empowering technology skills, this strongly- contested, annual knowledge initiative was open to students studying in class 8-12. Each school was allowed to send multiple teams of two members. There was no entry fee.

The TCS IT Wiz this year was an infusion of tech trends and was presented through gamification rounds, developed by using animation software that kept the audience and the teams at the edge of their seats. The 5 rounds were – Mass personalization, Leveraging ecosystems, Creating exponential value, and Embracing risk besides an exclusive round on tcs@50. The Quiz platform looked into the technological trends that are poised to have huge traction across the globe. The top six teams from the written preliminary round were qualified for the regional finals.

After five rounds of quizzing at the Regional finals, Sanchit Khedkar and Archit Venugopalan from Centre Point School,Wardhaman Nagar,Nagpur won the title. The Regional Champions this year walked away with an INR. 60,000 worth gift vouchers while the runners-up represented by Dev Ashar & Gaurav Singh from GH Raisoni,Nagpur were rewarded an INR 40,000 worth gift voucher along with a specially designed trophy and medals. The 6 finalists also received an array of prizes from TCS ranging from gym bag, multifunctional music torch with blue tooth speaker and Wireless outdoor speaker along with tcs50 pen drive. The winners will represent Nagpur in the National Finals to compete with 11 other regional champions across India.

The prizes were distributed by Arvind Kumar, Center head of TCS Nagpur. The TCS IT Wiz 2018 will be held across 12 cities across India – Ahmedabad, Bengaluru, Chennai, Hyderabad, Kolkata, Indore, Nagpur, Bhubaneswar, Kochi, Delhi, Mumbai and Pune.

Read Also : State Cabinet gives nod for safety wall along Mumbai-Nagpur Expressway

शरीरात हे बदल दिसल्यास लगेच बदला आहार

शरीरात हे बदल दिसल्यास लगेच बदला आहार

आपलं आरोग्य आहारावर अवलंबून असतं. अनेकदा नकळत आहाराचा हिशोब चुकतो आणि शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही. चुकीची डायट घेताना शरीर आपोआप संकेत देऊ लागतं पण अनेकदा आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतू हा दुर्लक्षपणा भविष्यात धोकादायक ठरू शकतो म्हणून जाणून घ्या शरीरात दिसत असलेले हे बदल:

श्वासात दुर्गंध

आपल्या श्वासात हलकी दुर्गंध आपल्या आहार गडबड असल्याचे संकेत देते. शरीराला पर्याप्त प्रमाणात ग्लूकोज मिळत नसल्यास साठलेल्या फॅट्सचे क्षय होत असून त्याने आम्ल तयार होतात आणि दुर्गंध येते.

केस गळणे –

केस अचानक अधिक गळू लागले असतील तर सर्वात आधी आपलं थायरॉईड तपासणी करवावी. इतर तपासणी करून पाहाव्या आणि त्यात रिर्पोट्स सामान्य असल्यास आपला आहार चुकीचा आहे जाणून घ्यावे.

कोरडे ओठ –

ओठ नेहमी कोरडे पडत राहणे किंवा कोपरे फाटणे शरीरात आयरनची कमी असल्याचे संकेत आहे. अशात आहारात पालक आणि हिरव्या भाज्या सामील कराव्या. या व्यतिरिक्त पाणी आणि ज्यूस भरपूर प्रमाणात सेवन करावे.

त्वचा संबंधी समस्या –

त्वचेवर निरंतर पिंपल्स होणे किंवा त्वचा रुक्ष दिसणे हे देखील चुकीच्या आहाराची लक्षणे आहेत. व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फॅटी अॅसिडची कमीमुळे आपल्या अश्या समस्यांना समोरा जावं लागतं.

नखं तुटणे –

शरीरात प्रोटीन आणि मॅग्नेशियमची कमी असल्यास नखं कमजोर होऊन तुटू लागतात. त्वचेवर हलके डाग किंवा नखांवर पांढरे डाग दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

बद्धकोष्ठता –

पोटाच्या खराबीमुळे अनेक लोकांना बद्धकोष्ठता टिकून राहते, चुकीचा आहार याचे प्रमुख कारण आहे. अशात संतुलित प्रमाणात आहार घेणे व पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. सीझनल फळं आणि भाज्या आहारात सामील कराव्या.

थकवा –

कामाचं ओझं सामान्य असलं तरी अधिक थकवा जाणवतो तर आहाराकडे लक्ष द्या. कामात मन लागत नसल्यास आहारात साखर आणि कार्बोहाइड्रेट सामील करावे.

अधिक वाचा : पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी हे पदार्थ खाणे टाळा

Veteran Actor Dilip Kumar admitted to Mumbai’s Lilavati Hospital

Dilip Kumar

Legendary actor Dilip Kumar was admitted to the Lilavati Hospital on Wednesday after complaints of uneasiness due to a chest infection. The news was reported first on his Twitter handle which read “Saab has been admitted to Mumbai’s Lilavati Hospital as he was bit uneasy due to a chest infection. He’s recuperating. Requesting your duas and prayers. -FF.”

Lilavati Hospital officials added that they were not sure how long the 95-year-old actor would stay in hospital, but there was nothing to worry about.

The veteran actor has battled respiratory problems for a long time. It was last year in August that he was rushed to the same hospital after he suffered severe dehydration. Last seen on the big screen in Qila in 1998, the actor was honoured with the Dadasaheb Phalke Award in 1994 and the Padma Vibhushan in 2015. Known for films like Devdas, Mughal-e-Azam and Karma, Dilip Kumar got married to Saira — over 20 years younger to him -in 1966.

ALSO READ : ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं मुंबईत निधन

IPL : आशीष नेहरा नए सीजन के लिए RCB के कोच बने

आशीष नेहरा

रॉयल चैलेंजर बेंगलुरु (आरसीबी) के मौजूदा गेंदबाजी कोच आशीष नेहरा को फिर से कोच बनाया गया है| वह गैरी कर्स्टन के साथ कोचिंग नेतृत्व टीम का हिस्सा होंगे | नेहरा पिछले सत्र में आरसीबी से जुड़े थे|

उन्होंने कहा, ‘पिछले सत्र में मुझे आरसीबी कोचिंग टीम से जुड़ने का सौभाग्य मिला| मैं टीम प्रबंधन का शुक्रिया करना चाहता हूं कि उन्होंने कोचिंग नेतृत्व पद के लिए मेरे नाम पर विचार किया| मैं उनके साथ सफल सत्र का इंतजार कर रहा हूं|’

39 साल के नेहरा ने खेल के सभी प्रारूपों में भारत का प्रतिनिधित्व किया है, जिसमें भारतीय टीम ने दो क्रिकेट विश्व कप, दो एशिया कप और तीन आईसीसी चैंपियंस ट्रॉफी में अच्छा प्रदर्शन किया|

आरसीबी के चेयरमैन संजीव चुड़ीवाला ने कहा कि नेहरा और कर्स्टन कप्तान विराट कोहली के साथ मिलकर टीम को बेहतर प्रदर्शन करने में मदद करेंगे|

उन्होंने कहा, ‘हम आशीष नेहरा के आरसीबी कोचिंग नेतृत्व टीम का हिस्सा बनने से काफी खुश हैं. नेहरा और कर्स्टन कोहली के साथ मिलकर टीम के बेहतर प्रदर्शन करने में मदद करेंगे|

और पढे : Alastair Cook retires from international cricket after India series

Nagpur Weather

Nagpur
haze
37 ° C
37 °
37 °
19 %
1.5kmh
3 %
Sat
43 °
Sun
44 °
Mon
45 °
Tue
44 °
Wed
43 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...