Home Blog Page 266

Watch Video : Tera Hua Song From Loveratri !

After the fast-paced ‘Chogada’ and the dance number ‘Akh Lad Jaave’, ‘Tera Hua’ is the third song from Aayush Sharma and Warina Hussain’s upcoming debut Loveratri.

The two-minute long song has been picturised on the lead actors as Sharma shows Hussain’s character, an NRI, around his hometown of Vadodara.

The song progresses as the duo travel around the city, drinking chai and also shaking a leg with some local kids. Atif Aslam has sung this soft, romantic composition by Tanishk Bagchi, a potential love anthem of 2018. Manoj Muntashir has penned the lyrics.

Salman Khan had also shared ‘Tera Hua’ on Twitter.

Loveratri is a love story that revolves around the 9 day Hindu festival of Navratri. Ronit Roy also features in the film as Hussain’s father. Arbaaz Khan and Sohail Khan also have a cameo as Gujarati police officers.

ALSO READ : Chaav Laaga song: वरुण धवन और अनुष्का शर्मा की फिल्‍म सुई-धागा का आज पहला गाना रिलीज हुआ

Nagpur : Empress Mall illegal use of generators is just tip of iceberg

Empress Mall

Nagpur: Empress Mall, which remains in the eye of storm quite often, is currently under the cloud of its illegal use of generators after the MSEDCL snapped power supply to the mall for non-payment of electricity bills. As the matter reached the court of law the Nagpur bench of Bombay high court has now formed a panel to check out for the glitch.

The panel comprising MSEDCL chief engineer, PWD inspector, and chief controller of explosives inspection officer will visit the premises and verify the petitioner’s claims about threat to the entire structure due to use of diesel generators. A division bench comprising justices Bhushan Dharmadhikari and Murlidhar Giratkar directed the panel to submit report by September 5.

The court was hearing a PIL by social workers Chandu Lade and Rakesh Naidu through Vivek Bharadwaj, alleging that Empress Mall promoters had failed to comply with norms of Maharashtra Pollution Control Board (MPCB), Central Ground Water Board, Bombay Shop and Establishment Act, labour Act, and Provident Fund.

Earlier, NMC assistant director visited the mall area along with the petitioners who filed an affidavit in the court. Then it was found that KSL and Industries, the mall owners, were illegally using generators. They found five electrical generators along with five diesel storage tanks of 1,000 litre capacity in the basement, which makes the building a fire hazard and unapproachable in times of emergency.

Even the fire exit staircase is only from fourth floor to the basement, making the construction illegal and fire prone. When the mall’s electricity bills were checked, it was discovered that they were only paying for power on Plots No 1, 2 and 5. The petitioners accused KSL of stealing electricity, by using generator without required license, and further transmitting and distributing it to shopkeepers at a high premium, causing a loss of crores to the exchequer. They further accused the mall owners of illegal constructions in the basement, where 6640.15 sq metre area is used for purposes other than parking, by enclosing a portion on all four sides with a wall.

This has led to traffic snarls due to inadequate parking space. Same point was mentioned in the inspection report by ACP Traffic on August 4, 2013. The petitioners further pointed out that all floors of the mall are used for commercial purposes and showrooms instead of AC plants.

Read Also : MSRDC to plant 8 lakh trees along project

चारा घोटाले मामले में लालू प्रसाद यादव ने रांची कोर्ट में किया सरेंडर

लालू प्रसाद यादव

चारा घोटाले के मामले में लालू प्रसाद यादव ने गुरुवार को सरेंडर कर दिया है, वह बुधवार को रांची पहुंच गए थे| सरेंडर करने से पहले लालू प्रसाद यादव ने मीडिया से बात करते हुए क‍हा कि मैंने हाईकोर्ट के आदेश के पालन किया है और हमारी कोई इच्‍छा नहीं है जहां रखना है रखें|

रांची की सीबीआई कोर्ट में सरेंडर करने के बाद पहले उन्‍हें जेल भेजा जाएगा और उसके बाद उन्‍हें अस्‍पताल भेजा जाएगा| चारा घोटाले से जुड़े मामले में दोषी ठहराए जाने के बाद बिहार के पूर्व मुख्यमंत्री लालू यादव मेडिकल ग्राउंड पर पेरोल पर बाहर हैं| इससे पहले झारखंड हाइकोर्ट ने जमानत बढ़ाने से इनकार कर दिया था| लालू प्रसाद यादव पिछले कुछ दिनों से बीमार हैं| पहले दिल्ली में उनका इलाज चला और उसके बाद मुंबई में दिल का इलाज कराकर वो पटना लौटे थे| पटना से बुधवार को ही वो रांची पहुंच चुके हैं| इससे पहले उनके बेटे तेजस्वी यादव ने उनकी सेहत को लेकर चिंता जताई थी|

और पढे : महागठबंधन तेल और पानी के मेल जैसा, इसमें ना तेल काम का ना पानी: पीएम मोदी

भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्मर सप्‍लाई करेगी नागपुर की कंपनी

Indian Railways
Indian Railways

महाराष्‍ट्र के नागपुर की एक छोटी कंपनी ने कई बड़ी कंपन‍ियों को मात देते हुए भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्मर सप्‍लाइ करने का ठेका अपने नाम कर ल‍िया है। व‍िश्‍वास पावर इंजिन‍ियर‍िंग स‍िस्‍टम प्राइवेट ल‍िम‍िटेड कंपनी, जो एक मध्‍यम स्‍केल की कंपनी है, उसे भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्मर सप्‍लाइ करने का कॉन्‍ट्रैक्‍ट म‍िल गया है। इस कंपनी का टर्नओवर महज 25 करोड़ रुपये है। कई द‍ि‍ग्‍गज कंपन‍ियों को टक्‍कर देते हुए उसने यह जीत हासिल की है।

व‍िश्‍वास पावर इंजिन‍ियर‍िंग स‍िस्‍टम प्राइवेट ल‍िम‍िटेड की स्‍थापना 1996 में हुई थी। कंपनी का दावा है कि पहली बार ऐसा हुआ है कि भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्मर देने का ठेका क‍िसी मझोली कंपनी को सभी मापदंड पूरा करने पर मि‍ला है। कंपनी के सीन‍ियर मार्केट‍िंग मैनेजर सुधीर तपीकर ने हमारे सहयोगी अखबार टाइम्‍स ऑफ इंड‍िया को बताया, ‘कंपनी ने ट्रांसफॉर्मर सप्‍लाइ के ल‍िए 2 करोड़ का प्रस्ताव रखा था, जबक‍ि अन्‍य कंपनियों ने इसके ल‍िए 2.75 और 3 करोड़ रुपये तक का प्रस्ताव भेजा था।’

उनका कहना है, ‘हमें भारतीय रेलवे की तरफ से 13 करोड़ रुपये का कॉन्‍ट्रैक्‍ट म‍िला है। इसके तहत सेंट्रल रेलवे के भुसावल ड‍िव‍िजन पर कंपनी को विद्युत सबस्टेशन बनाना है। इसमें से 4 करोड़ की राशि ट्रांसफॉर्मर के लिए है।’

और पढे : नागपुरात ८ आणि ९ सप्टेंबरला डॉ. जब्बार पटेल चित्रपट महोत्सवाचे आयोजन

नागपुरात ८ आणि ९ सप्टेंबरला डॉ. जब्बार पटेल चित्रपट महोत्सवाचे आयोजन

ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, नागपूर महापालिका, सप्तक आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ सप्टेंबरला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या दर्जेदार अशा मराठी चित्रपटाचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जब्बार पटेल यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात. यात देश-विदेशातील पुरस्कारप्राप्त चित्रपट दाखवले जातात. त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. जब्बार पटेल यांनी एकापेक्षा एक सरस मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून रसिकांना या चित्रपटाचा आस्वाद घेता यावा आणि सोबतच त्यांच्या चित्रपटावर चर्चा व्हावी, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवशी तीन चित्रपट दाखवले जाणार आहेत. सकाळी ९ वाजता ‘जैत रे जैत’ हा चित्रपट दाखवला जाईल. त्यावर अजय गंपावार हे पटेल यांच्याशी संवाद साधतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट दाखवला जाणार असून त्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, इंडियन थिएटर या लघु चित्रटावर ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समर नखाते आणि अभिनेते सतीश आळेकर आपले विचार मांडणार आहेत. दोन दिवस चालणारा हा चित्रपट पर्सिस्टंट सिस्टीम्सच्या कवी कुलगुरू कालिदास ऑडिटोरियममध्ये होणार आहे. रसिकांसाठी हा महोत्सव नि:शुल्क आहे.

नितीन गडकरी चित्रपटावर भाष्य करणार

८ सप्टेंबरला दुपारी १ वाजता महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर पटेल यांचा राजकारणावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चित्रपटाबाबत मत व्यक्त करतील आणि त्यावर जब्बार पटेल भाष्य करतील. त्यानंतर ‘मुक्ता’ हा चित्रपट दाखवला जाणार असून त्यावर सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी बोलणार आहेत.

अधिक वाचा : नागपुरातील शाश्वत शहरी गतीशीलतेवरील दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

Nokia 6.1 Plus to go on sale in India today : Price in india

Nokia 6.1 Plus

MD’s newest mid-range smartphone, the Nokia 6.1 Plus, will go on sale for the first time in India today. The device will be available only through online channels that includes the Nokia online store and Flipkart. The Nokia 6.1 Plus is priced at Rs 15,999 and offers an all-glass design, edge-to-edge notched display, dual cameras and stock Android Oreo as part of the Android One program, among other things.

The Nokia 6.1 Plus was announced last week alongside the Nokia 5.1 Plus, but pricing and exact availability details for the latter will only be known sometime in September. The Nokia 6.1 Plus is one of HMD’s most popular phones this year as it brings a number of premium features at an affordable price point. The phone has already seen a terrific response in China where it goes by the name Nokia X6, and we expect a similar response for it once it goes on sale in India today starting 12pm.

NOKIA 6.1 PLUS SPECIFICATIONS

As mentioned earlier, this affordable mid-range smartphone packs a lot of premium features starting with an edge-to-edge display with a notch on top. The phone is more compact than the Nokia 6.1 and yet packs a larger 5.8-inch FHD+ (2280×1080) display. Thanks to the notch and slimmer bezels all around, you get an aspect ratio of 19:9. The phone is covered with a layer of Gorilla Glass 3 on the front and back that adds to its premium look. This will be offered in three colour options – Gloss Midnight Blue, Gloss Black and Gloss White.

Powering the Nokia 6.1 Plus is an octa-core Snapdragon 636 chipset coupled with 4GB of RAM. This is the same processor as one powering the Redmi Note 5 Pro. The new Nokia phone will come with 64GB of internal storage, which is expandable up to 400GB via a microSD card. Much like most other Nokia phones this year, the Nokia 6.1 Plus is also an Android One device which brings pure, stock Android Oreo with a promise of timely security updates and Android 9 Pie and Android Q in the future.

The dual camera system on the Nokia 6.1 Plus includes a primary 16-megapixel sensor and a secondary 5-megapixel sensor. Housed within the notch on the front is a 16-megapixel sensor with f/2.0 aperture. The cameras get some AI support as well which helps improve image quality and bokeh effect. The dual-SIM Nokia 6.1 Plus houses a 3,060mAh battery with support for fast charging via USB Type-C.

SHOULD YOU BUY THE NOKIA 6.1 PLUS

I reviewed the Nokia 6.1 Plus recently and called it one of the most stunning phone in the sub-Rs 20,000 segment. It’s compact form factor combined with an edge-to-edge 1080p vibrant 1080p display and all-glass body is as premium as it can get and puts it just a notch above the Moto G6 in terms of design. But the Nokia 6.1 Plus does not stop impressing us there, the phone is also smooth and powerful thanks to a very capable mid-range Snapdragon processor coupled with an optimised Android Oreo software. So the short answer is yes, the phone is definitely worth its price tag and should be on your list if you’re in the market right now.

The Nokia 6.1 Plus is a great option for anyone looking for an all-round device in this price segment. It is a complete package that is better suited to take on the competition than the Nokia 6.1 ever was. We don’t get to say this often, but we feel HMD hit the right note with the Nokia 6.1 Plus when it comes to pricing as well.

Raed Also : Xiaomi Poco F1 sale at 12pm today on Flipkart: Price, specifications

Asian Games 2018 : स्वप्ना आणि अरपिंदर सिंग ची सुवर्णकमाई

स्वप्ना आणि अरपिंदर

१८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा ११वा दिवस भारतासाठी आनंददायी ठरला. भारतीय खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे आज भारताच्या यादीत दोन सुवर्ण पदकांची भर पडली आहे. आज अरपिंदर सिंगने पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात पहिले सुवर्ण पदक जिंकले. यानंतर महिलांच्या हेप्टॅथ्लॉन प्रकारात स्वप्ना बर्मन हिने भारताला ११वे सुवर्ण पदक मिळवून दिले.

पंजाबच्या अमृतसरचा रहिवासी असलेल्या अरपिंदरने आपल्या तिसऱ्या प्रयत्नांत मारलेल्या उडीच्या बळावर (१६.७७ मीटर) सुवर्ण पटकावले. उझबेकिस्तानच्या रसलान कुरबानोव्ह (१६.६२ मीटर) रौप्य, तर चीनच्या शुओ काओने (१६.५६ मीटर) कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले.

आज (बुधवार) जकार्तामध्ये अरपिंदरने भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील १०वे आणि त्यानंतर स्वप्नाने ११वे सुवर्ण पदक मिळवले. भारताचा खेळाडू सुरेश बाबू हा सहाव्या स्थानी होता. भारताने आशियाई स्पर्धेतील तिहेरी उडीत ४८ वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावले आहे. यापूर्वी महिंदर सिंग याने सन १९७० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.

अरपिंदर सिंगची पहिली उडी अयशस्वी ठरली. यानंतर त्याने दुसऱ्या उडीत १६.५८ मीटरचे अंतर कापले. त्याची तिसरी उडी मात्र १६.७७ मीटरची होती. अरपिंदरची चौथी उडी १६.०८ मीटरची होती. त्याची पाचवी आणि सहावी उडी अयशस्वी ठरली. स्पर्धेत बराच काळ सुरेश बाबू दुसऱ्या स्थानावर होता, मात्र नंतर तो मागे पडत गेला.

या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताकडील सुवर्ण पदकांची संख्या ५वर पोहोचली आहे. यापूर्वी नीरज चोप्राने भालाफेकीत, तजिंदरपाल सिंग तूरने शॉटपूट आणि मनजीत सिंगने ८०० मीरच्या धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले आहे.

अधिक वाचा : Asian Games 2018: Sharath Kamal and Manika Batra win a bronze in table tennis mixed doubles

MSRDC to plant 8 lakh trees along project

MSRDC

Nagpur/Mumbai : Even as the works of proposed Nagpur-Mumbai Maharashtra Samruddhi Mahamarg (MSM) is yet to begin, the damage to the trees has been taken into account. In order to contain the effect of uprooting the trees to pave way for the project, Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) will be planting eight lakh trees along the express way.

MSRDC, as the implementing authority for the proposed 701km Mumbai-Nagpur super communication expressway, will embark on the tree plantation drive in partnership with National Botanical Research Institute (NBRI) to provide a green cover aimed at protecting environment . It plans to plant 1,326 trees each kilometre stretch.

Thus almost eight lakh trees will be planted along the expressway. “MSRDC is committed to conservation of environment while developing the Samruddhi Mahamarg. We will plant maximum trees during the construction of the expressway. As per rules laid down by Indian Roads Council, 583 trees need to be planted per kilometre, but we are going to plant more than double the number,” vice-chairman and managing director Radheshyam Mopalwar said in a press release.

Trees will also be planted along interchanges, rest areas, wayside amenities coming up along the arterial road. Lucknow-based National Botanical Research Institute has agreed to guide the workforce in achieving the target.

The expressway will pass through 10 districts, 26 talukas and 390 villages. NBRI will determine the trees to be planted after studying the soil, air, water, rainfall and weather condition of every area. According to the recommendations made by the organization, a nursery will be developed first for the purpose.

ALSO READ : Maharashtra has longest Metro rail network under construction

नागपुरातील शाश्वत शहरी गतीशीलतेवरील दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

नागपूर, ता. २९ : नागपूर महानगरपालिका, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) व युरोपियन युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपुरातील ‘शाश्वत शहरी गतीशीलतेला प्रोत्साहन’ (प्रमोटींग सस्टेनेबल अर्बन मोबिलीटी इन नागपूर) या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचा बुधवारी (ता. २९) समारोप झाला.

कार्यशाळेच्या समारोप समारंभात नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे लिड ट्रान्सपोर्ट स्पेशॅलिस्ट अर्नाड डॉफीन, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे ग्रँट ऑफिसर जतीन अरोरा, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे प्रकल्प अधिकारी रजनीश अहुजा, महामेट्रोचे सह महाव्यवस्थापक महेश गुप्ता यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास, महा मेट्रो, नीरीचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

‘मोबिलाईज युवर सिटी’ (एमवायसी) उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नागपूरसह अहमदाबाद व कोची शहराची निवड करण्यात आली आहे. नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी युरोपीयन युनियनतर्फे शहराला आठ कोटींची मदत केली जाणार असून एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटतर्फे प्रकल्पासाठी तांत्रिक मदत केली जाणार आहे. यासंदर्भात विविध संस्था, संघटनांसह चर्चा करून प्रकल्पाबाबत नवनवीन संकल्पनांवर कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेमध्ये एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड यांनी सादरीकरणाद्वारे उपक्रमाची संकल्पना पटवून दिली. कार्यशाळेत दोन्ही दिवसांच्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये विविध विषयांवर विस्तृत चर्चा करून त्याबाबत नागरिकांच्या सूचनाही त्यांनी मागविल्या. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवने यांनी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी स्मार्ट सिटीची संकल्पना विषद केली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट, युरोपियन युनियन, नागपूर सुधार प्रन्यास, महा मेट्रो, नीरी यांच्या सहभागी सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

अधिक वाचा : स्थायी समिती, आरोग्य समिती सदस्यांनी जाणून घेतली इंदोर च्या स्वच्छतेबाबत माहिती

स्थायी समिती, आरोग्य समिती सदस्यांनी जाणून घेतली इंदोर च्या स्वच्छतेबाबत माहिती

इंदोर

नागपूर, ता.२९ : स्वच्छ सर्वेक्षणातून देशात क्रमांक एकवर असलेल्या इंदोर शहरातील महानगरपालिकेच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी नागपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्वात स्थायी समिती, आरोग्य समितीचे सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा केला. इंदोर मनपाच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत तेथील इंदोर आणि नागपूरमध्ये राबविण्यात आलेल्या प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात आली.

विशेष म्हणजे स्वछतेच्या बाबतीत इंदोर आज क्रमांक एक वर असले तरी नागपूर मध्ये अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ‘स्मार्ट घड्याळी’ची आणि अन्य काही उपक्रमांची प्रशंसा इंदोरमधील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केली. घड़याळीचे मॉड्यूल इंदोरमध्ये राबविण्याचा मानस त्यांनी नागपूरच्या प्रतिनिधी मंडळासमोर व्यक्त केला.

या अभ्यास दौऱ्यात स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, विभागीय अधिकारी दीनदयाल टेंभेकर, रामभाऊ तिडके यांच्यासह स्थायी आणि आरोग्य समितीचे सदस्य सहभागी झाले होते.

काय बघितले इंदोरमध्ये?

सदर अभ्यास दौऱ्यात नागपूर महानगरपालिकेच्या प्रतिनिधी मंडळाने तेथील स्वच्छतेबाबत माहिती घेतली. इंदोर शहरातील नागरिक स्वच्छतेबाबत कमालीचे जागरुक आहेत. इंदोर शहरात प्रत्येक घरातील कचरा विलग होऊनच बाहेर पडतो. इंदोर शहरातील संपूर्ण कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक इंदोर महानगरपालिकेद्वारेच करण्यात येते. इंदोर महानगरपालिकेअंतर्गत १९ झोन असून ८५ वॉर्ड आहेत. सुमारे ६०० कचरा गाड्या कचरा संकलन करतात. ८५ वार्ड मध्ये प्रत्येकी एक मोठे वाहन देण्यात आले आहे. शहरात कचरा संकलनासाठी १० ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे. घराघरांतून संकलित केलेला कचरा या ट्रान्सपोर्ट स्टेशनवर छोट्या कचरागाड्यांद्वारे आणण्यात येतो. तेथून तो डम्पिंग यार्डला पाठविला जातो. डम्पिंग यार्डमध्ये संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

बाजार परिसरात कचरा संकलनाचे कार्य तीन पाळीत केले जाते. तेथील कचरा डम्पिंगसाठी स्वतंत्र यूनीट असून या कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार केला जातो. तेथून निर्मित होणाऱ्या सीएनजीवर शहर बस वाहतुकीतील १२ बसेस धावतात. ३१ मार्च २०१९ पर्यंत संपूर्ण बसेस सीएनजीवर चालविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिनिधी मंडळाला सांगण्यात आले. घराघरांतून आणि व्यापारी प्रतिष्ठांनामधून उचलण्यात येणाऱ्या कचऱ्यावर ‘वापर शुल्क’ आकारले जाते. शहरातील संपूर्ण मोठे रस्ते स्वच्छ करण्यासाठी स्वीपींग मशीनचा वापर करण्यात येतो. सध्या १२ स्वीपींग मशीनद्वारे रस्त्यांची सफाई सुरू आहे. स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर मशीनारिजचा वापर तेथे करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांची मानसिकताही बदलली असून प्रत्येक अधिकारी स्वच्छतेसाठी वेळ देतात.

पदाधिकारी-अधिकाऱ्यांसोबत विचारांची देवाणघेवाण

सदर अभ्यास दौऱ्यात नागपूर महानगरपालिकेच्या प्रतिनिधी मंडळाने इंदोर महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेत विचारांची देवाणघेवाण झाली. इंदोर शहरात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या सर्व नावीन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती नागपूर येथील प्रतिनिधीमंडळाला देण्यात आली. स्मार्ट सिटी प्रकल्प आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्राप्त झालेल्या निधितूनही मोठ्या प्रमाणात स्वछतेवर काम झाल्याचे सांगण्यात आले. नागपुरात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती इंदोरच्या पदाधिकारी-अधिकाऱ्यांना देण्यात आली. प्रतिनिधी मंडळाने या दौऱ्यात नागरिकांशीही संवाद साधला.

अधिक वाचा : उपायुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला गणेशोत्सव तयारीचा आढावा

उपायुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला गणेशोत्सव तयारीचा आढावा

नागपूर:  गणेश विसर्जनाच्या ठिकाणी आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वच्छतेच्या कार्याला प्रारंभ करा. मिरवणूक मार्गावर असलेले अतिक्रमण अथवा अन्य अडथळे तातडीने दूर करा. कृत्रिम विसर्जन कुंड आणि कृत्रिम तलाव सज्ज ठेवा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिले.

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सव तयारीसाठी झोनस्तरावर करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजू भिवगडे, महेश मोरोणे, हरिश राऊत, अशोक पाटील, गणेश राठोड, राजेश कराडे, सुवर्णा दखने, स्मिता काळे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उपअभियंता अनिल कडू आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी तयारीचा झोननिहाय आढावा घेतला. गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी ॲप तयार करण्यात आलेले आहे. यावर परवानगीसाठी किती ऑनलाईन अर्ज आले, ऑफलाईन अर्ज किती आलेत, किती मंडळांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली, याबाबत त्यांनी झोन सहायक आयुक्तांकडून माहिती घेतली. विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी स्वत: सहायक आयुक्तांनी करून त्यामध्ये जर काही अडथळे असतील तर ते तातडीने हटविण्यात यावे, कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याची सुरुवात करण्यात यावी, सार्वजनिक मंडळांना सामाजिक संदेश देण्यासाठी बाध्य करण्यात यावे, कृत्रिम तलावांची झोननिहाय यादी पाणीपुरवठा विभागाकडे सोपविण्यात यावी असे निर्देश उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिले. विसर्जनसमयी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या दृष्टीने लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीला अग्निशमन, स्थावर, विद्युत, हॉटमिक्स व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खापरखेडा बिजली केंद्र में हादसा : हाइटेंशन लाईन कि चपेट में आया कामगार

नागपुर :- बुधवार की सुबह खापरखेड़ा बिजली केंद्र में एक कंत्राटी कामगार रेलवे की हाइटेंशन लाईन कि चपेट में आने की वजह से गंभीर रूप से जख्मी होकर घायल हो गया। कामगार का नाम देवानंद तांडेकर रहिवासी बिना (भानेगाव ) बताया जा रहा है I देवानंद खापरखेडा के ५०० मेगावाट बिजली केंद्र में कार्यरत है और कंत्राटी कामगार के पद पर काम करता है I  रोज की तरह आज सुबह ८ बजे वह ऑइल टैंकरों की जांच करने की ड्यूटी कर रहा था उस दौरान वह हाइटेंशन लाईन कि चपेट में आ गया I घटना के बाद उसे तुरंत उपचार के लिए नागपूर मेयो अस्पताल में भर्ती किया गया है, खापरखेडा पुलिस घटना की जाच कर रही है

साईं मंदिर का अतिक्रमण हटाने पहुंचे तोड़ू दस्ते को नागरिको के रोष के कारण लौटना पड़ा

साईं मंदिर

नागपुर :- बुधवार की सुबह उत्तर नागपुर क्षेत्र के विनोबा भावे नगर में तनावपूर्ण स्थिति निर्माण हो गई जब अतिक्रमण तोड़ू दस्ता साईं मंदिर का अतिक्रमण हटाने क्षेत्र में जा पहुंचा । पता हो कि हाईकोर्ट के आदेश के अनुसार धार्मिक स्थलों का अतिक्रमण हटाया जा रहा है। बुधवार की सुबह साईं मंदिर सहित हनुमान मंदिर,विट्‌ठल-रुक्मणी मंदिर का भी अतिक्रमण हटाने जैसे ही मनपा का तोड़ू दस्ता पहुंचा लोग मंदिर के सामने आ गए जिससे तनाव की स्थिति निर्माण हो गई। परिसर के नागरिको ने प्रशासन की इस कार्रवाई का विरोध करते हुए उग्र कदम उठाने की चेतावनी दी है।

शहर में धार्मिक अतिक्रमण हटाने की कार्रवाई लगातार चल रही है। इसके पूर्व लक्ष्मी नगर जोन अंतर्गत लक्ष्मी नगर चौक स्थित नागोबा मंदिर का रास्ते से अतिक्रमण निकाला गया। इसी तरह शेवालकर गार्डन के सामने हनुमान मंदिर, गोपाल नगर स्थित शिव मंदिर, नागोबा मंदिर भी तोड़ा गया। धरमपेठ जोन अंतर्गत वाल्मिकी नगर गोकुलपेठ स्थित शंकर पार्वती मंदिर, काली माता मंदिर तोड़ा गया। अमरावती रोड सफायर कॉम्प्लेक्स स्थित रास्ते पर बनाया गया हनुमान मंदिर तोड़ने भी मनपा दस्ता पहुंचा था, लेकिन वहां एक दिन का समय देकर दस्ता वापस लौट गया। काछीपुरा पुलिस चौकी के पास नाग मंदिर तोड़ा गया। ईस्ट हाईकोर्ट रोड स्थित आय.आय.जी होम के सामने स्थित शिव मंदिर को हटाया गया है जिसके चलते नागरिको के मन में प्रशासन के प्रति रोष दिख रहा है l

मानसिक तणावामुळे पोलीस कर्मचारीने झाडल्या स्वत:वरच गोळ्या

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी अनिस पटेल यांनी सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दिग्रस येथील अनिस पटेल यांची 15 दिवसापूर्वी पुसद इथं नियुक्ती झाली होती. ते सीआरपीमध्ये इंचार्ज होते. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांनी मुख्यालयाच्या भिंतीजवळ स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्त्या केली. त्यांनी आत्महत्या करण्याचं इतकं टोकाचं पाऊल का घेतलं याचं कारण काही अद्याप कळू शकलेलं नाही.

मात्र पटेल हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. त्यामुळे आता पोलीस याचा कसून तपास करत आहेत. या घटनेचा तपास ठाणेदार धनंजय सायरे करीत आहेत.

सदर घटना पुसद शाहरात वाऱ्यासारखी पसरताच पुसदकरांनी घटना स्थळी एकच गर्दी केली. दरम्यान, अनिस पटेल यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे तर या घटनेची माहिती अनिस यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. अनिस यांच्या अशा जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या राहत्या परिसरातही याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

Asian Games 2018: Sharath Kamal and Manika Batra win a bronze in table tennis mixed doubles

The Indian table tennis contingent’s dream run at the Asian Games got better today when the mixed doubles pairing of A Sharath Kamal and Manika Batra exceeded its own expectations to win a historic bronze.

It was only yesterday that the Kamal-led men’s team had secured a bronze, ending India’s 60-year-wait for a maiden medal at the Asian Games.

Today, Kamal and Batra played four matches in a day and only the opener against Malaysia was comfortable. In the lead-up to the event, Kamal had slammed the scheduling of the competition.

In the semifinals, Kamal and Batra made life tough for China’s Yingsha Sun and Wang Sun before going down 9-11, 5-11, 13-11, 4-11, 8-11. The semifinal was a best of seven games contest while the earlier rounds were played in the usual best of five format.

Their pre-quarterfinal was against the strong a South Korean pairing of Lee Sangsu and Jeon Jihee but the Indians battled past them 11-7, 7-11, 11-8, 10-12, 11-4. Next up for Kamal and Batra was the North Korean challenge posed by Cha Hyo Sim and An Ji Song. This was for a place in the semifinals and a guaranteed medal at the Games.

Like the round of 16 match, the quarterfinal too went down to the wire with the Indians pulling off a 11-4, 10-12, 11-6, 6-11, 11-8 victory. The combination of Kamal’s power and Batra’s deceptive play from the pimpled rubber proved too hot to handle for the Koreans.

“In mixed doubles, the role of the female player is very important. More often than not, it actually decides who is going to win the match,” Kamal told .

“It has been an unbelievable campaign so far. Not even in my wildest dreams I thought of winning a medal at the Asian Games. Now I have got too. I am still pinching myself,” added Kamal, who will also compete in the men’s doubles and singles competiton.

Read Also : Asian Games 2018: India’s Manjit Singh wins gold in men’s 800m event

खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ

खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ही वाढ १ जुलै पासून लागू होणार आहे.

ज्या प्रमाणात महागाईचा दर वाढतो त्या प्रमाणात निवृत्तीवेतनधारक व कर्मचाऱ्यांना राहणीमानात संतुलन ठेवता यावे, यासाठी महागाई भत्ता दिला जातो. साधारणपणे किरकोळ महागाईच्या दराशी या भत्त्याची सांगड असते. दिल्लीत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे महागाई भत्त्याचे प्रमाण आता सात वरुन नऊ टक्क्यांवर पोहोचले आहे.

महागाई भत्त्यात वाढ केल्याचा सुमारे ४८. २१ लाख कर्मचारी आणि ६२. ०३ लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळणार आहे. महागाई भत्तावाढीमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला ६ हजार ११२ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तर २०१८- १९ या आर्थिक वर्षातील जुलै २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीत हा भार ४ हजार ०७४.८० कोटी रुपयांवर जाईल.

अधिक वाचा : भारतीय स्टेट बँकेने देशभरातील १२९५ शाखांचे IFSC कोड बदलले

काटोल नाके पर दो ट्रकों के बिच भीषण दुर्घटना : दोनो चालक बाल बाल बचे

नागपुर

नागपुर :- उपराजधानी में बुधवार की सुबह गिट्टिखदान पुलिस स्टेशन अंतर्गत दो लोडेड ट्रकों में सीधी टक्कर हो गई. इस दुर्घटना में दोनो ट्रक चालक बुरी तरह से घायल हो गए हैं. फिलहाल, दोनो घायलों को इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है.

प्राप्त जानकारी के मुताबिक सब्जी से लदे ट्रक और कूछ माल भरे ट्रक के बीच आज सुबह करीब 6 बजे काटोल नाका चौक पर जबरदस्त टक्कर हो गई. टक्कर की आवाज सुन आस पास मौजूद स्थानीय लोग तुरंत मौके पर पहुंच गए. इस दौरान लोगों ने आनन-फानन में दोनो घायलों को बाहर निकाला और इलाज के लिए अस्पताल में भर्ती करा दिया.

टक्कर मे एक ट्रक जगह पर ही पलट गया. इस हादसे मे दोनो घायलों के नाम निसार अंसार सय्यद उम्र 23 और समाधान श्यामराव सूसर उम्र 40 दोनो जालना निवासी है. दुर्घटना का कारण ट्रकों को ओवरटेक करने का बताया जा रहा है, पुलिस मामले की जांच कर रही है.

और पडे : Is multiplex culture killing single-screen theatres

Is multiplex culture killing single-screen theatres

Is multiplex culture killing single-screen theatres

NAGPUR: Long queues in front of ticket counters, the fights to grab tickets of first day first show, security guards trying to control the crazy mob, and people whistling and dancing to popular songs in cinema halls. Such scenes are gradually fading out from the landscape of this Orange city. The single-screen cinemas, which used to witness silver, golden and platinum jubilees of numerous films, are closing down one by one paving way for the multiplex culture in the city.

Single-screen theatres namely Regent, Regal, Nataraj, Amardeep, Narsing, and Shyam have already downed their shutters permanently. The recent name to join the list is that of Smruti Cinema.

There was a time when these single-screen theatres were the only source of entertainment for people in Nagpur. They used to record houseful shows and good business during those days. But today’s mall and multiplex culture has divided people, who are getting multiple options of leisure and entertainment. The single-screen theatres, which couldn’t change according to the changing times, were left with no option but to shut their doors. Whereas the cinema halls like Sudama, Panchsheel, Alankar, Laxmi, Liberty and Janki remained updated and are therefore competing with the multiplexes even today.

Nowadays people are getting attracted to multiplexes, which offer multiple option of entertainment at one place. Especially the younger generation is getting crazy for this new culture. But this is resulting in decreasing turnouts at the single-screen theatres. Sometimes the theatres having a capacity of 1,000 see only a few dozen people sitting inside. Due to increasing losses and drought of long-running films, single-screens are finding it difficult to run the business.

Some of the owners expressed that of running a single-screen theatre had become a risky business as income was descending and expenses were ascending day by day. Only star-driven and superhit films now draw audiences to the single-screens. These theatres otherwise wear a deserted look on other days.

The closing down of single-screens has also affected the livelihood of many small vendors, who used to sell food items outside these theatres.

Read Also : महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांची होणार झोननिहाय आरोग्य तपासणी

जूनियर NTR के पिता एक्टर नंदमुरी हरिकृष्णा की सड़क हादसे में मौत

नंदमुरी हरिकृष्णा

हैदराबाद : आंध्र प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री एनटी रामा राव के बेटे नंदमुरी हरिकृष्णा की सड़क हादसे में मृत्यु हो गई है, वह 61 वर्ष के थे। हरिकृष्ण पूर्व सांसद और फिल्म अभिनेता थे। वह आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू के साले और तेलगू देशम पार्टी के नेता थे। यह सड़क हादसा आज सुबह हैदराबाद से तकरीबन 100 किलोमीटर दूर नलगोड़ा में सुबह 6.30 बजे हुआ था।

जिस वक्त यह हादसा हुआ हरिकृष्ण अपनी टोयोटा की एसयूवी फॉर्च्यूनर से नल्लोर में एक शादी के कार्यक्रम में शामिल होने के लिए जा रहे थे। जानकारी के अनुसार कार काफी रफ्तार में थी, इसी दौरान यह डिवाइडर से टकरा गई। दरअसल हरिकृष्ण 9 बजे शादी के कार्यक्रम में पहुंचना चाहते थे और हादसे के वक्त कार की रफ्तार 150 किलोमीटर प्रति घंटे थी, जिसकी वजह से गाड़ का संतुलन बिगड़ गया।

हरिकृष्ण की एसयूवी ने एक और कार मारुती सुजुकी की डिजायर को टक्कर मार दी थी। हरिकृ्ण के साथ कार में तीन और लोग भी सवार थे, जिन्हें चोट आई है। हादसे के दौरान हरिकृष्ण कार से बाहर जा गिरे और उनके सीने व सिर में गंभीर चोट आई थी, उन्हें इसके बाद अस्पताल ले जाया गया, जहां उनकी मौत हो गई। हरिकृष्णा का जन्म एनटी रामाराव के परिवार में हुआ था। वह एनटीआर सरकार में परिवहन मंत्री भी थे।

आज सुबह नंदमुरी हरिकृष्णा की कार का तेलंगाना के नालगोंडा जिले में एक्सीडेंट हुआ था. न्यूज एजेंसी ANI ने हादसे की जानकारी दी है.

Xiaomi Poco F1 sale at 12pm today on Flipkart: Price, specifications

Xiaomi Poco F1 sale at 12pm today on Flipkart

Xiaomi Poco F1 sale at 12pm today on Flipkart

Poco F1 will go on its first sale today. The phone, launched by Xiaomi sub-brand Pocophone, will be available on Flipkart and Mi.com, and the sale begins from 12pm. The Poco F1 will be available in each of its three storage options: 6GB RAM+64GB memory, 6GB RAM+128GB memory, and 8GB RAM+256GB memory. They have been priced at Rs 20,999, Rs 23,999 and Rs 29,999 respectively.

Poco F1 sale in India: Cashback, Jio offers and more

With the launch of the Poco F1, sale details had been announced, along with discounts, cashback, and other offers. On both Mi.com and Flipkart, customers who own HDFC Bank Credit and/or Debit cards will receive a Rs 1,000 cashback with the purchase the Poco F1. The cashback will also be available for those who choose No Cost EMI options with this phone. Also, Reliance Jio subscribers will receive instant benefits of Rs 8,000, besides 6TB of free 4G data. The benefits from Jio will be split between Jio cashback worth Rs 2,400 and instant cashback on flight and hotel bookings courtesy MakeMyTrip.

In addition, those who purchase Poco F1 on Mi.com will receive a free subscription to Hungama Music for 3 months. They can also choose to avail accidents and liquid damage protection worth Rs 1,099 via Mi Protect.

Poco F1 sale in India: Price, specifications

Poco F1 comes with a 6.1-inch Full HD+ resolution display, it has a plastic polycarbonate body and Liquid cooling design. One variant of the phone, i.e. the 8GB RAM variant, also comes with a Kevlar back, which is sturdier and more premium looking. Poco F1 runs the latest Qualcomm Snapdragon 845 processor, is based on MIUI 9.6 over and above Android Oreo 8.1, and comes with a 4000mAh battery. While the phone offers 6GB/8GB RAM options, it will be available in 64GB/128GB/256GB internal storage options. It features Face Unlock and also features a rear-mounted fingerprint sensor.

The Poco F1 comes with a dual rear camera configuration, which is vertically stacked. While it has a 12MP primary sensor, the 5MP secondary lens provides depth-sensing. The front camera is 20MP, and comes with AI-backed features. The phone comes with the Poco launcher, that can be provided on the home screen. With Android Pie, Xiaomi’s Poco F1 will receive the MIUI 10 update.

Read Also : Realme 2 launched in India, sale on September 4th

थकीत कर वसुली संदर्भात कडक पावले उचला – संदीप जाधव

संदीप जाधव

नागपूर, ता. २८ : नागपूर शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कराची थकबाकी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मनपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विविध विकास कामांना गती मिळावी, यासाठी संपूर्ण थकबाकी वसूलीसंदर्भात कडक पावले उचला, असे निर्देश मनपाच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी कर निरिक्षक व कर संकलक यांना दिले.

समितीच्या वतीने कर आकारणी संदर्भातील आढावा घेण्यासाठी झोननिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २८) आशीनगर व मंगळवारी झोनमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आशीनगर झोनमधील बैठकीत समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कर अधीक्षक फा.गो उके, सहायक कर अधीक्षक गौतम पाटील तर मंगळवारी यांच्यासह झोनमधील सर्व वॉर्डाचे कर निरिक्षक व कर संकलक प्रामुख्याने उपस्थित होते.

कर विभागात मागील अनेक वर्षांपासून काम करूनही योग्य निकाल न देणाऱ्या निष्क्रीय कर निरीक्षक व कर संकलक यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही सभापती श्री. जाधव यांनी यावेळी दिला. कर निरीक्षक व कर संकलक यांचे निष्क्रीय वर्तन व बेजाबदारपणा यामुळेही दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा वाढत आहे. त्यामुळेच महापालिकेकडून देण्यात आलेले त्रैमासिक उद्दिष्ट निम्मेही गाठता आले नाही. कर निरिक्षक व कर संकलक यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यास मनपा तत्पर आहे. त्यामुळे कर निरिक्षक व संकलकांनीही आपल्या कामाप्रति तत्परता दाखवावी, असेही ते म्हणाले.

कर निरीक्षक व कर संकलन यांनी आपल्या शैलीचा उपयोग करून नागरिकांशी योग्य समन्वय साधावा. आपल्या कुशल नेतृत्वगुणाचा उपयोग करून घेत ३० सप्टेंबरपर्यंत त्रैमासिक उद्दीष्टपूर्ती होईल, याकडे लक्ष्य देण्याचेही त्यांनी यावेळी निर्देशित केले. कर वसुली करताना जर त्रास होत असेल तर स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या, असा सल्ला समिती उपसभापती सुनील अग्रवाल यांनी दिला.

अधिक वाचा : महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांची होणार झोननिहाय आरोग्य तपासणी

महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांची होणार झोननिहाय आरोग्य तपासणी

नागपूर

नागपूर, ता.२८: नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांची झोननिहाय आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी दिली. मंगळवारी (ता.२८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात महिला व बालकल्याण समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी समिती उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या नसीम खान बानो मोहम्मद इब्राहिम, रश्मी धुर्वे, वैशाली नारनवरे, उपायुक्त रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी (लसीकरण विभाग) डॉ.सुनील धुरडे प्रामुख्याने उपस्थित होते.

महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना कोणतिही व्याधी होता कामा नये.यासाठी त्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. हे शिबिर समाजकल्याण विभाग व आरोग्य विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली. महानगरपालिकेमध्ये सध्यस्थित अंदाजे ७८३५ सफाई कर्मचारी काम करत आहे. त्यांची झोननिहाय आरोग्य तपासणी करण्यात येणार असून प्रत्येक झोनमधील महापालिकेच्या मोठ्या दवाखान्यांमध्ये ही तपासणी शिबिरं आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या आयोजनामध्ये समाजकल्याण विभाग व्यवस्थापन व संगणीकृत नोंदणी करणार आहे. यामध्ये वैद्यकीय विभागाद्वारे औषधे,वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर्स यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये क्षय रोग व कर्करोग तपासणारे तज्ज्ञ डॉक्टर्सही येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी यांनी दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मिझल्स रूबेला लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. ही लस वय वर्षे ९ ते १५ या वयोगटातील मुलामुलींना देणे बंधनकारक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी (लसीकरण विभाग) डॉ.सुनील धुरडे यांनी दिली. या मोहिमेसाठी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारे महिला बचत गट, सामाजिक संस्था यांची मदत घेण्याचे निर्देश सभापती प्रगती पाटील यांनी दिले.

याबैठकीमध्ये महिलांना काचबटन शिवणयंत्र देण्याकरिता समाजकल्याण विभागाला प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांची यादीला सभापती प्रगती पाटील यांनी मान्यता दिली. झोननिहाय कच-यांचे संकलन केंद्र सुरू करण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली. महिला बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन संकलन केंद्र सुरू करण्याबाबात विचार करण्यात यावा, असेही सभापती प्रगती पाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा : नागपुरात स्क्रब टायफस ने घेतले ५ बळी

विदर्भ राज्य आंदोलन समिति-युवा अघाड़ी ने किया मेट्रो के विरूद्ध आंदोलन

नागपुर :- उपराजधानी में जल्द शुरू होनेवाले महामेट्रो के “माझी मेट्रो” में शहर और विदर्भ के युवाओ को नौकरी दी जाय और स्टेशन पर बनाये गए सभी दुकाने शहर के छोटे बड़े व्यापारीयो को ही दिए जाय इस मांग को लेकर मंगलवार को विदर्भ राज्य आंदोलन समिति, नागपुर युवा आघाडी एव युवा टायगर फ़ोर्स के सेकड़ो कार्यकताओ की ओर से आंदोलन कर नारेबाजी की गई।

यह आंदोलन सिविल लाइंस स्थित महा मेट्रो के कार्यालय के सामने में किया गया । अब उपराजधानी के लोगो को शहर की जमीने और प्लाट खरीदी – बिक्री करते समय एक टका टैक्स मेट्रो को देना होगा । हजारो करोड़ के विकास कार्य के लिए शहरवासियों से टैक्स वसूल किया जाएगा जिसके लिए नागपुर-विदर्भ के बेरोजगार युवाओ को सबसे पहले मेट्रो में नौकरी मिलनी चाहिए ऐसी मांग को लेकर राम नेवले के नेतृत्व में यह आंदोलन किया गया ।

और पढे : नागपुर सहित महाराष्ट्र के 17 शहरों की हवा हो रही है जहरीली

Asian Games 2018: India’s Manjit Singh wins gold in men’s 800m event

Manjit Singh

Indian sprinter Manjit Singh won a gold medal in 800m event on the tenth day of the Asian Games 2018, while his fellow countryman Jinson Johnson finished second to claim a silver medal on Tuesday.

Manjit finished first with a timing of one minute and 46.15 seconds. Jinson was 0.20 seconds behind his compatriot. Qatar’s Abubaker Abdalla clocked 1:46:38 to finish third in the 800m event.

President Ram Nath Kovind congratulated the Indian pair of sprinters, saying: “Our athletes continue to bring laurels for the country! Congratulations Manjit Singh for winning the Gold and Jinson Johnson for the Silver in the Men’s 800m events at the @asiangames2018. Your stupendous performance has made the entire country extremely proud.”

With this, India’s medal tally rose to 47 in total, including nine gold, 17 silver and 21 bronze medals.

In women’s 200m semi-finals, Dutee Chand set herself up on course for a second Asian Games medal after qualifying for the final but Hima Das suffered a heartbreak as she was disqualified for a false start.

Dutee, who won a silver in women’s 100m dash, stormed into the final by winning the semifinal in personal-best time of 23:00 seconds, which was faster than her qualification round timing. Dutee was in third position in the beginning but made up in the last 50m stretch to edge out Edidiong Odiong (23.01) and Lingwei Kong (23.32).

Hima, the silver medallist in the women’s 400m, lined up for the semifinal heat number two but had to make a premature exit due to a false start. She will now hope to make up for the mistake in the mixed 4x400m relay, making its debut at the Asian Games, later in the day.

Read Also : Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधू ला रौप्यपदक

इस्रो : चंद्रयान-२ चे जानेवारीत होणार प्रक्षेपण

इस्रो

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या जानेवारी महिन्यात चंद्रयान-२ या महत्त्वाकांक्षी अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोचे चेअरमन के. शिवन यांनी ही माहिती दिली. चंद्रयान-२ हे अभियान सर्वात कठीण अभियान असल्याचे के. शिवन यांनी म्हटले आहे. चंद्रयान-२ या अंतराळ यानाचे जीएसएलव्ही-एमके-३-एम १ या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण केले जाणार आहे. या अभियानाबाबत देशभरातील तज्ज्ञांचे मत जाणून घेतले गेल्याचेही शिवन यांनी म्हटले आहे. तज्ज्ञांनी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली असून, हे सर्वात कठीण अभियान असल्याचा अभिप्राय त्यांनी दिल्याचेही शिवन यांनी म्हटले आहे.

चंद्रयान-२च्या वजनात वाढ होत ते आता ३.८ टन एवढे झाल्याची माहिती के. शिवन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. याच कारणामुळे चंद्रयान-२चे जीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण करता येणार नसल्याचेही ते म्हणाले. गरजेनुसार प्रक्षेपण यान अद्ययावत करून त्याला जीएसएलव्ही-एमके-३ असे रुप देण्यात आले आहे. याचे प्रक्षेपण ३ जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान करण्याचे ठरवण्यात आले आहे. दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे जगातील पहिलेच अभियान असणार आहे.

हेही वाचा : NASA Parker Probe launch postponed

नागपुर सहित महाराष्ट्र के 17 शहरों की हवा हो रही है जहरीली

नागपुर :- विश्व स्वास्थ्य संगठन की रिपोर्ट में देश के सबसे ज्यादा प्रदूषित शहरों को प्रदूषण से मुक्त करने में कोई दिलचस्पी नहीं दिख रही है । रिपोर्ट के अनुसार वर्ष 2015-16 के आंकड़ों के आधार पर वायुमंडल में तय मानक से अधिक पीएम-10 के स्तर वाले प्रदेश के 25 शहरों को चुना गया था, इनमें 17 शहर ऐसे थे, जहां इसके संबंध में अभी तक कोई भी कदम नहीं उठाए गए। इन शहरों में राष्ट्रीय मानक 60 माइक्रो ग्राम से अधिक पीएम-10 वायुमंडल में घूम रहा है।

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड से सूचना का अधिकार के तहत मांगी गई जानकारी के अनुसार 20 अगस्त 2018 तक महाराष्ट्र के 17 शहरों में से 7 शहरों ने वायु प्रदूषण से निपटने के लिए कोई एक्शन प्लान जमा नहीं कराया है। शेष 10 ने कराया है, लेकिन खामियों के कारण उन्हें वापस भेज सुधारित प्लान जमा कराने को कहा गया है। वर्ष 2017 के रिकार्ड के अनुसार जिन शहरों ने एक्शन प्लान भेजा था, वे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड के मानकों पर खरा नहीं उतरे। जुलाई 2016 में ही प्लान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड को वापस भेज दिया गया तथा तय समय सीमा के अंदर पुन: जमा कराने को कहा गया, जो आज तक जमा नहीं कराया गया।

ग्रीनपीस के वरिष्ठ कंपेनर सुनील दाहिया के अनुसार, महाराष्ट्र में सबसे अधिक प्रदूषित शहर कई हैं, जो वायु प्रदूषण से निपटने के लिए किसी भी तरह से सक्षम नहीं होने के बावजूद भी एक भी एक्शन प्लान जमा न कर वायु प्रदूषण से लड़ने के सरकार के इरादे को पलीता लगा रहे हैं। इस लापरवाह रवैये के चलते खतरनाक वायु प्रदूषण के कारण प्रदेश स्वास्थ्य आपात स्थिति में पहुंच सकता है। शहर स्तर पर एक्शन प्लान वायु प्रदूषण से लड़ने में अहम भूमिका निभा सकता है। इन्हें तय सीमा के अंदर लागू किया जाए, तो ही ये सार्थक होगा, क्योंकि मानसून खत्म होते ही और ठंड बढ़ते ही वायु प्रदूषण शहर के नागरिको के स्वस्थ पर हमला करना शुरू कर देगा।

और पडे : नागपूर मध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई पुन्हा सुरू

Realme 2 launched in India, sale on September 4th

RealMe 2

Two variants of the Realme 2 budget smartphone were launched today in India. It is the first ‘notch full screen’ phone under 10k, the company claims.

Following a series of official teasers and leaks, the Realme 2 from Chinese brand Realme was launched today at an event in New Delhi, India. Realme became an independent brand only recently, breaking away from Oppo in May this year. This is the second smartphone from the company that was touted as the phone with a ‘notch above’. The Realme 2 is being made available as a budget smartphone with potentially premium features.

The Realme 2 will be made available in two variants – one with 3GB of RAM and 32GB of storage space, and the other with 4GB of RAM and 64GB of storage. They will be priced for India at Rs. 8,990 and Rs. 10,990, respectively. With the bigger display and the powerful battery on offer the Realme 2 seems like a steal.

Whats more is that the company has ensured that the Realme 2 is a worthy successor to the company’s first gadget. The device sports a dual rear camera setup as opposed to a single camera on the earlier model; it gets a more powerful 4,230mAh battery; it comes with AI power master feature; and, of course, it gets a design upgrade in terms of display size and screen-to-body ratio. There are a host of other noteworthy features too, such as fingerprint unlock, facial unlock as well as smart unlock.

The Realme 2 goes to sale on September 4th from 12 pm onwards. While the two colour options – Diamond Black and Diamond Red – will be available from the get-go, a Diamond Blue colour variant will retail by early October. Importantly, the Realme 2 will be exclusively retailed via Flipkart.

Specifications
The phone features a 6.2-inch HD+ display with 19:9 aspect ratio. The smartphone is powered by Qualcomm’s Snapdragon 450 processor. For photography, the phone sports a dual-camera setup of 13-megapixel and 2-megapixel sensors. On the front it houses an 8-megapixel camera with AI features for selfies. Keeping the smartphone ticking is a 4,230mAh battery.

ALSO READ : गूगल तेज का नाम हुआ गूगल पे, अब मिलेगी लोन की सुविधा

गूगल तेज का नाम हुआ गूगल पे, अब मिलेगी लोन की सुविधा

गूगल तेज

गूगल तेज ऐप में बड़ा बदलाव किया गया है और इसके अपडेट से जुड़ी जानकारी गूगल फॉर इंडिया 2018 कार्यक्रम में सांझा किया गया| यह कार्यक्रम मंगलवार को दिल्ली में आयोजित हुआ था| इस कार्यक्रम में गूगल तेज ऐप के नाम में बदलाव की घोषणा भी हुई| अब यह ऐप गूगल तेज की बजाय गूगल पे के नाम से जाना जाएगा| इसके अलावा अब इसके माध्यम से आप लोन सेवाओं का लाभ भी ले पाएंगे| गूगल इसके लिए देश के तमाम प्रमुख बैंकों से पार्टनरशिप करेगा|

गूगल का यह ऐप यूपीआई प्लेटफॉर्म पर काम करता है। नाम में बदलाव के बाद भी जैसा ऐप पहले काम करता था, वैसे ही अब भी करेगा। गूगल ने कहा है कि यूजर्स अब ज्यादा जगहों पर इसके माध्यम से पेमेंट कर पाएंगे। यूजर्स अब इस ऐप के माध्यम से प्री अप्रूव्ड लोन के लिए भी अप्लाई कर पाएंगे. इस सेवा के लिए गूगल फेडरल बैंक, एचडीएफसी बैंक, आईसीआईसीआई बैंक और कोटक महिंद्रा बैंक से पार्टनरशिप करेगा।

गूगल ने कहा है कि इस ऐप का इस्तेमाल 1.2 मिलियन छोटे व्यवसायी करते हैं, इसलिए कंपनी की कोशिश है कि दिवाली तक 1.5 लाख रिटेल स्टोर से पार्टनरशिप किया जाए।

इसी बीच गूगल ने कहा कि इसके माध्यम से मोबाइल रिचार्ज, गिफ्ट के ऑप्शन और प्रोमोशनल कूपन जैसी सुविधाएं मिलती रहेंगी। फिलहाल इस ऐप का इस्तेमाल लगभग 22 मिलियन लोग कर रहे हैं। गूगल का दावा है कि इसके माध्यम से 750 मिलियन ट्रांजेक्शन अभी तक हो चुके हैं। इस ऐप को पिछले साल सितंबर में लॉन्च किया गया था।

और पढे : गुगल ड्राईव्हवरही राहणार नाही आता WhatsApp चा बॅकअप डेटा सुरक्षित

रूस में 6 सितंबर से इंडियन फेस्टिवल

इंडियन फेस्टिवल

मॉस्को : रूस की राजधानी मॉस्को के क्रमलिन पैलेस में भारतीय संस्कृति की झलक पेश करने के लिए इंडियन फेस्टिवल का आयोजन किया जाएगा। 6 सितंबर से शुरू होने वाले इस फेस्टिवल में रूस के 22 मेगा शहरों को शामिल किया जाएगा। इस फेस्टिवल में भारतीय संस्कृति की झलक देखने मिलेगी। कथक और भरतनाट्यम जैसे डांस पेश किए जाएंगे।

फेस्टिवल में भारतीय व्यंजनों और कलाओं की भी प्रदर्शनी होगी। फेस्टिवल के आयोजन की शुरुआत भरनाट्यम और कथक जैसे नृत्य कार्यक्रमों से होगी। इसमें रूस की लोक संस्कृति में खास महत्व रखनेवाले बेरेजका डांस भी परफॉर्म किया जाएगा। ओपनिंग कार्यक्रम में जयलक्ष्मी ईश्वर, मौलिक शाह, इशिरा पारेख जैसे कलाकार कार्यक्रम पेश करेंगे।

फेस्टिवल 6 महीने तक चलेगा जो सिंतबर से शुरू होकर 2019 मार्च तक जारी रहेगा। भारत के कई मशहूर कलाकार और उनका ग्रुप रूस के 22 प्रमुख शहरों में अपनी कला का प्रदर्शन करेंगे।

और पढे : अडचणीच्या वेळी भारतीय रुग्णावर उपचार करण्यास पाकिस्तानचा नकार

नागपूर मध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई पुन्हा सुरू

नागपूर

नागपूर : गेल्या पंचवीस दिवसांपासून अनधिकृत धार्मिक स्थळावरील स्थगित केलेली कारवाई महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने पुन्हा सुरू केली आहे. न्यायालयाने या संदर्भात फटकारल्यानंतर ही कारवाई सुरू केली असली तरी अतिक्रमण पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून महापालिकेने चारपैकी केवळ एका धार्मिक स्थळावर तर नासुप्रने पाचपैकी तीन धार्मिक स्थळावर पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई केली.

गेल्या महिन्यात शहरातील विविध भागातील कारवाईत २०० पेक्षा अधिक धार्मिक स्थळे नष्ट केली होती. नंतर ती थंबली. दोन दिवसांपूर्वी न्यायलयाने महापालिका आणि नासुप्रला कारवाई का थांबवली, अशी विचारणा केल्याने ऐन श्रावण महिन्यात ही कारवाई पुन्हा सुरू केली. महापालिकेचे पथक सकाळी जुनी शुक्रवारी भागातील रस्त्याच्या कडेला असलेले धार्मिक स्थळ पाडण्यासाठी गेले असताना तेथील नागरिकांनी विरोध केला. चुनाभट्टी येथील गोडाऊनजवळील धार्मिक स्थळ पाडण्यात महापालिकेला यश आले. मात्र, त्या ठिकाणी परिसरातील लोकांनी विरोध केला. न्यू कॅन्सर रुग्णालयाजवळ, नवीन शुक्रवारी काका हार्डवेअर समोरील आणि गाडीखाना भागातील धार्मिक स्थळांवर कारवाई न करता पथक परतले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षतीपथकाने उत्तर नागपुरातील पंचवटीनगर, विटाभट्टी रोड, इंदिरा माता नगर, बिनाकी झोपडपट्टी, आनंद नगर, बिनाकी या ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई केली. पंचवटीनगरातील पथकाला विरोध केला. यावेळी परिसरातील लोक कारवाई टाळण्यासाठी बुलडोझर वर चढले होते मात्र पोलिसांनी सर्वाना खाली उतरविले. त्यानंतर मंदिरात ठिय्या आंदोलन झाल्यावर पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक स्थळांवर नासुप्रतर्फे कारवाई सुरू होती. महापालिकेच्यावतीने अशोक पाटील तर नासुप्रचे पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, क्षतीपथक प्रमुख मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.

अधिक वाचा : सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

Nagpur Weather

Nagpur
haze
32 ° C
32 °
32 °
20 %
2.6kmh
40 %
Fri
34 °
Sat
44 °
Sun
44 °
Mon
44 °
Tue
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...