Home Blog Page 267

Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधू ला रौप्यपदक

P V Sindhu , Asian Games
P V Sindhu

आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधू ला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर २१-१३, २१-१७ अशी मात केली. सिंधू आणि यिंग यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच यिंगचं पारडं जड होतं. आतापर्यंत यिंगने सिंधूला ९ वेळा पराभूत केलं आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये यिंगवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र या कामगिरीची पुनरावृत्ती करणं तिला जमलं नाही.

उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर मात केलेली सिंधू अंतिम फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगला कडवी टक्कर देईल अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच सेटमध्ये सिंधूला चांगलाच धक्का बसला यिंगने झटपट ५ गुणांची कमाई करत सिंधूला बॅकफूटवर ढकललं. सिंधूने वेळेत सावरत सेटमध्ये पुनरागमन केलं, मात्र यिंगची आघाडी कमी करण्यात तिला यश आलं नाही. यिंगच्या खेळात असलेल्या आक्रमकतेला सिंधूला तोंड देता आलं नाही.

पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅलीज रंगल्या, यामध्ये सिंधूने आपल्या उंचीचा फायदा घेत काही चांगल्या गुणांची कमाई केली. मात्र मध्यांतरापर्यंत यिंगने ११-७ अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतरही सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र यिंगने सिंधूला फारशी संधी न देता २१-१३ च्या फरकाने पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने यिंगला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूने सामन्यात पुनरागमन करत काही मॅचपॉ़ईंट वाचवले. मात्र यिंगने आपला सर्व अनुभव पणाला लावत २१-१७ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. आजच्या दिवसातलं भारताचं हे तिसरं सुवर्णपदक ठरलं. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी सिंधू पहिली भारतीय महिला ठरली होती, मात्र या सामन्यात सुवर्णपदक पटकावणं तिला जमलं नाही.

अधिक वाचा : Asian Games 2018 : राणी रामपाल ची हॅट्रीक, महिला हॉकी संघ उपांत्यफेरीत

भारतीय स्टेट बँकेने देशभरातील १२९५ शाखांचे IFSC कोड बदलले

भारतीय स्टेट बँक

भारतीय स्टेट बँकेने देशभरातील १ हजार २९५ शाखांचे नाव आणि आयएफएससी कोड बदलले आहेत. संलग्न बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

एप्रिल २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि भारतीय महिला बँक अशा सात संलग्न बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुढचं पाऊल म्हणून १ हजार २९५ शाखांची नावे आणि त्यांचे आयएफएससी कोड बदलण्यात आले आहेत.

शाखेचे बदललेले नाव आणि आयएफएससी कोड याची तपशीलवार माहिती स्टेट बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आलेली आहे. दरम्यान, स्टेट बँक ठेवींच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी बँक आहे. देशभरात या बँकेच्या २२ हजार ४२८ शाखा आहेत.

हेही वाचा : सॅटर्डे क्लबतर्फे राज्यस्तरीय ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ चे आयोजन, नामवंत उद्योजकांची असणार उपस्थिती

नागपुरात स्क्रब टायफस ने घेतले ५ बळी

स्क्रब टायफस , Nagpur Under Grips of Scrub Typhus

नागपूर : उपराजधानीत ‘स्क्रब टायफस’ची दहशत निर्माण झाली असून, गेल्या २० दिवसांत १३ रुग्ण व पाच रुग्णांचा मृत्यू झाले. सोमवारी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी शासकीयसह काही खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यात शीघ्र प्रतिसाद पथक गठित करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात निदान झालेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला पाठविण्याची सूचनाही दिली. विशेष म्हणजे, मेयो, मेडिकलला या रोगावरील प्रभावी औषधही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

‘चिगर माईट्स’ नावाच्या अतिशय सूक्ष्म कीटकापासून माणसात संक्रमित होणाऱ्या ‘स्क्रब टायफस’ आजाराचे एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) या महिन्यात १३ रुग्ण आढळून आले. यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्याचा विचार केल्यास आतापर्यंत १८ रुग्णांची नोंद झाली आहे. कमी दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. याची दखल आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयाने घेतली. शासकीय व खासगी रुग्णालयांच्या वरिष्ठांची बैठक बोलविण्यात आली. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. जयस्वाल व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी रोगाचा आढावा घेतला. शीघ्र प्रतिसाद पथक तयार करून या रोगाची नोंद करण्याची सूचना इस्पितळांना देण्यात आल्या.

ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे; ज्याला चिगर म्हणतात ते चावल्यामुळे ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ हे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. जिथे झाडीझुडूप किंवा गवत असते त्यावर हे चिगर असतात. गवत कापताना गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ते माणसाला चावतात. मानव ही आकस्मिक होस्ट आहे. हे चिगर माइट उंदरांना चावतात आणि तिथून रोग पसरतो. मोठी माइट चावत नाही आणि ती जमिनीवरच असते. चिगर लारव्हे अतिशय सूक्ष्म आकाराचे असतात. साधारण ०.२ ते ०.४ मिलीमीटर आकाराचे. त्यामुळे ते डोळ्यांना दिसत नाहीत. ते चावण्याच्या ठिकाणी दुखत पण नाही. त्यामुळे काही चावल्याचं भान राहत नाही.

आजाराची लक्षणे :

चिगर चावल्यानंतर पाच ते वीस दिवसांनी रोगाची लक्षणं दिसायला लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणं, मळमळ, ओकाऱ्या आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षण असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो त्या ठिकाणी एक व्रण असतो, ज्याला इशर म्हणतात. हा दिसला तर रोगनिदान नक्की झालं असं समजण्यात येतं. परंतु ४० टक्के रुग्णांमध्ये हा इशर दिसत नाही. कपड्याने झाकलेल्या भागात तो असला तर दिसणं आणखीच कठीण होतं. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, लोकांचे जनजागरण, उंदरांवर नियंत्रण मिळवलं तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो.

हेही वाचासॅरिडॉन, डी कोल्डसह ३४३ औषधांवर बंदी घालणार

सॅटर्डे क्लबतर्फे राज्यस्तरीय ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ चे आयोजन, नामवंत उद्योजकांची असणार उपस्थिती

उद्योगकुंभ २०१८

नाशिक : उद्योग जगतात कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टकडून राज्यस्तरीय ‘उद्योगकुंभ २०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ मध्ये राज्यातून नामवंत आणि नवीन उद्योजक सहभागी होणार आहेत. यात सर्व तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यात उद्योगाच्या नवीन संधी, अंतर्गत उद्योग व्यवसाय विकास, व्यवसाय निर्मितीमधील समस्यांवर तोडगा, उद्योग व्यवसायातील बदलते तंत्रज्ञान, व्यवसायातील भांडवल उभारणी, कायदेशीर सल्ला आदी विषयांवर सर्व माहिती ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ मधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.  येत्या १ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी साडेसात वाजेपासून शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इन, मुंबई आग्रा रोड येथे एकदिवसीय स्वरूपाचा हा उद्योजकांचा कुंभ भरणार आहे.

Brochure Udyogkumbh 2018 उद्योगकुंभ २०१८
Brochure Udyogkumbh 2018

‘एकमेका सहाय्य करून अवघे होऊ श्रीमंत’ हा विचार घेऊन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे उद्योग विकासासाठी काम सुरु आहे. या कामाचा अधिक विस्तार होण्यासाठी आणि सदरची चळवळ अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्लबचे सातत्याने काम सुरु असते. याच कामाचा एक भाग म्हणून ‘उद्योगकुंभ २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे.मुळात मराठी माणूस उद्योग व्यवसायासाठी पुढाकार घेत नाही. व्यवसायात जोखीम असते  हाच विचार घेऊन तो काम करतो. मराठी माणसाची ही मानसिकता बदलण्यासाठी, उद्योग व्यवसाय क्षेत्राची संपूर्ण माहिती होणे अनिर्वाय आहे. लोकांची हीच मानसिकता बदलण्याच्या हेतूने यंदा #Change अर्थात ‘बदल’ हे ब्रिद घेऊन “उद्योगकुंभ २०१८” चे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी ‘उद्योगकुंभ २०१८’ विषयी विभागीय सचिव संजय मोरे, संदीप सोमवंशी, प्रशांत जोशी यांनी माहिती दिली. व्यवसाय म्हणजे काय, कसा करावा सोबतच आर्थिक संकट आले तर घाबरून न जाता नेटाने व्यवसाय कसा वाढवाव, नवीन संधी कुठे उपलब्ध आहेत,  सोबतच त्या कशा उपलब्ध होऊ शकतात यावर संबधित विषयातील तज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन असे ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ या राज्यस्तरीय परिषदेचे चालू वर्षाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ करीता देशात उद्योग क्षेत्रातील तज्ञ व यशस्वी उद्योजक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये परिषदेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेश हावरे, राज्यमंत्री, अध्यक्ष साई संस्थान, हावरे बिल्डर, श्री.अच्युत गोडबोले प्रसिद्ध आंतराष्ट्रीय आय.टी. तज्ञ तथा प्रसिद्ध लेखक, श्री.नितीन पोद्दार, प्रसिद्ध राष्ट्रीय स्तरावरील कॉर्पोरेट लॉयर, रेखा चौधरी आंतराष्ट्रीय सौंदर्य तज्ञ, कॅप्टन श्री.अमोल यादव मेक इंडिया उपक्रमातील राज्य शासनाचे भागीदार, भावेश भाटीया उद्योजक सनराईज मोल्ड चे संस्थापक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सोबतच प्रमुक मार्गदर्श वक्ते म्हणून  श्री.पियुष सोमाणी क्लाऊड सर्विसेस, सुधीर मुतालिक ऑईल आणि एनर्जी तज्ञ, श्रीकृष्ण गांगुर्डे करार पद्धतीने कुकूटपालन निर्माते, श्रीरंग तांबे उद्योगवाढ सल्लागार, विक्रांत पोतनीस निवेशक, बाळकृष्ण चांडक आर्थिक सल्लागार पॅनल मागर्दर्शन करणार आहे.

उद्योगकुंभ २०१८
महेश सावरीकर अध्यक्ष नाशिक चॅप्टर, प्रवीण काकड अध्यक्ष नाशिक १चॅप्टर, प्रशांत जोशी परिषद प्रमुख, अर्चना जंगडा खजिनदार नाशिक १ चॅप्टर

सदरची परिषद एक दिवसीय स्वरूपाची असून विविध सत्रांमध्ये संपन्न होणार आहे. यावेळी मान्यवरांशी थेट संवाद साधता येणार आहे. तरी या परिषदेचा लाभ उद्योजकांनी घ्यावी अशी विनंती आयोजक सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांनी केली आहे.यावेळी महेश सावरीकर अध्यक्ष नाशिक चॅप्टर, प्रवीण काकड अध्यक्ष नाशिक १चॅप्टर, प्रशांत जोशी परिषद प्रमुख, अर्चना जंगडा खजिनदार नाशिक १ चॅप्टर, चारुशीला कुलकर्णी नाशिक १ चॅप्टर, झाकीर मन्सुरी,अमोल कासार, मधुरा क्षेमकल्याणी, तुषार पाटील, पराग मनोलकर, समीर शहा, आदी मान्यवर उपस्थित होते. अधिक माहितीसाठी – http://udyogkumbh.com

Oppo Realme 2 to Launch in India Today : Watch live streaming

OPPO Realme 2

Oppo’s sub-brand Realme is gearing up to release the Realme 2 at a live event with hopes that the device will do as well as the previous Realme 1 did in the country. The Realme 1 offered impressive hardware specs at a good price and the Realme 2, if the leaks are to be believed, looks to kick it up a notch with an even more impressive display, better battery life, and improved camera.

Realme 2: Live Streaming
You’ll be able to catch the Realme 2 launch event happening today at 12:30 PM. You can follow the whole event live using the stream below, just go ahead and click play when the event is live to watch along.

Realme 2: Specifications, Features
The Realme 2 will feature a 6.2-inch notched display that will house the front-facing sensors and camera to enable the OEM to push the boundaries of the display and reduce the bezels. It’s an approach we’ve seen 90% of OEM’s adopt over 2018 and enables Realme to boast a 1080 x 2280 Full HD+ display with 19:9 aspect ratio on the device to achieve an 88.8% screen-to-body ratio, which isn’t the best we’ve seen but is certainly impressive. The device will compete directly against the Redmi Note 5 Pro, which in comparison features a 5.99-inch Full-screen display with 1080 x 2160 Full HD+ resolution and an 18:9 aspect ratio. Interestingly, the landing page for the launch of the Realme 2 on Flipkart mentions that the notch is “India’s 1st preference in its dream smartphone”, which accompanies the hashtag #ANotchAbove. While many critics believe the notch is a lazy method of achieving an all-screen display, it appears Realme believe the design is something that consumers look for in a device.

Also listed as one of the standout features of the upcoming Realme 2 is the dual-camera to capture stunning pictures. The Realme 1 came with a single 13MP rear camera at the rear, but the Realme 2 looks to make it much more competitive against the other smartphones in the price bracket. The device is expected to feature a more impressive 13MP + 2MP dual-camera setup on the back and a secondary 2MP depth sensor. The Realme 2 will have an AI-powered intelligent scene recognition and an AI Portrait mode to help users capture portraits with a DSLR-like background blur effect. In comparison, the Redmi Note 5 Pro is equipped with a 12MP + 5MP dual-camera at the rear with similar AI features and support for Full HD video capture.

The third area of focus is a large 4230mAh battery that will exceed the 4000mAh on the Xiaomi Redmi Note 5 and the 3410mAh battery found on the Realme 1.

ALSO READ :Homtom H1, H3, H5 Dual Rear Cameras Launched in India: Price, Specifications

Mumbai Based App Allows ‘Rent a Boyfriend’ To ‘Cure’ Depression

Rent a Boyfriend

Have you ever wondered renting a boyfriend for a dinner date? If yes, then there is an app that lets you rent a boyfriend for a romantic date. Rent A Boyfriend ( RABF) is an app which was launched in Mumbai and Pune on Friday. The objective of the app is to help lonely people overcome their depression by having a partner by their side for a day. The initiative doesn’t include females because ‘rent a girl’ does not sound right in India. People can hire a boyfriend for a movie, dinner or lunch date. The hired boyfriend is also eligible to give you emotional advice during the time when the girl is sad.Rent a Boyfriend

Image Source

The app is the brainchild of 29-year-old Kaushal Prakash who hopes to drive away depression in India by providing a rental boyfriend to everyone. There is a gap between boy and friend so as to put away the idea of a platonic relationship. The interior decorator-turned-entrepreneur Prakash said, “There won’t be any sexual relations or private meetings.” While the founder insists that this app ( Rent A Boyfriend ) does not promote sexual relationship on his app, the website showcases profiles of men ranging from the age of 22-25-years-old flaunting their six-pack abs in a shirtless avatar.

Kaushal Prakash came up with this idea with his own experience of suffering from depression. Rent A Boyfriend  (RABF) also have a toll-free number where people can consult a psychiatric for a period of 15-20 minutes for Rs 500. Speaking about the call centre filled with professional psychiatrists, he said, “It will be easier to speak about these issues over the phone as in India as visiting a psychiatrist elicits the same kind of “log kya kahege (what will people say?)” response as a girl who wears short clothes in public.”

Talking about the men in display on Rent A Boyfriend  (RABF ) website, Prakash said, “You can rent a celebrity for Rs 3,000, or a model for up to Rs 2,000, or an aam aadmi (commoner) for just Rs 300-400 per hour. The website works strictly on a commission basis, giving 70 per cent of the earning to the boyfriends. With a corpus of 65 belonging to the age group of 20-25 years, RABF also has a couple of 55-year-old boyfriends in the mix.”

सी.सी.टी.एन.एस. प्रणालीच्या प्रभावी वापरातून राज्यातील कायदा, सुव्यवस्था सक्षम करा – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

मुंबई – देशातील सर्वात उत्कृष्ट अशी गुन्हे आणि गुन्हे अन्वेषण नेटवर्क आणि यंत्रणा (सी.सी.टी.एन.एस.) ही प्रणाली राज्याकडे आहे. या प्रणालीचा कायदा व सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच गुन्ह्यांची त्वरेने उकल होण्यासाठी प्रभावी वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही काळात पोलीस दलाने अतिशय उत्कृष्टपणे काम केले आहे. येत्या काळात सण, उत्सव व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने सतर्क रहावे. सी.सी.टी.एन.एस.व डिजिटायझेशनद्वारे जमा केलेल्या माहितीचा उपयोग दाखल गुन्ह्यांच्या सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात यावेत.

राज्य शासनाने गेल्या साडेतीन ते चार वर्षात पोलीस दलासाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना मालकीची घरे मिळावीत, यासाठी जिल्हा प्रमुखांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत. राज्य शासन पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

केसरकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांची शासकीय घरांच्या दुरुस्तीसाठी तसेच सी.सी.टी.व्ही. बसविण्यासाठी जिल्हा नियोजन निधीत तरतूद केली आहे. त्या तरतुदीचा उपयोग जिल्हा प्रमुखांनी करून तातडीने पोलिसांच्या नादुरुस्त घरांची दुरुस्ती करून घ्यावी. कुटुंब व्यवस्थित राहिले तर पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढून चांगल्या प्रकारे काम करू शकेल. तसेच विविध जिल्ह्यात होणारे नवनवीन प्रयोग राज्यात इतर ठिकाणी राबविण्यात यावेत.

पाटील म्हणाले की, पोलिसांच्या उत्कृष्ट कामामुळे राज्यातील नागरिक शांततेत जीवन जगत आहेत. पुढील काळात सोशल मीडियावरही पोलिसांना बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. राज्य शासनाने पोलिसांसाठी सी.सी.टी.एनएस., सायबर पोलीस ठाणी, न्याय वैद्यक प्रयोगशाळा आदी महत्त्वाचे उपक्रम सुरू केले आहेत.

अपर मुख्य सचिव पोरवाल व पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी पोलीस दलात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन पोलीस कल्याणासंबंधीचे निर्णय लवकरात लवकर घेण्यात येतील असे सांगितले.

अधिक वाचा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारणार- देवेंद्र फडणवीस

VOS CONDUCTED “ADVANCED TRAUMA COURSE ON TIBIAL CONDYLAR INJURIES”

VOS

With increasing number of high energy injuries due to high speed 2 wheeler accidents there is an increase in accident related work loss for the active earning members of the society.

Tibial condylar injuries and fractures pose a wide range of challenging scenarios And require careful understanding of the fracture pattern, meticulous planning and skillful execution to achieve results and a satisfactory outcome. Vidarbha orthopaedic Society (VOS) had organized a day long advanced trauma course on “Tibial condylar injuries” on Sunday 26 th , 2018 at Hotel Centre Point Ramdaspeth Nagpur from 8-00 a.m. to 5p.m.

Eminent Master trauma surgeons faculty were chosen to conduct the course to enhance knowledge and understanding of “Tibial Condylar Injuries”. Dr. D. D. Tanna, Trauma and Reconstructive Surgeon, Mumbai, Dr. Sharath Kumar Rao, Prof. and Associate Dean, KMC, Manipal; Dr. Jignesh Pandya, Trauma Surgeon, Surat & Dr. Swapnil Kathadia, Trauma Surgeon, Solpur. Dr. Sangeet Gawhale along convener Dr. R.M. Chandak
President Dr. Ravi Dashputra Secretary Dr. Sumedh Chaudhary and MMC Observer Dr. Avinash Patil, formally inaugurated the conference.

It was emphasized that not only a plain x-ray but a CT Scan is must for all joint involved in fracture around the knee joint. The conference was telecast live all over India, and the training was imparted by means of bone models, surgical videos and lectures. Over 150 Orthopaedic surgeons not only from Vidarbha but all over the country attended the conference and received hands on training on managing knee injuries. Dr. D. D. Tanna, one of the senior Faculty for the conference remarked that “This was one of the unique , meeting and everything on proximal Tibia Fracture was beautifully discussed and the young faculty did a wonderful job in analyzing and guiding the audience. I don’t think such a meeting will be held in near future because full day meeting on one injury is more informative than a hotch potch of multiple topics. I am proud to be associated with this conference as faculty.”

Dr. Jignesh Pandya , Dr. Sharath Kumar Rao , Dr. Swapnil Kothadia and Dr. Sangeet Gawhale also give a wonderful guide to the conference. Maharashtra Medical Council (MMC) had accredited the course and granted credit hours. Organising Committee consisting of Dr. R.M. Chandak, Dr. Sumedh Chaudhary, Dr. Vikram Sapre, Dr. Pankaj Tathe, Dr. Ninad Godghate, Dr. Neha Godghate, Dr. Aditya Kekatpure, Dr.Aditya Bothra, Dr. Rahul Agrawal, Dr. Piyush Dhawale, Dr.Chandrashekhar Jaiswal, Dr.Amol Patil, worked hard for the success of the conference
Dr. Ravi Dashputra President VOS, made opening welcome speech Dr. Sumedh Chaudhary, Hon. Secretary VOS proposed the vote of thanks.

ALSO READ : Manmarziyaan Makers To Arrange Live Concert In Nagpur For Kerala Flood Relief Fund

ऊर्जा बचतीसाठी मनपा-ग्रीन व्हिजीलची जनजागृती

मनपा

नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांनी पौर्णिमेचे औचित्य साधून ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करीत मनपा-ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी प्रातिनिधिक स्वरूपात चिल्ड्रेन ट्राफिक पार्क समोरील चौकात व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती केली.

प्रत्येक पौर्णिमेच्या निमित्ताने नागपूर महानगर पालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते आणि शहरातील एका चौकात जनजागृती अभियान राबविले जाते. आज (ता. २७) चिल्ड्रेन ट्राफिक पार्क समोरील चौकात जनजागृती करण्यात आली.

या जनजागृती कार्यक्रमात आमदार प्रा. अनिल सोले सहभागी झाले. यावेळी त्यांनीही स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. स्वयंसेवकांसोबत त्यांनीही व्यापाऱ्यांना ऊर्जाबचतीचे महत्त्व समजावून सांगितले. नागपूर महानगर पालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात सुरू असलेल्या पौर्णिमा दिवस उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाऊ लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी याबाबत बोलताना म्हणाले, दिवसेंदिवस या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढत असून आता उत्स्फूर्तपणे अनावश्यक वीज दिवे पोर्णिमा दिवसाव्यतिरिक्त अन्य दिवशीही नागरिक बंद ठेवत आहेत. या उपक्रामाची सर्वच पातळीवर दखल घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनजागृती अभियानात नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, सचिन फादे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ् चैटर्जी, टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसरकर, कल्याणी वैद्य, विष्णूदेव यादव, दादाराव मोहोड आणि मनपा धरमपेठ झोनच्या विद्युत विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

अधिक वाचा : सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

उमरेड येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर वेकोली प्रशासन बनले मूक – बधिर

नागपुर :- १४ ऑगस्ट रोजी भिवापुर (उमरेड) येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर वेस्टर्न कॉल फिल्ड लिमिटेड प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. यावरून वेकोली प्रशासन प्रकरण दडपण्याच्या प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीच्या आईने केला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडललेल्या या घटनेनंतर भिवापुर येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने दिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्यावेळी दिल्लीतील निर्भयाच्या पाठीशी संपूर्ण देश उभा होता मात्र उमरेडच्या या तरुणीला न्याय देण्यासाठी वेकोलिचे अधिकारीही तोंड लपवीत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मात्र त्यानंतर ती पीडित तरूणीच्या आरोग्याबाबत किमान चौकशी करण्याची देखील वेकोलिचे अधिकारी घेत नसल्याचे समोर आले आहे. सध्या पीडितेवर नागपूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, मात्र ती अजूनही धोक्याबाहेर आलेली नाही असे समजले जाते.

रूग्णालयात पीडीतेच्या सुरक्षेच्या नावाखाली ३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमरेडसारख्या गु्न्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परिसरात महिलांची ड्यूटी लावण्याचा प्रशासनाचा निर्णय अनाकलणीय असून यातून त्यांचा निष्काळचीपणा दिसून येतो. या संपूर्ण घटनेसाठी वेकोलिच्या वरिष्ठांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे, मात्र अजूनही कोणावर कारवाई करण्यात आणलेली नाही. दरम्यान पीडित तरुणीची प्रकृती अजूनही चिंताजनक असून किमान २ महिन्यांच्या उपचारानंतरच ती सामान्य होईल असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

अधिक वाचा : सेकंड शादी डॉट कॉम के जरिये कई युवतियों को अपने जाल में फाँसनेवाला आरोपी गिरफ्तार

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

नागपूर, दि. २७ ऑगस्ट २०१८ :-सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांकरिता तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २० पैसे अधिक १ रुपया १८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे ४ रुपये ३८ पैसे प्रती युनिट असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त १३ पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा २ रुपये ९० पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आलेला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

उपराजधानी सहित महाराष्ट्र में कई जगह अगले दो दिनों में हो सकती है भारी बारिश

नागपुर :- नागपुर में पिछले कुछ घंटो से लगातार रिमझिम बारिश हो रही है जिससे मौसम में काफी नमी बानी हुई है वही मौसम विभाग के अनुसार सोमवार और मंगलवार को अच्छी बारिश हो सकती है। बंगाल के उपसागर में कम दबाव का क्षेत्र निर्माण होने के कारण महाराष्ट्र में आगामी दो दिनों में मूसलाधार बारिश होने के संकेत बताये जा रहे हैं। बता दें कि मंगलवार से थमे मेघ रविवार को रिमझिम बरसते रहे। मंगलवार को वर्षा के थमने के बाद से ही मेघों का जमघट शहर के आसमान पर लगा हुआ था जिसके चलते मौसम में ठंडक समाई रही और शहरवासियों को उमस से राहत मिली।

26 अगस्त को बंगाल की खाड़ी में बनने वाला कम दबाव का क्षेत्र रविवार को पूर्ण विकसित हो गया है। इसने ओडिशा तट पर दस्तक भी दे दी है। इसके प्रभाव से ही रविवार की शाम मेघों में नमी का संचार हुआ और रिमझिम बौछारों ने रक्षाबंधन के त्योहार को खुशनुमा बना दिया। कम दबाव का क्षेत्र सक्रिय हुआ है। मानसूनी द्रोणिका फीरोजपुर, करनाल, मेरठ, हरदोई, गोरखपुर, गया, जमशेदपुर तथा कम दबाव के क्षेत्र के मध्य से तटीय ओडिशा से बंगाल की खाड़ी में जा रही है। इसके प्रभाव से मंगलवार से मध्य भारत में विदर्भ (उपराजधानी) सहित छत्तीसगढ़, मध्य प्रदेश में मध्यम बारिश हो सकती है

Asian Games 2018 : राणी रामपाल ची हॅट्रीक, महिला हॉकी संघ उपांत्यफेरीत

राणी रामपाल

जकार्तामध्ये सुरू असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने उपांत्यफेरीत धडक दिली आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने थायलंडला 5-0 अशी धूळ चारली. कर्णधार राणी रामपालने हॅटट्रीक लगावली तर मोनिका आणि नवज्योत कौरने प्रत्येकी एक गोल केला. उपांत्यफेरीत हिंदुस्थानचा सामना चीन आणि जपान संघात होणाऱ्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघासोबत होईल.

दोन्ही संघांनी सामन्याची सुरुवात सावध केली. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत (दोन क्वार्टर) दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टररमध्ये दहाव्या मिनिटाला राणीने हिंदुस्थानचे खाते उघडून दिले. तिसऱ्या क्वार्टरच्या समाप्तीपर्यंत हिंदुस्थान 1-0 आघाडीवर होता.

चौथ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीला राणीने संघासाठी आणि वैयक्तीक दुसरा गोल केला. त्यानंतर मोनिकाने 51 व्या आणि नवज्योतने 54 व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय पक्का केला. सामना संपण्यास पाच मिनिटं बाकी असताना राणीने आपली हॅटट्रीक पूर्ण करत संघाला 5-0 ने विजय मिळवून दिला.

अधिक वाचा : Asian Games 2018: PV Sindhu beats Japan’s Akane Yamaguchi to reach women’s singles final

गुगल ड्राईव्हवरही राहणार नाही आता WhatsApp चा बॅकअप डेटा सुरक्षित

गुगल ड्राईव्हवरही राहणार नाही आता WhatsApp चा बॅकअप डेटा सुरक्षित

व्हॉट्स अॅप हा आता आपल्यातील अनेकांच्या जगण्यातील महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. पण आता हे अॅप्लिकेशन वापरणे म्हणावे तितके सुरक्षित राहीलेले नाही. आपल्याकडे व्हॉट्स अॅपचा डेटा जास्त झाल्यावर आपण त्याचा बॅकअप घेतो. मात्र आता बॅकअप घेतलेला व्हॉट्स अॅपचा डेटा सुरक्षित नसेल असे समोर आले आहे. गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतलेला हा डेटा गुगल वाचू शकते. तसेच कोणत्या सुरक्षा एजन्सीकडून या डेटाची मागणी करण्यात आल्यास त्यांनाही तो डेटा देण्यात येईल.

व्हॉट्स अॅप आपल्या युजर्सना ‘एंड टु एंड इन्क्रिप्शन’ ची सुविधा देते. याचा फायदा म्हणजे आपण एखादा मेसेज कोणाला पाठवल्यास तो मेसेज किंवा संबंधित फाईल केवळ त्या व्यक्तीलाच दिसते, आणि इतर कोणालाही दिसत नाही. विविध अफवा आणि पसरणाऱ्या चुकीच्या गोष्टी नेमक्या कोणाकडून व्हायरल होतात हे ओळखण्यासाठी विशिष्ट यंत्रणा असावी. यासाठी भारत सरकारकडून मागच्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर दबाव टाकण्यात येत आहे. पण असे केल्यास युजरची गोपनियता नष्ट होत असल्य़ाने आम्ही अशाप्रकारची यंत्रणा बनवू शकत नाही असे कंपनीने भारत सरकारला कळवले आहे.

दरम्यान, व्हॉट्स अॅपने गुगलसोबत यासाठी युती केली असून ज्याद्वारे व्हॉट्स अॅपचे मेसेज आता गुगल ड्राईव्हमध्ये राहू शकणार आहेत. यामध्येही आपल्याला हा बॅक अप हवा आहे की नाही याबाबतचा निर्णय युजरला घेता येणार आहे. पण हा डेटा गोपनिय राहणार नसून गुगलकडे त्याचा ट्रॅक ठेवला जाणार आहे. एखाद्या सरकारी एजन्सीने गुगलकडे या डेटाची मागणी केल्यास कंपनीला तो डेटा एजन्सीला पुरविणे भाग आहे. गुन्हेगारीसारख्या गोष्टी उघडकीस येण्यास याचा निश्चितच फायदा होईल. गुगलकडून प्रत्येक युजरला १५ जीबीची स्पेस मिळते. त्यातच आता हा व्हॉटस अॅपचा बॅकअप सेव्ह होणार आहे.

अधिक वाचा : Jio Phone 2 की अगली सेल 30 अगस्त को

भारत में पहली बार बायोफ्यूल से उड़ा विमान, ऐसा करने वाला पहला विकासशील देश

भारत

पहली बार बायोफ्यूल से विमान उड़ाकर भारत ने एविएशन इंडस्ट्री में नया मुकाम हासिल कर लिया है। स्पाइजेट ने बॉम्बार्डियर क्यू 400 से देहरादून-दिल्ली के बीच इस उड़ान का सफल परीक्षण किया। इसके साथ ही भारत उन खास देशों की श्रेणी में शामिल हो गया, जिन्होंने बायोफ्यूल से किसी प्लेन को उड़ाया है।

कनाडा, ऑस्ट्रेलिया और अमेरिका जैसे विकसित देश ऐसा कर चुके हैं, लेकिन विकासशील देशों में यह उपलब्धि हासिल करने वाला भारत पहला देश बन गया है। बता दें कि इस साल की शुरुआत में ही दुनिया की पहली बायोफ्यूल फ्लाइट ने लॉस एंजेलिस से मेलबर्न के लिए उड़ान भरी थी।

स्पाइसजेट ने कहा कि उसने बोयोफ्यूल से उड़ान का सफलता से परिचालन पूरा किया। इस उड़ान के लिए इस्तेमाल ईंधन 75 प्रतिशत एविएशन टर्बाइन फ्यूल (एटीएफ) और 25 प्रतिशत बायोफ्यूल का मिश्रण था। एयरलाइन में बयान में कहा कि एटीएफ की तुलना में बायोफ्यूल इस्तेमाल का फायदा यह है कि इससे कॉर्बन उत्सर्जन घटता है और साथ ही ईंधन दक्षता भी बढ़ती है।

स्पाइसजेट ने कहा कि जट्रोफा फसल से बने इस फ्यूल का विकास सीएसआईआर-भारतीय पेट्रोलियम संस्थान, देहरादून ने किया है। परीक्षण उड़ान पर करीब 20 लोग सवार थे। इनमें नागर विमानन महानिदेशालय (डीजीसीए) और स्पाइसजेट के अधिकारी शामिल रहे। एयरलाइन के एक अधिकारी ने बताया कि यह उड़ान करीब 25 मिनट की थी।

स्पाइसजेट के चेयरमैन और प्रबंध निदेशक अजय सिंह ने कहा कि जैव जेट ईंधन की लागत कम बैठती है और साथ ही यह उल्लेखनीय रूप से कॉर्बन उत्सर्जन घटाने में मदद करता है। उन्होंने कहा, ‘इसमें हमारी परंपरागत विमान ईंधन पर प्रत्येक उड़ान में निर्भरता में करीब 50 प्रतिशत की कमी लाई जा सकती है। इससे किराये में भी कमी आएगी। जैव जेट ईंधन को अमेरिकी मानक परीक्षण प्रणाली (एएसटीएम) से मान्यता है और यह विमान में प्रैट ऐंड व्हिटनी और बॉम्बार्डियर के वाणिज्यिक एप्लिकेशन के मानदंडों को पूरा करता है।

और पढे : ‘२०२२ पर्यंत भारतीय अंतराळात जाईल’ -पंतप्रधान मोदी

Chaav Laaga song: वरुण धवन और अनुष्का शर्मा की फिल्‍म सुई-धागा का आज पहला गाना रिलीज हुआ

नई दिल्‍ली: मेक इन इंडिया थीम पर बनी फिल्म सुई धागा (Sui Dhaga) का आज पहला गाना रिलीज हो गया है। गाने में वरुण धवन (Varun Dhawan) और अनुष्का शर्मा (Anushka Sharma) का देसी अवतार लोगों को काफी पसंद आ रहा है। गानें का नाम ‘छांव लगा’ है। फिल्म के मेकर्स ने इस गाने को जयपुर में रिलीज किया है। इस गाने में ममता और मौजी के बीच में प्‍यार दिखाया गया है। गाना बेहद प्‍यारा और दिल छूने वाला है। यह फिल्‍म का पहला रोमांटिक ट्रेक है जो फैंस को काफी पसंद आ रहा है और सोशल मीडिया पर इसे पॉजिटिव रिस्पॉन्स भी मिल रहा है।

इस गाने से पहले फिल्‍म का ट्रेलर रिलीज किया गयाा था, जिसमें वरुण और अनुष्का दोनों ही देसी लुक में नजर आए। फिल्‍म के ट्रेलर को ऑडियंस का बेहद अच्‍छा रिस्‍पॉन्‍स मिला। ये फिल्म गांधी जयंती के मौके पर 28 सितंबर को रिलीज हो रही है। इस फिल्म का डायरेक्शन निर्देशक शरत कटारिया ने किया है। फिल्म सुई-धागा, एक गरीब पति पत्नी की कहानी है, जो खुद का बिजनेस शुरू करते हैं। फिल्म की कहानी ममता (अनुष्का शर्मा) और मौजी (वरुण धवन) की है। मौजी छोटी-मोटी नौकरी करता है और मालिक से बेइज्जती सहता है। वहीं, ममता हाउसवाइफ है।

ममता पति की बेज्जती से काफी परेशान है और उसे नौकरी छोड़कर खुद का काम करने की सलाह देती है। सुई-धागा की ज्यादातर शूटिंग दिल्ली और मध्यप्रदेश में हुई है। अनुष्का ने सोशल मीडिया पर सुई धागा में अपने फर्स्ट लुक की फोटो शेयर की थी।

Watch Also : Video : Atif Aslam recreate magic of ‘Chalte Chalte’, New song from Mitron

Asian Games 2018: PV Sindhu beats Japan’s Akane Yamaguchi to reach women’s singles final

PV Sindhu Loses Thrilling Final, Finishes With Silver

PV Sindhu has broken one more record as she progresses to the finals of women’s singles Badminton event in Asian Games 2018. This is a historic moment for India and PV Sindhu as well. PV Sindhu cruises to the finals of the Asian Games with a 21-17, 15-21 and 21-10 win over world number 2 Japanese Akane Yamaguchi.

PV Sindhu, who won the Silver medal in 2016 Olympics and at the recently concluded World Championship as well, crushed Japans world number 2 Akane Yamaguchi 21-17 in the first game but fell short in the second game losing it 21-15 to Yamaguchi to take the match to the decider game.

In the final game, Sindhu took a clear first break lead by 11-7 and totally dominated Yamaguchi playing cross court game and tiring the Japanese opponent. Sindhu had a 10 match point opportunity which she got it with a smash on the backhand of Yamaguchi, winning the final game by 21-10.

In the first semifinal of the day, Indian ace shuttler Saina Nehwal won a historic first Bronze medal at Asian Games after losing her semifinal tie 17-21, 14-21 to the world number 1 Taiwanese Tai Tzu Ying on Monday in Jakarta. Saina Nehwal, who won the Bronze medal in 2012 Olympics, brought India its first Badminton singles medal in women category and one after 36 years in the individual event.

India’s sports minister, Rajyavardhan Singh Rathore congratulated Saina for her historic medal at Asian Games 2018.

ALSO READ : Asian Games 2018: Saina Nehwal settles for bronze in semi-final

Ducati Scrambler 1100 Launched In India ; Prices starting at ₹ 10.91 lakh

Ducati Scrambler 1100

Ducati India has launched the new Ducati Scrambler 1100 with prices starting at ₹ 10.91 lakh (ex-showroom in india). The Scrambler 1100 is available in three variants – the base Scrambler 1100, Scrambler 1100 Special, and Scrambler 1100 Sport. The Scrambler 1100 is the top-of-the-line model in the Scrambler family and it has a bigger engine and more technology. The Scrambler 1100 Special is priced at ₹ 11.12 lakh (ex-showroom), and the Scrambler 1100 Sport is priced at ₹ 11.42 lakh (ex-showroom). Targeted at riders looking for a neo-retro performance naked, and even for riders within the Ducati Scrambler family to upgrade, the Scrambler 1100 features a new 1,079 cc engine, which makes 85 bhp at 7,600 rpm, and 88 Nm of peak torque at 4,750 rpm spread over a wide rev range.

The Scrambler 1100 gets a redesigned chassis and a host of electronic rider aids. The ride-by-wire throttle features three riding modes – Active, Journey and City. Active has the full 85 bhp with aggressive throttle response, while Journey also has the maximum 85 bhp on tap, but with a smoother throttle response. City has power dialled down to 75 bhp with a smooth throttle response. The Scrambler 1100 also features a four-level traction control system, and Bosch cornering ABS, along with big piston brake pads, adjustable clutch and brake levers.

On the cosmetic side, the Scrambler 1100 doesn’t stray too much from the Ducati Scrambler silhouette but gets beefier and muscular, with twin underseat exhausts, and revised ergonomics. The bike gets a new twin spar, steel-trellis frame, complemented by a double-sided aluminium swingarm. Also new is a brand new, full-digital instrument panel, which takes design inspiration from the bikes of the 1970s. Deliveries for the Ducati Scrambler 1100 will begin next month, and although it doesn’t have any real rival in that segment or type, at that price point, the Scrambler 1100 competes with the likes of the Suzuki GSX-S1000, and even the Triumph Street Triple ₹

Read Also : 2018 Maruti Suzuki Ciaz launched in India Prices Start from ₹ 8.19 Lakh

Emraan Hashmi starrer Cheat India : Teaser Poster Release

Emraan Hashmi starrer Cheat India

Emraan Hashmi is all set to produce his first film from his home production titled, ‘Cheat India’. After the actor recently announced the film, the makers have now revealed the first teaser poster of the film.

Giving us a sneak peek into what’s in store for the audience in the film, the makers of ‘Cheat India’ released a teaser poster where along with the name of the film, is a tagline which reads, ‘Nakal mein Hi Akal Hai’ .

It also further indulges the audience by asking whether they agree to this or not. And the fact that the answer to this would be shortly revealed by the makers has left the audience more intrigued.

ALSO READ : Video : Atif Aslam recreate magic of ‘Chalte Chalte’, New song from Mitron

Video : Atif Aslam recreate magic of ‘Chalte Chalte’, New song from Mitron

A brand new song from upcoming movie Mitron has been released. The song, titled ‘Chalte Chalte’, is a do-over of music director Ghulam Mohammed’s classic track of the same name and has been sung by Atif Aslam.

The original track features vocals by the legendary Lata Mangeshkar, and the lyrics of the song were penned by Kaifi Azmi. In the Mitron version of the tack, both the music and the additional lyrics have been recreated by Tanishk Bagchi.

The Atif Aslam version has been given a romantic spin whereas the original song was more about pain and longing, something Mangeshkar perfected at emoting in her tracks. Bagchi is known for lending his voice to tracks in films like Raid, Hate Story 4, Bareilly Ki Barfi, Gold and Tanu Weds Manu Returns.

Jackky Bhagnani took to Twitter and announce the release of the song.

ALSO READ : बिग – बी पर कोई बायोपिक बनाने का विचार नहीं – अभिनेता अभिषेक बच्चन

Asian Games 2018: Saina Nehwal settles for bronze in semi-final

सायना नेहवाल , Saina Nehwal

Star Indian badminton player Saina Nehwal settles for a bronze medal in women’s singles on Monday. The 28-year-old shuttler had to be content with third-place finish after she lost her semi-finals match to Tzuying Tai of Chinese Taipei in straight games 17-21, 14-21.

Saina was no match to the top seed who was in red-hot form to dispatch her opponent in just 36 minutes. With the latest victory, Tzuying Tai now leads the head-to-head record 12-5 over Hyderabadi girl.

The semis match against Tzuying Tai was always touted to be a tough for Saina for the Chinese Taipei ace shuttler has been a constant nemesis. Their latest clash was no different with Tzuying running away with the game. Even when the first set score reads 17-21, Saina’s opponent was not exactly in any kind of trouble. She was always racing ahead with the game leaving Saina Nehwal to catch up.

Nevertheless, Saina Nehwal bagged first media in badminton for India at Jakarta Palembang 2018 Asian Games. Though it is bronze medal, it is a historic achievement in Indian badminton. This is the first time Indian women singles shuttlers (Saina Nehwal and PV Sindhu) has won a medal in Asian Games. In fact, India is bagging its first singles medals in badminton after the 1982 Asiad when Syed Modi won the bronze.

ALSO READ : Google remembers Don Bradman on his 110th birth anniversary

शहर में चार बांग्लादेशी घुसपैठिए को पकड़ा गया, भिक्षु बनकर रह रहे थे

शहर में चार बांग्लादेशी घुसपैठिए को पकड़ा गया, भिक्षु बनकर रह रहे थे

नागपुर :- शहर में बांग्लादेशी घुसपैठिए अपनी पहचान छुपाकर रहने की गुप्त सूचना मिलने पर शहर के विशेष शाखा ने कार्रवाई की l जिसके आधार पर अधिकारियों ने गिट्टीखदान थानांतर्गत आनेवाले सुरेंद्रगढ़ में छापा मार कर चार बांग्लादेशी घुसपैठिए को दबोचा । जानकारी है की रोजी-रोटी की तलाश में वे बौद्ध भिक्षु बन कर भारत में घुस आए थे। उनसे पास से फर्जी दस्तावेज भी बरामद हुए हैं।

प्राप्त जानकारी के अनुसार पकड़े गए बांग्लादेशियों में रॉकी विमल बरूवॉ उर्फ रॉकी चौधरी (26), सुदर्शन नयन बरूवॉ उर्फ नयन सुमन तालुकदार (30), विप्लब शिशिर बरूवॉ उर्फ विप्लब शिशिर तालुकदार (34) और प्रदीप चित्तरंजन बरूवॉ उर्फ नंदन उर्फ नंदप्रिय तपन बरूवॉ (28) हैं। वर्तमान में वे सुरेंद्रगढ़ स्थित गांधी पुतला के पास रह कर अपना जीवन व्यतीत कर रहे थे।विशेष शाखा के दस्ते को दो दिन पहले गुप्त सूचना मिली थी कि कुछ बांग्लादेशी बौद्ध भिक्षु के रूप में निवासरत हैं।

पुलिस ने इन पर नजर रखी तो पता चला कि वे धर्म प्रचार के नाम पर रोजी-रोटी की तलाश कर रहे हैं। जांच करने पर उनके पास वीजा, पासपोर्ट आदि कोई भी दस्तावेज नहीं थे। यहां आने पर कुछ स्थानीय लोगों की मदद से उन्होंने फर्जी प्रमाण-पत्र बनवाए। इससे प्रकरण की गंभीरता और बढ़ गई। पिछले कुछ दिनों पहले पूर्व में मध्य नागपुर क्षेत्र में हुई कार्रवाई के दौरान बड़ी संख्या में महिला और पुरुष घुसपैठियों को पकड़ा गया था। वर्तमान में भी मध्य और उत्तर नागपुर क्षेत्र में घुसपैठियों के होने का सूत्रों ने दावा किया है। लंबे समय बाद हुई इस कार्रवाई से घुसपैठियों में हड़कंप मचा हुआ है। प्रकरण दर्ज कर पुलिस जांच कर रही है।

और पडे : मेट्रो ट्रेन, का मुंजे चौक से खापरी व हिंगना का सफर फरवरी-२०१९ तक शुरू होगा

Google remembers Don Bradman on his 110th birth anniversary

Google remembers Don Bradman

Google on Monday dedicated a doodle to Australian cricketer Don Bradman on the occasion of his 110th birth anniversary.

Often referred to as “The Don”, the cricketer has a number of accolades to his kitty, with a Test batting average of 99.94, considered as the greatest achievement by any sportsman in a major sport.

During his 20-year stint, Bradman consistently scored at a level that earned him fame as one of the greatest batsmen in the history of cricket. He is known for leading an Australian team known as “The Invincibles” on a record-breaking unbeaten tour of England.

Post his retirement, Bradman retained a pre-eminent position in the game by acting as an administrator, selector, and writer for three decades.

The Australian cricketer continues to hold a number of records, including those of highest career batting average, highest series batting average, the highest ratio of centuries and double centuries per innings played, among others. He is also known for being the first batsman in Test history to score two triple centuries, first and only batsman to have remained unbeaten on 299 in a Test inning, and the first batsman to score a Test triple century (304) at number 5 position.

Bradman was hospitalised with pneumonia in December 2000, two months after which he breathed his last at his residence on 25 February 2001 at the age of 92.

ALSO READ : हिमा दास, मोहम्मद अनासची रुपेरी धाव

हिमा दास, मोहम्मद अनासची रुपेरी धाव

हिमा दास

आशियाई क्रीडा स्पर्धांतील ऍथलेटिक्स प्रकारातील 400 मीटर शर्यतीत हिंदुस्थानच्या हिमा दास ने महिला गटात, तर मोहम्मद अनासने पुरुष गटात रौप्यपदकाची कमाई करून स्पर्धेचा आठवा दिवस गाजविला. धावपटू हिमा दास ने 50.79 सेकंद वेळेसह नव्या राष्ट्रीय विक्रमासह 400 मीटर शर्यतीत रूपेरी यश संपादन केले. बहरीनच्या सल्वा नासिरने 50.09 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. कझाकिस्तानच्या एलिना मिखिना हिने 52.63 सेकंद वेळेसह कांस्यपदकाला गवसणी घातली.

या शर्यतीत हिंदुस्थानची आणखी एक धावपटू निर्मल हिला 52.96 सेकंद वेळेसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नुकत्याच झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक सुकर्णपदक जिंकणाऱया 18 कर्षीय हिमा दास ची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होती पुरुष गटात मोहम्मद अनासने 45.69 सेकंदांची केळ नोंदवीत हिंदुस्थानला रौप्यपदक मिळवून दिले. कतारच्या अब्दालेह हसनने 44.89 सेकंद वेळेसह सुवर्ण, तर बहरीनच्या अली खामिसने 45.70 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. हिंदुस्थानचा आणखी एक धावपटू राजीव 45.84 सेकंद वेळेसह चौथ्या स्थानी राहिला.

दुती चंदची विक्रमी धावेसह रौप्यकमाई

हिंदुस्थानच्या दुती चंदने महिलांच्या 100 मीटर्स दौडीत 11.32 सेकंद ह विक्रमी वेळ नोंदवत हिंदुस्थानसाठी आज आणखी एका रौप्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदक पटकावणाऱया बहरीनच्या इडिओंग ओडियोंगने 11.30 सेकंद ही वेळ नोंदवली. दुतीला पहिले स्थान मिळवण्यासाठी केवळ 0.02 सेकंदच कमी पडले. आशियाई क्रीडा स्पर्धेत एखाद्या हिंदुस्थानी महिला धावपटूने नोंदवलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेसह दुतीने आज रौप्यपदक पटकावले. यापूर्वी 1986 एशियाडमध्ये हिंदुस्थानच्या पी. टी. उषाने 11.95 सेकंद या वेळेसह 100 मीटर्स दौडीचे रौप्यपदक मिळवले होते. दुतीने त्या हिंदुस्थानी विक्रमात सुधारणा केली.

अधिक वाचा : Asian Games 2018 : Dipika Pallikal settles for bronze in squash

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात गोळीबार, दोन ठार

फ्लोरिडा

फ्लोरिडा मध्ये जॅक्सनव्हिले इंटरटेनमेंट कॉम्प्लेक्समध्ये एका बंदूकधारी व्यक्तीनं गोळीबार केला. त्यात दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हल्लेखोराची ओळख डेव्हिड कट्झ अशी सांगण्यात आली आहे. तो 24 वर्षांचा असून बाल्टिमूरचा रहिवासी आहे. या घटनेनंतर त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा कुणी भागीदार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेत 11 जण जखमी झाले आहे.

जॅक्सनव्हिले लॅंडिंग या ठिकाणी व्हीडिओ गेम टुर्नामेंटच्या वेळी ही घटना घडली. जॅक्सनव्हिले लॅंडिंग हा मोठा मॉल आहे, त्या ठिकाणी दुकानं, रेस्तराँ आणि व्हीडिओ गेम्स पार्लर आहेत.

कट्झकडे फक्त हॅंडगन होती अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तो व्हीडिओ गेममध्ये हरला त्यानंतर त्यानं गोळीबार केला असं वृत्तांकन स्थानिक माध्यमांनी केली होते. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

गेल्या काही वर्षांत फ्लोरिडात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. 2016मध्ये पल्स नाइटक्लबमध्ये गोळीबार झाला होता. त्यावेळी 49 जण ठार झाले होते. पार्कलॅंडमधल्या मार्जरी स्टोनमन डग्लस शाळेत फेब्रुवारी महिन्यात गोळीबार झाला होता. त्यात 17 जण ठार झाले होते.

अधिक वाचा : केरळ महापूर : यूएई ची ७०० कोटी मदत केंद्राने नाकारली!

Rs 10k cr convention centre planned at MIHAN

mihan , मिहान Nagpur

Nagpur : Chief minister Devendra Fadnavis and union minister Nitin Gadkari have proposed to develop a world class Nagpur International Convention and Exhibition Centre (NICE) with mono rail connectivity on 108 acres at Mihan. The two ministers also directed the Maharashtra Airport Development Company (MADC) to plan expansion of MIHAN by getting additional land.

Fadnavis and Gadkari held a meeting on Sunday at Ramgiri to review a slew of developmental projects proposed in the city. Centre Point Group of Companies in association with US-based Tricon Infrastructures and Prognosis made a presentation about NICE at an estimated cost of over Rs 10,000 crore. Jasbir Singh, Angad Arora, architect Vilas Kale, Arjun Arora, Faisun Hasanji , and Mustafa Hasanji gave the presentation.

It has been proposed with 1.85 lakh sq ft built-up area with a stadium of 25,000-40,000 capacity, convention centre with 10,000 seating capacity, multipurpose halls, food plazas, five-star hotel, commercial plaza, open space for expos, iconic tower with revolving restaurant etc. A mono rail will connect it with new airport and other destinations in Mihan and metro rail stations of the area.

ALSO READ : Drug firm Lupin gets EIR from USFDA for Nagpur facility

नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदयांकरीता रक्षाबंधन सण साजरा

रक्षाबंधन

नागपूर मध्यवर्ती कारागृहात दि. २६.०८.२०१८ रोजी माननीय श्री सुरेंद्रनाथ पांडेय, पोलीस महासंचालक व मा. श्री योगेश देसाई, कारागृह उपमहानिरक्षक, पूर्व विभाग नागपूर यांच्या उपस्थितीत विविध अशासकीय संस्थांचा माध्यमातून बंदयांकरीता रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

कारागृहात बंदी बंदिस्त असताना ते आपल्या कुटुंबापासून व समाजापासून अलिप्त असतात, त्यामुळे त्यांच्यात एकांतपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठी बंदयांकरीता सर्व सण कारागृहात साजरे करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी बंदयांकरीता कारागृहात विविध अशासकीय संस्थांच्या महिलांच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो.

दि. २६.०८.२०१८ रोजी रक्षाबंधन सणानिमित्य ऑल इंडिया सोनार संस्था, माया महिला संरक्षण संस्था, जिल्हा स्काऊट आणि गाईड, सिटीझन फोरम फॉर इक्वालिटी इ. शासकीय संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कारागृहात बंदयांना राख्या बांधल्या.

तसेच कारागृहाच्या बंदयांच्या बहिणींनी दिलेल्या राख्या प्रशासनाच्या वतीने बंदयांना देण्यात आल्या. तसेच कारागृहाच्या बाहेर महिला बंदयांनी तयार केलेल्या राख्या विविध अशासकीय संस्थांना व नातेवाईकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

अधिक वाचा : नंदा जिचकार महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी

नंदा जिचकार महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी

महापौर नंदा जिचकार

नागपूर : नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांची महाराष्ट्र महापौर परिषद या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

पनवेल येथे तेथील महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या पुढाकाराने रामशेठ ठाकूर इंटरनेशनल स्पोर्ट्स काम्प्लेक्स येथे महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुढील कार्यकाळा साठी महापौर नंदा जिचकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीने दर तीन महिन्यानी परिषदेचे आयोजन करण्यात येते. त्यात महापौरांच्या समस्यांवर व विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात येते. महापौर परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर हे आहेत.त्यांनी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांची एकमताने महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. पनवेलमध्ये आयोजित दोन दिवसीय परिषदेत बृहनमुंबई। महानगर पालिका, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नवी मुंबई, वसई, विरार, पिम्परी-चिंचवड़, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, पनवेल याठिकाणचे महापौर आणि

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल मनपाचे आयुक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष तथा महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजीत चौहान, परिषदेचे संयोजक लक्ष्मण लटके सहभागी झाले होते.

अधिक वाचा : ३० सप्टेंबर करवसुलीचे अर्धवार्षिक उद्दिष्ट पूर्ण करा; सभापती संदीप जाधव यांचे निर्देश

३० सप्टेंबर करवसुलीचे अर्धवार्षिक उद्दिष्ट पूर्ण करा; सभापती संदीप जाधव यांचे निर्देश

Dharampeth Zone Tax Meeting

नागपूर :  आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर वसुलीसाठी धावपळ करण्यापेक्षा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न करायला हवे. म्हणूनच यंदा करवसुलीचे त्रैमासिक उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ३० सप्टेंबरला अर्धवार्षिक उद्दिष्ट सर्व कर निरीक्षक व कर संग्राहकांनी पूर्ण करावे असे निर्देश देत यात कुठलीही दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिला.

कर वसुलीचा झोननिहाय आढावा घेण्यासाठी धरमपेठ झोनमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम आणि धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते.

यावेळी सभापती संदीप जाधव आणि उपसभापती सुनील अग्रवाल यांनी धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या वॉर्डातील करवसुली आणि थकबाकी वसुलीचा वॉर्डनिहाय आढावा घेतला. काही कर निरीक्षक आणि कर संग्राहकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ३० सप्टेंबरपर्यंत अर्धवार्षिक उद्दिष्ट पूर्ण झाले नाही तर कारवाईचा गांभीर्याने विचार करण्यात येईल, असा इशारा सभापती संदीप जाधव यांनी दिला. ते म्हणाले, धरमपेठ झोन हा मालमत्ता कर वसुलीच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहतो. हे केवळ कर निरीक्षक आणि कर संग्राहकांमुळे शक्य होते. मात्र, यावर्षी तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. यालाही जबाबदार कर निरीक्षक आणि कर संग्राहक आहेत. या झोनअंतर्गत असलेले मालमत्ताधारक कर भरण्यास तयार असतात. मात्र, आपण त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, ही शोकांतिका असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. थकबाकी पूर्णपणे निरंक करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. धरमपेठ झोनमधील काही वॉर्ड हे साध्य करू शकतात. धरमपेठ झोनने हे साध्य केले तर ते इतर झोनसाठी उदाहरण आणि आदर्श ठरेल. त्यादृष्टीने यापुढील कार्य करा आणि ३० सप्टेंबरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश्र श्री. जाधव यांनी दिले.

उपसभापती सुनील अग्रवाल यांनी कर वसुलीच्या बाबतीत संबंधित प्रभागातील नगरसेवकांची मदत घेण्याचे सुचविले. ज्यांनी वर्षोनुवर्षे कर भरला नाही किंवा जे कुचराई करीत आहेत, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करा, असेही ते म्हणाले.

सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनीही कर निरीक्षक आणि कर संग्राहकांना कठोर कार्य करण्याच्या सूचना केल्या. यापुढे प्रशासन कुठलीही हयगय करणार नाही. ज्याचे कार्य चांगले त्यांना अवॉर्ड आणि ज्यांचे कार्य समाधानकारक राहणार नाही त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनीही झोनमधील कर निरीक्षक आणि कर संग्राहकांच्या कार्यावर नाराजी व्यक्त करीत कर वसुलीत नियम आणि कायद्यानुसार कार्य करण्याचे सांगितले. बैठकीला झोनमधील सर्व कर निरीक्षक आणि कर संग्राहक उपस्थित होते.

मेट्रो ट्रेन, का मुंजे चौक से खापरी व हिंगना का सफर फरवरी-२०१९ तक शुरू होगा

Nagpur Metro
नागपुर :- मात्र दो साल पहले उपराजधानी में शुरू हुआ मेट्रो का कार्य युद्ध स्तर पर चलते गति पकड़ता जा रहा है। वर्तमान में कई सेक्शन में निर्धारित काम समय के पहले ही पूरा हो गया है। जिसके चलते आने वाले कुछ ही महीनों में मेट्रो का सफर मिलने का विश्वास महामेट्रो के निदेशक बृजेश दीक्षित ने जताया है। वर्ष-२०१९ के फरवरी माह में मुंजे चौक से हिंगना व खापरी तक काम पूरा कर इन सेक्शन्स के लोकार्पण की उम्मीद जताई जा रही है।
बता दे की शहर की परिवहन व्यवस्था को मजबूत बनाने के लिए शहर में मेट्रो रेल चलाई जानी है। बर्डी स्थित मुंजे चौक से हिंगना, खापरी, पारडी व कामठी रोड, चारों दिशाओं में मेट्रो दौड़ने वाली है। ऐसे में जगह-जगह इनका रूट बनाने का काम जारी है। सबसे पहले खापरी से मुंजे चौक के कार्य ने रफ्तार पकड़ी थी, जिसमें खापरी से एयरपोर्ट साउथ स्टेशन तक 5 किमी मेट्रो जॉय राइड के लिए मेट्रो चलाई भी जा रही है। इस लाइन को आगे बढ़ाने का काम शुरू है। एयरपोर्ट साउथ से एयरपोर्ट स्टेशन का काम भी लगभग पूरा हो गया है। यह 2 किमी का सेक्शन एलिवेटेड है। रास्तों के बीचों बीच २० फीट ऊंचाई से मेट्रो को चलाने की कवायद जारी है। इसे वर्ष २०१९ के मार्च माह तक वाणिज्यिक तौर पर चलाने का विश्वास मेट्रो ने जताया है। वर्तमान में मेट्रो कर्मचारी जिस गति से काम कर रहे हैं, उस गति से मेट्रो का काम निर्धारित समय पहले होने का विश्वास खुद मेट्रो प्रशासन ने जताया है। यही नहीं मुंजे चौक से हिंगना की ओर बन रहे दूसरे सेक्शन का काम भी इसी गति से किया जा रहा है और यह काम भी फरवरी २०१९ तक पूरा किया जाएगा I

Nagpur Weather

Nagpur
haze
32 ° C
32 °
32 °
23 %
1.5kmh
97 %
Fri
37 °
Sat
43 °
Sun
44 °
Mon
45 °
Tue
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...