Home Blog Page 260

Metro trial run at 90 kmph next week

Nagpur Metro

Nagpur : A high-level team of Research Designs & Standard Organization (RDSO) has permitted Metro to go for trials at 90 kilometre per hour (kmph) on the at grade section.

Currently, joyrides are being held on this section and maximum permitted speed is 25 kmph. The oscillation trials would be held next week.

The 3-member team headed by HK Raghu, executive director, urban transport and high speed (UTHS), visited the at grade section to check readiness before oscillation trial run is conducted at 90 kmph. The team also comprised Kamlesh Kumar, (civil) and Naman Kumar, deputy director (mechanical).

The team visited Airport South, New Airport and Khapri Metro stations and MIHAN train maintenance depot. The officials inspected various facilities provided at all levels of the project. The team first inspected Airport South station to check various facilities there. The RDSOteam then inspected the entire section.

ALSO READ : France aid to help reduce greenhouse emission in Nagpur

आज घर – घर विराजमान हुवे गणेश भगवान : शहर में जगह जगह भव्य पंडाल

नागपुर :- आज से गणेशोत्सव की शुरुआत हो गई है, आज गणेश चतुर्थी है और भगवान गणपति बाप्पा घर घर में विराजें है, इसके साथ ही शहर में गणपति बप्पा की स्थापना करने की तैयारियां लगभग पूरी कर ली गई हैं। शहर में जगह जगह भव्य पंडाल सजाए गए हैं।

कॉलोनियों और गली-मोहल्लों में सजे पंडालों के लिए श्री गणेश भक्तों ने चार फुट से लेकर 15 फुट तक के गणेश जी की प्रतिमाएं खरीदीं। शहर के बाजारों से गणेश चतुर्थी से एक दिन पहले गणेश प्रतिमाओं की खूब बिक्री हुई। आज सुबह से ही चितार ओली से गाजे बाजे के साथ गणेश मूर्तियों को लोगो ने घर ले जाने के लिए एकत्रित हुवे थे l जिसके चलते शहर में गणपति बप्पा मोरया की गूंज से शहर में धार्मिक वातावरण होने लगा l नागपुर में केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी ने नागपुर में रामनगर स्थित अपने आवास पर परिवार के साथ गणेश जी की प्राण प्रतिष्ठा कर पूजा-अर्चना की। उन्होंने सभी के कल्याण की मंगलकामना करते हुए देशवासियो को गणेश चतुर्थी की शुभकामनाएं दी l

 

‘त्या’ वाघिणीला शक्यतोवर जिवंत पकडण्याचे प्रयत्न सुरु

अवनी T1 tigress WII

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन क्षेत्रात धुमाकूळ घालून अनेकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला बेशुध्दीचे इंजेक्शन (डार्ट) मारून पकडण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. मात्र, ते शक्य न झाल्यास शूटर्स तयार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी बुधवारी दिली.

हल्लेखोर वाघीण सातत्याने आपले वास्तव्य बदलत आहे. सुमारे ८ हजार चौरस किलो मीटरच्या क्षेत्रात वाघिणीचे वास्तव्य शोधणे अत्यंत कठीण ठरत आहे, असे सांगताना मिश्रा यांनी सांगितले की वन विभागाने या संपूर्ण क्षेत्रात ८० कॅमेरा ट्रॅप्स लावले आहेत. त्यामुळे वाघिणीच्या वास्तव्याची छायाचित्रे मिळत असून त्यांचे विश्लेषणही सुरु आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी वन विभागाचा विदर्भातील फौजफाटा लावण्यात आला आहे. शक्यतोवर वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचेच प्रयत्न राहतील. ते शक्य न झाल्यास शूटर्सही तयार ठेवण्यात आले आहेत. यासाठी हैदराबाद येथील नवाब नावाच्या शूटरची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नेमक्या हल्लेखोर वाघिणीची खात्री करण्यासाठी वन विभागाकडून काळजी घेतली जात आहे. त्यासाठी कॅमेरा ट्रॅप्सच्या माध्यमातून उपलब्ध होत असलेली छायाचित्रे व पायांचे ठसे या माध्यमातून तिचा माग काढण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी वाघिणीला शक्यतोवर पकडण्याचे व ते शक्य न झाल्यास शेवटचा उपाय म्हणून संपवण्याच्या वन विभागाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले होते.

अधिक वाचा : नरभक्षक वाघीण आता शार्पशूटरच्या नेमावर : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

बघा व्हिडिओ : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या घरी बाप्पाचे आगमन

Japan Open: Kidambi Srikanth reaches quarterfinals, Sindhu & Prannoy crash out

जपान बॅडमिंटन स्पर्धा २०१८

India ace shuttler PV Sindhu crashed out of the Japan Open after losing her second round match to China’s Fangjie Gao.

The Rio Olympics silver medallist suffered a 18-21, 19-21 defeat to her Chinese opponent.

Sindhu, who won a silver medal at the recently-concluded 2018 Asian Games, had won her first round match on Wednesday against World No. 13 Sayaka Takahashi. She edged past Takahashi 21-17, 7-21, 21-13.

In men’s singles, HS Prannoy was knocked out after losing 14-21, 17-21 to Indonesia’s Anthony Sinisuka Ginting in Round 2.

In the other men’s singles match, seventh seeded Kidambi Srikanth outclassed unseeded Vincent Ki Wing Wong from Hong Kong 21-15, 21-14 in a match that lasted for 36 minutes to advance to the next round.

ALSO READ : Neeraj Chopra, Mirabai Chanu, Bajrang Punia in race for Rajiv Gandhi Khel Ratna award

अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मागणी

राहुल गांधी Rahul Gandhi

मद्य व्यपारी विजय मल्ल्याच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाच धागा पकडत अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मी देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी भेट घेतली होती, असे मल्ल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केले होते. मल्ल्याच्या या विधानानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मल्याच्या विधानानंतर भाजपाला लक्ष केले आहे. मल्ल्याचे विधान गंभीरतेने घेणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत असे राहुल गांधीं नी म्हटले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अर्थमंत्री अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे.

जेटलींचे स्पष्टीकरण :

भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याचा मद्य व्यापारी विजय मल्ल्याचा दावा अरुण जेटली यांनी फेटाळला आहे. ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी विजय मल्ल्यांवर टीकास्त्र सोडले आहे. भारत सोडण्यापूर्वी तडजोडीसाठी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, हे विजय मल्ल्याचे वक्तव्य तथ्यात्मकरित्या पूर्णपणे खोटे आहे. २०१४ पासून आतापर्यंत मी मल्ल्या यांची भेट घेतलेली नाही किंवा कधी वेळही दिलेली नाही. त्यामुळे त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

अधिक वाचा : हार्दिक पटेल चे बेमुदत उपोषण 19 दिवसांनी मागे, म्हणाला-‘…हा लढा जिवंत राहून लढायचा आहे’

अखेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जखमी पतीचाही मृत्यू…

अखेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जखमी पतीचाही मृत्यू...

नागपूर : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने पती रविंद्र हरीराम नागपुरे (वय 47) याने पत्नी मिना (वय 40) यांच्यावर गोळीबार करून खून केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी अवस्थेत रवी यांना मुलाने मेडिकलमध्ये दाखल केले होते. मात्र, आज बुधवारी पहाटेच्या सुमारास रवीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सक्‍करदरा पोलिसांनी रवीवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आणि नंतर आत्महत्या केल्याची नोंद केली.

रवी नागपुरे हा प्लायवूडचा व्यापारी होता. त्याचा गेल्या काही महिन्यांपासून व्यवसाय चौपट झाला होता. त्यात त्याचा पत्नीशी वाद झाला झाला. कौटूंबिक वाद विकोपाला गेल्यामुळे त्यांनी विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दीड महिन्यांपूर्वी मीना या मुलगा अनिकेत (वय 17) याला घेऊन सक्‍करदरा हद्‌दीतील दत्तात्रय नगरात राहायला आल्या होत्या. त्यांनी न्यायालयात पती रवीविरूद्ध खटलाही दाखल केला होता. त्यामुळे पती-पत्नीत पुन्हा वितृष्ठ निर्माण झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून मीना या रवि याला पैशाची मागणी करीत होत्या. मात्र, रवी पैसे देण्यास नकार देत होता. मंगळवारी रात्री दहा वाजता रवी कारने दत्तात्रय नगरातील पत्नीच्या घरी आला. त्यावेळी त्या जेवन करीत होत्या तर मुलगा अनिकेत टीव्ही बघत होता. दरम्यान रवी घरात आला. त्याने पत्नीशी वाद घातला. त्यानंतर पाठीमागे लपविलेली पिस्तूल काढली आणि मीनाच्या गोळीबार केला. मीना यांच्या छातीत गोळी लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर स्वतःवरही दोन गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ALSO READ : Man shoots wife to death in Sakkardara, tries to kill self

सिरियल किलर ; त्याने केली ३३ ट्रक चालकांची हत्या

सिरियल किलर

महाराष्ट्रापासून छत्तीसगढपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये नायब सुभेदार वडिलांकडून ‘प्रेम’ मिळाले नाही म्हणून तब्बल ३३ ट्रक ड्रायव्हरांचे खून करणाऱ्या अत्यंत विकृत व्यक्तीला मध्य प्रदेशात अटक करण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत केलेले खून आणि त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून पोलिससुद्धा चक्रावून गेले आहेत. त्या विकृत सिरियल किलर व्यक्तीचे नाव आदेश कामरा आहे.

संशयित आरोपी कामत करत असलेल्‍या दाव्यांवर विश्वास न ठेवता पोलिस विविध पैलूंची पडताळणी करत आहेत. आदेश खून करण्यासाठी पहिल्यांदा ट्रक डायव्हरांशी मैत्री करायचा आणि नंतर त्यांचा गेम करायचा अशी माहिती मिळाली आहे. सिरियल किलर आदेशने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, वडिलांकडून त्याला कधीच प्रेम मिळाले नाही म्हणून असा विकृत झालो. घरामध्ये माझी कुणीही काळजी करत नव्हते, त्यामुळे मी आत्मकेंद्रीत झालो त्यामुळे माझ्या मनात इतका राग भरला होता, की मला कळालचं नाही की मी इतका हिंस्त्र कसा झालो.

पोलिस त्याने केलेल्या दाव्यांची तपासणी करत आहेत. आदेश कामराचे वडील लष्करामध्ये नायब सुभेदार होते. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणची शिस्त ते घरी लावण्याचा प्रयत्न करत होते. ते खूपच कडक शिस्तीचे होते. छोट्या-छोट्या गाष्टींसाठी ते घरातून बाहेर काढत असत. आदेशला ट्रॉमाची लागण आहे. गेल्या आठ वर्षांपासून त्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन ट्रक ड्रायव्हरांचे खून केले आहेत.

अधिक वाचा : बेकाबू ट्रक की चपेट में वाहन चालक की मौत; गैस सिलेंडर से भरा था ट्रक

बाबा रामदेव ने दूध-दही समेत लॉन्च किये पतंजलि के 5 नये प्रोडक्ट्स

बाबा रामदेव ने दूध-दही समेत लॉन्च किये पतंजलि के 5 नये प्रोडक्ट्स

नई दिल्ली : दवाओं और रीटेल प्रोडक्ट्स की सफलता के बाद योग गुरु बाबा रामदेव की पतंजलि अब डेयरी प्रोडक्ट्स की बिक्री शुरू करने जा रही है| दवाओं और रीटेल के बाजार में अपनी जोरदार उपस्थिति दर्ज कराने के बाद अब बाबा रामदेव की कंपनी डेयरी मार्केट में भी अन्य कंपनियों को टक्कर देने की तैयारी कर चुकी है| दरअसल, आज दिल्ली के तालकटोरा स्टेडियम में बाबा रामदेव पतंजलि के डेयर उत्पादों को लॉन्च किया गया| यानी अब पतंजलि का दूध, दही, छाछ, पनीर बाज़ार में उपलब्ध होगा| बाबा रामदेव ने लॉन्चिंग के मौके पर कहा कि पतंजलि दूध दो रुपये सस्ता होगा|

लॉन्च किए नए प्रोडक्ट
1. डेयरी प्रोडक्ट्स (गाय दूध, दही, छाछ, पनीर)
2. दुग्धामृत (चारा)
3. फ्रोजन सब्जी
4. सोलर पैनल, सौलर लाइट्स
5. पीने का फिल्टर पानी

बाबा रामदेव ने कहा कि दूध सौ फीसदी सस्ता होगा| उन्होंने कहा कि दूसरे मिल्क प्रोडक्ट भी सस्ते होंगे| बाबा रामदेव ने कहा कि दूध और डेयरी के क्षेत्र में भी पतंजलि नया कीर्तिमान बनाएगा| उन्होंने कहा कि इस साल दिवाली से पतंजलि के कपडे़ भी मार्केट में मिलेंगे|

बाबा रामदेव ने कहा कि हम शुद्ध देसी गाय का दूध लांच कर रहे हैं| इसकी क़ीमत बेहद कम रखी गई है एक लीटर दूध 40 रू रखी गई है जो कि दूसरे ब्रांड्स के कम है| कल से पूरे देश में सात लाख लीटर के दूध का उत्पादन शुरू कर दिया है| हम ये दूध किसानों से से रहे है और किसानों को पैसा सीधे उनके अकाउंट में ट्रांयफ़र करेंगे| उन्होंने कहा कि पतंजलि सोलर पैनल, पतंजलि दुग्ध अमृत, पतंजलि फ्रोज़न , पतंजलि दिव्य जल का भी लांच किया है| हमारा ये दूध बिल्कुल शुद्ध है , और दूसरे ब्रांड्स से 2 रू सस्ता है, सब भय में हैं|

बाबा रामदेव ने लॉन्चिंग के मौके पर कहा कि हम दिवाली में पतंजलि परिधान भी लांच कर रहे हैं जिसमें 3000 से भी ज़्यादा उत्पाद होंगे| जिसमें बच्चों से लेकर महिलाओं से लेकर, जींस, शादी के कपड़ों से लेकर धोती कुर्ता तक मिलेगा| उन्होंने कहा कि कपड़ों के क्षेत्र में हम विदेशी कंपनियों को टक्कर देंगे| लोगों ने हमें अब तक पतंजलि को करोड़ों लोगों ने साथ दिया| हमने विदेशी कंपनियों को परास्त कर दिया|

और पढे : युवा स्वावलम्बन सम्मलेन में शामिल हुवे योग गुरु बाबा रामदेव

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : एका औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या ३४३ औषधांवर अखेर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या औषधांना ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ म्हटले जाते. ही औषधे आरोग्यास हानीकारक असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाच्या औषध नियंत्रक विभागाने या प्रकारच्या ३४३ औषधांवर बंदी आणली आहे. हा निर्णय़ औषधनिर्माण क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांसाठी दणका देणारा आहे. त्यामुळे सॅरेडॉन सारख्या तात्काळ गुणकारी ठरणाऱ्या गोळ्या मिळणार नाहीत.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रतिजैविकांचा प्रतिरोध सातत्याने वाढता आहे. वाढते प्रदूषण, व्याधींचे बदलते प्रकार आणि त्यामुळे निर्माण होणारा प्रतिरोध हा रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतो आहे. प्रतिजैविकांचा वाढता वापर वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात सोसावे लागतील याकडेही वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने लक्ष वेधत होते. काही वेळा औषधांमध्ये एकापेक्षा अधिक घटकांची आवश्यकता नसते. तरीही आजारावर त्वरित उतारा मिळावा यासाठी ही औषधे दिली जातात. या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनच्या औषधांचे प्रमाण बाजारामध्ये सातत्याने वाढते आहे. त्यामुळे या औषधांचे सेवन हे रुग्णांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असल्याच्या असंख्य तक्रारी केंद्र सरकारच्या औषधनियंत्रक विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत औषध नियंत्रक विभागाने ही कारवाई केली आहे. औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर अखेर बंदी जाहीर केली, मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ही बंदी उठवण्यात आली.

सेरेडॉन बंद पण डीकोल्ड टोटल नाही

सरकारनं सेरेडॉन बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी डीकोल्ड टोटल, फेंसेडाइल आणि ग्रायलिंकट्स यांच्यावर बंदी असणार नाही. फक्त टेक्निकल बोर्डाच्या शिफारसींवरून औषधांवर बंदी घालू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. ही औषधं १९८८ च्या आधी निर्मित आहेत, म्हणून त्यांच्यावर बंदी घाला, असं न्यायालयानं सांगितलं होतं. या औषधांचं कोणतंही थेरेप्टिक जस्टिफिकेशन नाही. ही औषधं रुग्णांसाठी घातक आहेत, असं बोर्डानं सांगितलं आहे.

सर्दी, खोकला आणि डिप्रेशनच्या औषधांवर कोणतीही बंदी घालण्यात आली नाही. मायक्रोलॅब ट्रायप्राईड, एबॉट ट्रायबेट आणि ल्यूपिन ग्लूकोनॉर्म या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. मागच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं ३२८ फिक्स डोज मिश्रण (एफडीसी) असलेल्या औषधांचं परीक्षण करायला सांगितलं होतं.

अधिक वाचा : इंधनचे दर कमी करणं आमच्या हातात नाही : मोदी सरकार ने हात झटकले

iPhone Xs और iPhone Xs Max लॉन्च, जानिये फीचर्स और कीमत

iPhone Xs और iPhone Xs Max लॉन्च

अमेरीका की कंपनी एप्पल ने इस साल तीन आईफोन लॉन्च किए हैं जिनमें से दो iPhone Xs और iPhone Xs Max प्रीमियम सेगमेंट में पेश किए गए हैं। इन दोनों फोन्स को लगभग एक जैसे फीचर्स के साथ ही पेश किया गया है। लेकिन इनमें सबसे बड़ा अंतर, डिस्प्ले साइज और बैटरी कैपेसिटी का है। देखा जाए तो एप्पल ने इन ब्रैंड न्यू आईफोन्स में सबसे बड़ा बदलाव ड्यूल-सिम स्लॉट का किया है। इसके अलावा भी कंपनी ने कई नए फीचर्स भी पेश किए हैं। इस पोस्ट में हम आपको iPhone Xs और iPhone Xs Max में मौजूद फीचर्स के बारे में विस्तार से बताने जा रहे हैं।

iPhone Xs और iPhone Xs Max की कीमत और उपलब्धता:

भारत में iPhone Xs की कीमत 99,900 रुपये से शुरू होगी। वहीं, iPhone Xs Max की कीमत 1,09,900 रुपये से शुरू होगी। अमेरिका में iPhone XS के 64 जीबी, 256 जीबी और 512 जीबी की कीमत क्रमश: 999 डॉलर, 1149 डॉलर और 1349 डॉलर है। वहीं, iPhone XS Max के 64 जीबी, 256 जीबी और 512 जीबी की कीमत क्रमश: 1099 डॉलर, 1249 डॉलर और 1449 डॉलर है। इन दोनों फोन्स के लिए प्री-ऑर्डर 14 सितंबर से शुरू होगें। साथ ही 21 सितंबर से इसकी शिपिंग शुरू हो जाएगी। ये दोनों फोन्स भारतीय यूजर्स के लिए 28 सितंबर से उपलब्ध कराए जाएंगे।

ड्यूल-सिम:

इस साल आईफोन में सबसे बड़ा अपडेट ड्यूल-सिम स्लॉट देकर किया गया है। यह अपडेट खासतौर से भारतीय यूजर्स के लिए किया गया है। इवेंट के दौरान कंपनी ने बताया कि फोन में एक रेग्यूलर सिम और एक ईसिम भी इस्तेमाल की जा सकेगा। ऐसे में जिस भी कंपनी की ईसिम आप इस्तेमाल करना चाहते हैं उस ऑपरेटर का ईसिम सपोर्ट करना जरुर होगा। आपको बता दें कि एयरटेल, वोडाफोन और जियो इस फीचर को सपोर्ट करते हैं। ये तीनों कंपनियां पहले से ही एप्पल वॉच सीरीज 3 एलटीई में ईसिम का सपोर्ट देते हैं। आईफोन के चीन वेरिएंट की बात की जाए यहां फोन दो रेग्यूलर सिम सपोर्ट करेगा।

iPhone Xs और iPhone Xs Max- बिल्ड-डिजाइन और डिस्प्ले:

ये दोनों फोन्स दिखने में बिल्कुल iPhone X की तरह हैं। दोनों ही फोन्स में स्टेनलैस स्टील फ्रेम, ग्लास बैक और वायरलेस चार्जिंग का सपोर्ट दिया गया है। डिस्प्ले की बात करें तो iPhone Xs में 5.8 इंच का सुपर रेटीना डिस्प्ले दिया गया है जिसका पिक्सल रेजोल्यूशन 2688×1242 है। इसके साथ ही iPhone Xs Max में 6.5 इंच का डिस्प्ले दिया गया है जिसका पिक्सल रेजोल्यूशन 2436×1125 है। दोनों ही फोन में OLED डिस्प्ले के साथ 458 PPI पिक्सल डेंसिटी दी गई है। इनका डिस्प्ले Dolby Vision और HDR10 को सपोर्ट करता है जिसका मतलब यह है कि ये फोन्स YouTube HDR भी सपोर्ट करेंगे। इसके अलावा 3D Touch, वाइड गैमुट कलर, ट्रू टोन सपोर्ट, टैप-टू-वेक जैसे अन्य फीचर्स भी दिए गए हैं।

iPhone Xs और iPhone Xs Max- A12 बायोनिक:

इन फोन्स में एक और बड़ा अपडेट किया गया है और वो है ब्रैंड न्यू A12 बायोनिक चिप। यह दुनिया की सबसे पहली 7एनएम चिप है। इसमें 6.9 बिलियन ट्रांजिस्टर और 18 कोर्स दिए गए हैं। इसमें से 6 सीपीयू कोर्स, 4 जीपीयू कोर्स, 8 एआई टास्क न्यूरल इंजन के लिए और 2 हाई-परफॉर्मेंस कोर्स हैं। फोन में एप्पल का ही जीपीयू दिया गया है। कंपनी के मुताबिक, यह नई चिप A11 से 10 गुना बेहतर और तेज है। न्यूरल इंजन की बात करें तो इवेंट के दौरान डेमो में दिखाया गया कि यह ऑब्जेक्ट को ट्रैक करना, कैमरा परफॉर्मेंस को बेहतर करना आदि जैसे काम कर सकता है। फोन में 512 जीबी स्टोरेज न्यूरल इंजन के चलते ही दी गई है।

iPhone Xs और iPhone Xs Max- कैमरा :

दोनों ही फोन्स में ड्यूल रियर (wide+tele) कैमरा दिया गया है। इसका प्राइमरी सेंसर 12 मेगापिक्सल का है जो f/1.8 अपर्चर के साथ आता है। तो दूसरा सेंसर भी 12 मेगापिक्सल का है जो f/2.4 अपर्चर के साथ आता है। फोन्स के कैमरा में बोकेह क्षमता को बेहतर करने के लिए एआई फीचर को और बेहतर किय गया है। इनका कैमरा 4K 60 fps पर वीडियो शूट कर सकता है। साथ ही इसमें OIS (ऑप्टिकल इमेज स्टैबलाइजेशन) फीचर दिया गया है। इसके अलावा फोन के कैमरा सेगमेंट में एक और नया अपडेट किया गया है जिसका नाम Depth-Control है। इसके जरिए आप वर्चुअल अपर्चर स्लाइडर को इस्तेमाल कर ब्लर बैकग्राउंड को एडजस्ट कर सकते हैं। इसके अलावा फोन में नया स्मार्ट HDR मोड दिया गया है जो फोटोज की लो-लाइट परफॉर्मेंस को बेहतर करने का काम करेगा। फ्रंट कैमरा की बात करें तो दोनों फोन्स में f/2.2 अपर्चर के साथ 7 मेगापिक्सल का सेंसर दिया गया है। इसके साथ कंपनी ने स्टैबलाइजेशन फीचर भी दिया है। फ्रंट कैमरा से 1080 पिक्सल पर वीडियो शूट की जा सकती हैं। दोनों कैमरा में फेस आईडी सेंसर दिया गया है। साथ ही अब इसमें पोट्रेट सेल्फी फीचर को भी शामिल कर दिया गया है।

iPhone Xs और iPhone Xs Max- स्टोरेज और कलर वेरिएंट : 

ये दोनों फोन्स 64 जीबी, 256 जीबी और 512 जीबी स्टोरेज विकल्प के साथ पेश किए गए हैं। इन्हें सिल्वर और स्पेस ग्रे कलर वेरिएंट समेत गोल्ड वेरिएंट में खरीदा जा सकेगा।

और पढे : शाओमी रेडमी 6 कि अगली सेल 20 सितंबर को

CM urges ADB to speed up financial aid for development works

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis urged the Asian Development Bank (ADB) to speed up the financial assistance process for road development projects in the state.

Fadnavis held a meeting here with the ADB officers regarding different projects in the state. Presentation on the projects for which the ADB is providing financial assistance was made during the meeting.

The projects include those under Hybrid Annuity Model (HAM), Mukhyamantri Gram Sadak Yojana and high voltage power distribution system for agriculture pumps in the state.

Fadnavis appealed to the ADB officers to expedite the process and directed the departments concerned to start the works on these projects.

Director of ADB in India Kenechi Yokoyama, Deputy Director Sabyascahi Mitra, Senior Village Development expert Li Ming Tai, Energy Department expert Lin George and others were present for the meeting.

“Road development and power supply for agriculture pumps are most important projects for development of states rural areas. Therefore, to complete these projects in a time bound manner, the ADB should expedite financial assistance to these projects.”

He also directed the departments to speed up work on these projects. Yokoyama said the ADB will extend financial help to all three projects in the state. The Indian government has given its in-principle approval to financial assistance and the matter will be pursued by the bank headquarters for this, he added.

Read Also : Reliance Infrastructure Bags Rs. 1,907 Crore Contract For Nagpur-Mumbai Expressway

Indian Railways to have world’s largest electrified network!

Indian Railways
Indian Railways

Indian Railways to have the world’s largest electrified rail network! In a big boost for enhancing and reforming Indian Railways operations, Prime Minister Narendra Modi-led Cabinet has today given the nod to electrify the remaining 13,675 kms of railway tracks.

This is part of Piyush Goyal-led Indian Railway project – Mission 100% electrification – that will make the national transporter more environment-friendly and also ensure faster and smoother movement of passengers and freight on the expanding railway network.

According to Railway Minister Piyush Goyal, this will cost the national transporter around Rs 12,000 crore. After the completion of this project, all braod gauge lines of Indian Railway will be elecrified – a fact which Goyal says will make Indian Railways the largest electrified rail network in the world.

ALSO READ : Nagpur Metro may run on Indian Railway broad gauge tracks

अजिंक्य रहाणे कडे मुंबई संघाचे नेतृत्व

अजिंक्य रहाणे Nagpur
अजिंक्य रहाणे

मुंबई : अजिंक्य रहाणे कडे आगामी विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. यात स्पर्धेत मुंबईचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. मुंबईची पहिली लढत १९ सप्टेंबरला बडोद्याविरुद्ध होणार आहे.

मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, जय बिस्त, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शिवम दुबे, आकाश पारकर, धवल कुलकर्णी, शम्स मुलानी, विजय गोहील, तुषार देशपांडे, रॉयस्टोन डायस.

अधिक वाचा : मनु अत्री और सुमित रेड्डी ने जापान ओपन में ओलिंपिक रजत पदक विजेता जोड़ी को हराया

राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा ”शाॅक”

महानिर्मिती

मुंबई : गगनाला भिडलेल्या इंधन दरवाढीनंतर आता राज्य वीज नियामक आयोगाने राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा “शाॅक” दिला आहे. मात्र २०१८-१९ या वर्षासाठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करून दक्षिण मुंबईतील जनतेला दिलासा दिला आहे.ही दरवाढ १ सप्टेंबर २०१८ पासून नवीन दर लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २०१८ -२०२० या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर १ सप्टेंबर पासून लागू झाले असल्याची माहिती वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीजदर ३ रुपये ३५ पैशांवरून ३ रुपये ५५ पैसे प्रती युनिट करण्यात आले आहे. तर घरगुती वीज ग्राहकांचे ० ते १०० युनिटसाठी ५ रु. ०७ पैशावरून ५ रु. ३१ पैसे तर १०१ ते ३०० युनिटसाठी ८.७४ रु. वरून ८.९५ रुपये प्रती युनिट असा नवीन दर जाहीर करण्यात आला आहे.

एकीकडे राज्यातील जनतेला वीजदर वाढ केली असतानाचा २०१८-१९ साठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करण्यात येवून दक्षिण मुंबईतील जनतेला दिलासा दिला आहे. तर उत्तर मुंबईतील अदानी इलेक्ट्रिसीटी व टाटा पॉवरच्या वीजेच्या दरात ० ते १ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

अधिक वाचा : एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस

2.0 Teaser: Superstar Rajinikanth & Akshay Kumar starrer 2.0’s teaser is out

2.0 teaser has just landed and Rajinikanth and Akshay Kumar are as much the stars of this epic film as its director Shankar and the CGI crew. For, more than the two stars, we see the special effects – right from the first shot of birds circling a body hanging from a giant electricity tower to scenes straight out of Godzilla and other Hollywood monster movies.

Made at a massive cost of almost Rs 540 crore, the Robot sequel presents Rajinikanth as scientist Vaseegaran and Akshay as the antagonist Richard. However, the first takeaway from 2.0 teaser are its special effects.

In true Hollywood style, we see the shadow of a monster bird as it flies over skyscrapers. This is Akshay Kumar’s Richard, an eccentric scientist who transforms into the super villain Crow. Other than the silhouette of the bird, we see Akshay in one more shot of 2.0 teaser as the process of his transformation is underway the famous first look that leaked a few years ago.

Fighting Akshay is Rajinikanth as scientist Vaseegaran and the robot Chitti. As people and heir mobile phones become the target of this super villain, our superhero Chitti — or maybe a thousand Chittis — come together to fight this problem “beyond science”.

2.0 came with its own challenges. The film has been delayed twice due to the massive amount of CGI work needed on the film. Talking about the delays of the movie, Akshay Kumar recently told journalist Rajeev Masand, “Tell your cameraman to tilt at my hand, my fingers are crossed. I hope they release 2.0. It is a beautiful film and there is a lot in that film. I have not seen a single frame of 2.0 till now other than a few shots during dubbing.”

Read Also : Makers release new poster of Akshay Kumar’s Kesari

हार्दिक पटेल चे बेमुदत उपोषण 19 दिवसांनी मागे, म्हणाला-‘…हा लढा जिवंत राहून लढायचा आहे’

हार्दिक पटेल

नवी दिल्ली – पाटीदार समाजाचा तरुण नेता हार्दिक पटेल ने 19 दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. हार्दिकने पाटीदारांना ओबीसी कोट्यांतर्गत आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

हार्दिकने सकाळीच ट्वीटरवर जाहीर केले होते. नीकटवर्तीयांनी सांगितले आहे की, तुला जिवंत राहून हा लढा द्यायचा आहे. त्यामुळे मी दुपारी तीन वाजता उपोषण मागे घेणार आहे, असे हार्दिक म्हणाला होता. त्यानुसार दुपारी हार्दिकने उपोषण मागे घेतले.

हार्दिक पटेलच्या 19 दिवसांच्या उपोषणादरम्यान अनेक नेत्यांची हार्दिकच्या भेटी घेत त्याला पाठिंबा दर्शवला होता. उपोषणामुले हार्दिकच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे सरकारही उपोषण संपवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत होते.

सरकारने यासाठी पाटीदार नेत्यांशी चर्चाही केली होती. हार्दिकने 25 ऑगस्ट रोजी हे उपोषण सुरू केले होते. त्याची प्रमुख मागणी पाटीदारांना आरक्षण आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होती.

अधिक वाचा : राम कदम यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

 

महापौर नंदा जिचकार सॅनफ्रॅन्सिस्कोला रवाना

महापौर नंदा जिचकार

नागपूर : ‘गोल्बल कोवेनंट ऑफ मेअर फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी ( Global Covenant of Mayors for Climate & Energy) या संस्थेच्यावतीने सॅनफ्रॅन्सिस्काला १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान हवामान आणि ऊर्जेच्या बदलासंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी महापौर नंदा जिचकार या मंगळवारी (ता.११) सॅनफ्रॅन्सिस्कोला रवाना झाल्या.

या परिषदेत ‘हवामान आणि वातावरण’ या संदर्भात विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत महापौर नंदा जिचकार या दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या परिषदेमध्ये नागपूरमध्ये वातावरण बदलासंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांसंदर्भात त्या सादरीकरण करतील.

अधिक वाचागणेश विसर्जन साठी मनपा यंत्रणा सज्ज ठेवा!

नरभक्षक वाघीण आता शार्पशूटरच्या नेमावर : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

tiger in नागपूर

नागपुर : विदर्भातील यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यात असलेल्या नरभक्षक वाघीण ला ठार करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. टी १ या नरभक्षक वाघिणीने २ वर्षात आतापर्यंत सरकारी आकड्यानुसार १२ शेतकरी, गुराखी यांची शिकार केली आहे. यापूर्वी देखील या वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र वनविभागाला त्यात अपयश आले. पण, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नरभक्षक वाघिणीला थेट गोळ्या घालण्यासाठी वनविभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पांढरकवडा तालुक्यातील राळेगाव, केळापूर, साखी, क्रिष्णापूर, फराटी, सुभानहेटी, गुबडहेटी, आठमरोडी आणि जीरामीरा या गावात या वाघिणीची मोठी दहशत आहे. या गावातील नागरिकांचे ११० पेक्षा जास्त पाळीव प्राणीही या वाघिणीने फस्त केले. येथील १० लोकांवर या वाघिणीने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर त्यांचे भक्षणही याच वाघिणीने केले होते. वाघिणीची दहशत एवढी आहे की, परिसरातील गावकऱ्यांनी स्वतः ला घरात कैद करून घेतल्याचे चित्र आहे. याआधी वन विभागाने नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, ती हाती लागली नाही.

सर्वोच्च न्यायालयात पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. यात मुख्य वनसंरक्षकांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर आणि दीपक गुप्ता यांनी कायम ठेवला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सलमान खुर्शीद, आनंद ग्रोवर, आस्था शर्मा आणि तुषार मंडलेकर यांनी तर वन विभाग व राज्य सरकारतर्फे अॅड. कार्तिक शुकुल, सिद्धार्थ धर्माधिकारी व अभिलाष श्रीवास यांनी बाजू मांडली.

अधिक वाचा : विदर्भात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर येथे होण्याची शक्यता

Makers release new poster of Akshay Kumar’s Kesari

new poster of Akshay Kumar's Kesari

Makers on Wednesday released the first look poster of superstar Akshay Kumar’s upcoming Bollywood movie Kesari.

Kesari stars Akshay Kumar and Parineeti Chopra in the lead roles and directed by Anurag Singh.

Sharing the new poster, actor Akshay Kumar tweeted: ” On #SaragarhiDay, here’s the first look of #KESARI – our humble tribute to the martyrs of Saragarhi! ‘Aaj meri pagdi bhi Kesari…Jo bahega mera woh lahu bhi Kesari… Aur mera jawaab bhi Kesari.’,”

The movie tells the story of Havildar Ishar Singh who participates in the Battle of Saragarhi.

The movie is scheduled to release on Mar 21.

ALSO READ : ‘Rangtaari’ song from ‘Loveratri’ is out. Watch Here

विदर्भात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर येथे होण्याची शक्यता

Solar energy विदर्भात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर येथे होण्याची शक्यता

नागपूर : औष्णिक वीज केंद्रामुळे सर्वाधिक प्रदूषणांच्या यादीत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातच सौर उर्जेचा विदर्भातील सर्वात मोठा वीज प्रकल्प होण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. हा प्रकल्प १०० मेगा वॉ़ट क्षमतेचा राहू शकतो व तो खासगी क्षेत्राकडून उभारला जाईल, यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील २१० मेगावॉटचे दोन संच अत्यंत जुने असून त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असल्याने ते बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या बंद पडलेल्या अॅश बँड च्या २९० हेक्टर जागेवर सौर उर्जेचे पॅनल्स बसवले जाऊ शकतात. त्यासाठीची प्रक्रिया महानिर्मितीने सुरु केली असून अनेक खासगी कंपन्यांनी त्यासाठी रस दाखविला असल्याचा महानिर्मितीचा दावा आहे. या प्रकल्पासाठी महानिर्मिती फक्त जागा देणार आहे.

प्रकल्पाची उभारणी खासगी कंपनीलाच करावयाची असून या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरण खरेदी करेल, अशी योजना आहे. राज्यात नजिकच्या भविष्यात सौर उर्जा निर्मितीची क्षमता सुमारे अडीच हजार मेगावॉटपर्यंत नेण्याची महानिर्मितीची योजना आहे.

अधिक वाचा : नागपूर आयआयएमसाठी ३७९ कोटी मंजूर: केंद्रीय मंत्रिमंडळ

मनु अत्री और सुमित रेड्डी ने जापान ओपन में ओलिंपिक रजत पदक विजेता जोड़ी को हराया

मनु अत्री और सुमित रेड्डी

भारत की मनु अत्री और बी सुमित रेड्डी की पुरुष युगल जोड़ी ने उलटफेर करते हुए बुधवार को यहां 700000 डॉलर इनामी जापान ओपन बैडमिंटन टूर्नमेंट में गोह वी शेम और टेन वी कियोंग की मलयेशिया की ओलिंपिक रजत पदक विजेता जोड़ी को हराया।

सैयद मोदी ग्रां प्री गोल्ड 2015 में इस मलेशियाई जोड़ी को हराने वाले राष्ट्रीय चैंपियन मनु और सुमित ने दूसरे गेम में एक मैच प्वाइंट बचाया और 17-19 से पिछड़ने के बाद वापसी करते हुए वी शेम और टेन वी की दुनिया की 10वें नंबर की जोड़ी को 54 मिनट में 15-21 23-21 21-19 से हराया।

भारतीय जोड़ी इस बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर 750 टूर्नमेंट के अगले दौर में चीन के ही जिटिंग और टेन कियांग की जोड़ी से भिड़ेगी। आज सिर्फ पुरुष युगल और महिला युगल के मुकाबले हुए। इस दौरान सात्विकसाईराज और चिराग शेट्टी तथा अश्विनी पोनप्पा और एन सिक्की रेड्डी की जोड़ियां हार के साथ टूर्नमेंट से बाहर हो गईं।

सात्विक और चिराग की राष्ट्रमंडल खेलों की रजत पदक विजेता जोड़ी को ताकेशी कामुरा और केइगो सोनोदा की जापान की तीसरी वरीय जोड़ी के खिलाफ 12-21 17-21 से हार का सामना करना पड़ा, जबकि अश्विनी और सिक्की को चांग यी ना और जुंग क्युंग युन की कोरिया की जोड़ी के खिलाफ 17-21 13-21 से शिकस्त झेलनी पड़ी।

और पढे : Neeraj Chopra, Mirabai Chanu, Bajrang Punia in race for Rajiv Gandhi Khel Ratna award

Neeraj Chopra, Mirabai Chanu, Bajrang Punia in race for Rajiv Gandhi Khel Ratna award

Javelin thrower Neeraj Chopra, weightlifter Mirabai Chanu

Javelin thrower Neeraj Chopra, weightlifter Mirabai Chanu and wrestler Bajrang Punia are in the line of getting the prestigious Rajiv Gandhi Khel Ratna Award this year for their outstanding contribution to Indian sports. This year the award ceremony will be held on September 25 instead of August 29.

A committee constituted by the Sports Ministry will recommend the names of athletes for the coveted award. The ministry has also formed a committee for the Dhyanchand and Dronacharya Awards. The awards which are presented in a ceremony on National Sports Day i.e August 29 every year was postponed because of the Asian Games in Indonesia.

Neeraj Chopra has been one of the most successful athletes of the country in 2018 as he bagged gold in javelin throw both at the Commonwealth Games and Asian Games while Bajrang also did the same by making it two in two at the prestigious championships in men’s 65 kg freestyle wrestling. Wrestling world champion Mirabai won women’s 48 kg weightlifting gold at the CWG- 2018 but didn’t participate in the Asian Games because of her lower back problem.

The change in policy and rescheduling of the dates have allowed successful athletes from Commonwealth Games and recently-concluded Asian Games to send their recommendations for the awards.

ALSO READ : जपान बॅडमिंटन स्पर्धा २०१८ : श्रीकांत, प्रणॉय, सिंधूची विजयी सलामी

राम कदम यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

भाजप आमदार राम कदम यांचे महिलांसंदर्भात बेताल वक्तव्य

दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत केली असून, या याचिकेवर 21 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ही याचिका केली आहे. दहीहंडी सोहळ्यात स्टेजवरून कदम यांनी, “कोणत्याही कामासाठी मला भेटू शकता. साहेब, मी तिला प्रपोज केले आहे. पण, ती मला नकार देत आहे. साहेब मदत करा… मी शंभर टक्के मदत करणार. आधी मी तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायला सांगेन. जर आई-वडिलांनी होकार दिला आणि मुलगी पसंत आहे, असे सांगितले तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार! त्या मुलीला पळवून आणण्यासाठी तुम्हाला मदत करणार! त्यासाठी माझा मोबाईल नंबर घ्या आणि मला फोन करा…’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचे प्रसारण सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून झाले. वर्तमानपत्रातही बातम्या आल्या.

चोहोबाजूंनी कदम यांच्यावर टीकेची झोड उठल्यावर, “समस्त माता-भगिनींचा आदर करत माफी मागत आहे’, असे कदम यांनी जाहीर केले होते. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करीत त्यांनी हा माफीनामा सादर केला होता; परंतु त्यांचा हा माफीनामा महिला म्हणून स्वीकारण्यायोग्य वाटत नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी महिलांप्रती अपशब्द काढले तितक्‍या पोटतिडकीने हा माफीनामा दिला नसल्याचे चाकणकर यांचे म्हणणे आहे.

महिला आयोगाने मागितला खुलासा
राम कदम यांच्या महिलांविषयक वादग्रस्त वक्तव्याची दखल महिला आयोगाने स्वाधिकारे (सू मोटो) घेतली आहे. महिलांप्रती जबाबदारीने वक्तव्य करणे गरजेचे असून, येत्या आठ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत.

अधिक वाचा : भारत बंद मध्ये सहभाग म्हणजे काँग्रेसला समर्थन नाही : आप

नागपूर रेल्वेस्थानकात उतरताच तरुणाचा मृत्यू

नागपूर रेल्वेस्थानकात उतरताच तरुणाचा मृत्यू

नागपूर : जबलपूरहून नागपूरमध्ये उपचारासाठी आलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा रेल्वेस्थानकातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आज सकाळी सव्वासात वाजता ही दुर्देवी घटना घडली.

सुमीत कोरी असं या मुलाचं नाव आहे. सुमीतला कावीळसह इतर आजार झाले होते. त्यामुळे उपचारासाठी त्याला जबलपूरहून नागपूरला आणण्यात येत होते. त्याची आई आणि मामा त्याला जबलपूर – नागपूर एक्सप्रेसने नागपुरात घेऊन आले. मात्र नागपूर रेल्वेस्थानकात उतरताच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि कोणत्याही उपचारापूर्वीच त्याचं निधन झालं. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन खाजगी वाहनाने जबलपूरला रवाना झाले.

अधिक वाचा : Man shoots wife to death in Sakkardara, tries to kill self

ब्ल्यू व्हेल, मोमो नंतर ‘रुसी रुले’ गेम ठरतोय जिवघेणा, २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या

ब्ल्यू व्हेल, मोमो नंतर रुसी रुले गेम ठरतोय जिवघेणा

ग्वाल्हेर: ब्ल्यू व्हेल, ‘मोमो’ गेमनंतर आता ‘रुसी रुले’ गेम जीवघेणा ठरतोय. या गेममुळं 21 वर्षीय तरुणीनं स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे घडली आहे.

करिश्‍मा यादव असे मृत तरूणीचे नाव आहे. तर, करिश्‍माचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. करिश्‍माला ‘रुसी रुले’ या गेमचं प्रचंड वेड होते त्यातुनच करिश्‍माने आत्महत्या केली आहे.

मोमो आणि ब्लू व्हेलप्रमाणेच “रूसी रुले’ गेममध्ये अनेक टास्क असतात त्यातीलच एक टास्क म्हणजे बंदुकीत फक्त एक गोळी ठेवून बंदूक स्वतःच्या डोक्‍यावर ठेवून चालवण्याचा टास्क या गेममध्ये दिला जातो. बंदुकीचं ट्रिगर दाबल्यानंतर गोळी चालली नाही तर आपण नशीबवान ठरतो. असा हा गेम आहे.

दरम्यान, करिश्‍मा तिच्या मित्रांसोबत व्हॉट्‌सऍप वरिल व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत असतानाच ती एकीकडे ऑनलाइन रुसी रुले गेम खेळत होती. मित्रांशी गप्पा मारत असतानाच करिश्‍मानं तिच्याजवळ असलेली बंदूक मित्रांना दाखवली आणि बंदुकीत एक गोळी टाकून बंदुकीचं चेम्बर फिरवलं. बघुयात आज कोणाचं नशीब जोरावर आहे, असं म्हणत तिनं बंदूक चालवली आणि दुर्देवानं तिचा त्यात मृत्यू झाला.

अधिक वाचा : ‘मोमो’ गेममुळे भारतात पहिला बळी, विद्यार्थीनीची आत्महत्या

आधुनिकीकरणासाठी राफेल करार महत्वाचा : मोदी सरकारचे हवाई दल प्रमुख कडून समर्थन

आधुनिकीकरणासाठी राफेल करार महत्वाचा

नवी दिल्ली : राफेल विमान करारावरून काँग्रेससहित सर्व विरोधी पक्ष सध्या मोदी सरकारला घेरत आहेत. या करारावरून मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात येत आहे. अशातच पहिल्यांदाच राफेल करार विषयी भारतीय हवाई दलाकडून अधिकृतपणे मत मांडण्यात आले आहे.

राफेल करारावर हवाई दल प्रमुख एयरचीफ मार्शल बीएस धनोआ यांनी मोदी सरकारचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, सध्या भारत अवघड परिस्थितून वाटचाल करत आहेत. आपल्या शेजारील राष्ट्र अण्वस्त्र संपन्न असून ते काही स्वस्थ बसलेले नाही. ते एका रात्रीतही हल्ला चढवू शकतात. शिवाय चीन, पाकिस्तान सातत्याने आपली शस्त्रामध्ये आधुनिकीकरण करत आहेत. अशामध्ये भारतीय दलाला राफेलसारख्या विमानांची गरज आहे. भारतीय हवाई दलाची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारकारकडून राफेल युद्ध विमाने आणि एस-४०० मिसाईल खरेदी करण्यात येत आहेत. राफेल विमानांद्वारे भारत युद्धस्थितीचा सामना करू शकले, असेही त्यांनी सांगतिले आहे.

दरम्यान, हवाई दलाचे चीफ एअर मार्शल एसीबी देव यांनीही काही दिवसांपूर्वीच राफेल कराराचे समर्थन केले होते.

अधिक वाचा : पंतप्रधान मोदींचे अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची भेट

‘Rangtaari’ song from ‘Loveratri’ is out. Watch Here

Salman Khan on Wednesday shared a new song from the film, Loveratri. The track, named Rangtaari, is a peppy dance number, much like many of the songs we’ve heard so far from the film, and features a verse by Yo Yo Honey Singh.

Dev Nagi is credited as the lead singer of the song, whose lyrics have been penned by Shabbir Ahmed. The rap lyrics have been co-written by Yo Yo and Hommie Dilliwala.

Like the other songs we’ve heard from the film – Chogada, Tera Hua and Akh Love Jaave – the track has an unmistakable Gujarati/Navratri flavour. The film, which marks the Bollywood debuts of actors Aayush Sharma and Warina Hussain, is set against the backdrop of the colourful Hindu festival – which prominently features dance and celebrations.

Aayush plays the role of a happy go lucky boy from Baroda, who falls in love with an NRI, played by Warina, when she visits the town during Navratri. In the video of Rangtaari, we see Aayush walking out onto the dance floor, wearing a bracelet not unlike his mentor and brother-in-law, Salman Khan, and begins dancing enthusiastically. While his co-star Warina does not make an appearance in the video, it does feature men in silver makeup and LED tights.

Directed by Abhiraj Minawala and produced by Salman under the banner of Salman Khan Films, the flick will hit the theatres on October 5.

Watch Also : Govinda & Varun Sharma starrer Fryday Trailer Release

Man shoots wife to death in Sakkardara, tries to kill self

Man shoots wife to death in Sakkardara

Nagpur : In a fit of rage, a 48 year old man, frustrated over piling debt on him, shot dead his wife and also made failed attempt to end his life on Tuesday night in Dattatreya Nagar under jurisdiction of Sakkardara Police Station.

Police sources informed that Ravi Nagpure (48), a resident of Plot No. 164, near Sarveshwar Mandir, Dattatreya Nagar, fired a shot at his wife – Meena (40) – from point blank range, police said. The bullet hit her on the chest and she died instantaneously on the spot.

Immediately after, Ravi turned the gun on his stomach. Hearing the gun shots, neighbours rushed to Nagpure’s house and found the couple lying in pool of blood. They alerted the police.The residents rushed Ravi and his wife to hospital. Doctors pronounced Ravi’s wife dead on arrival while former’s condition is reportedly critical.

Deputy Commissioner of Police (DCP) Zone IV Nilesh Bharne said that they have learnt that Nagpure was reeling under debt and his house was also seized by the bank. He has a plywood shop in Manewada.

He was living in a rented accommodation since a month, it is learnt. The incident sent shockwaves across Sakkardara area and large numbers of onlookers gathered at the spot.

ALSO READ : बेकाबू ट्रक की चपेट में वाहन चालक की मौत; गैस सिलेंडर से भरा था ट्रक

Arun Shourie, Yashwant Sinha attack PM Modi on Rafale deal

Arun Shourie, Yashwant Sinha attack PM Modi on Rafale deal

Former Union ministers Arun Shourie and Yashwant Sinha, along with Supreme Court advocate Prashant Bhushan, attacked Prime Minister Narendra Modi on the Rafale deal, with Shourie alleging that there was “direct culpability” of the Prime Minister in “what has transpired”.

The three alleged that Modi had “compromised” India’s national security by reducing the number of aircraft from 126 to 36, without consulting either the Air Force or the Defence Ministry, and had “usurped” the authority of the service headquarters and flouted defence procurement procedure. They called it the “largest defence scam the country has ever seen”.

After the trio’s earlier press conference on August 8, Finance Minister Arun Jaitley had stated, “There is not a grain of truth in the wild allegations repeated today, nor anything substantiating in the purported facts and voluminous documents marshalled to corroborate the baseless accusations.”

Jaitley had also stated that the allegations constitute nothing but “reprocessed lies by forces increasingly desperate to prove their relevance”.

ALSO READ : एनआरसीमध्ये नोंद नसलेल्यांना देशातून हाकलणार : भाजपचे महासचिव राम माधव

Nagpur Weather

Nagpur
haze
32 ° C
32 °
32 °
25 %
1.5kmh
20 %
Sat
34 °
Sun
44 °
Mon
43 °
Tue
44 °
Wed
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...