Home Blog Page 259

भारताचा चीन ला झटका – आयात कमी करण्याचा निर्णय

भारताचा चीन ला झटका

नवी दिल्ली : चीन कडील आयात कमी करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. भारतीय रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि देशाचे चालू खाते नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने काही वस्तूंची आयात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयात कमी करण्याच्या वस्तूंमध्ये चिनी वस्तूंचे प्रमाण मोठे आहे. याचे मुख्य कारण असे आहे, की भारताचा चीनबरोबरचा व्यापार हा 63 अब्ज डॉलर्स इतका आहे. भारताने चीनकडील आयात कमी केली तर तो चीनसाठी मोठा धक्का असणार आहे. कच्चे तेल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मशीनरी, ऑर्गॅनिक केमिकल्स, पशू, वनस्पती तेल, लोह आणि स्टील यांची चीनकडून मोठ्या प्रमांणात आयात केली जाते.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, वस्त्रे, ऑटोमोबाईल्स आणि घड्याळे आदी वस्तूंची अनावश्‍यक म्हणून आयात बंद करता येईल.सर्वात मौल्यवान आयात वस्तूंत सोन्याचा समावेश आहे, पण जेव्हा जेव्हा सोन्याच्या आयातीवर बंदी घातली गेली, तेव्हा तेव्हा सोन्याची चोरटी आयात वाढली असा अनुभव आहे.

गेल्या वर्षी भारताने 33.7 अब्ज डॉलर्सचे सोने आयात केले. आयात-निर्यातीतील तफावत वाढण्याचे सोने हे एक मोठे कारण होते. सोन्याची आयात घटवण्याच्या हेतूनेच सरकारने गोल्ड बॉंड्‌स आणि गोल्ड डिपॉझिट योजना सादर केल्या आहेत. सन 2017-18 मध्ये भारताने 21 अब्ज डॉलर्सचे मोबाईल्स आणि टेलिकॉम सामग्री आयात केली. त्यामुळेच यांच्या देशांतर्गत उत्पादनाला सरकार उत्तेजन देता आहे.

अधिक वाचा : ‘इस्रो’कडून दोन ब्रिटीश उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

‘5 Weddings’ : Rajkummar Rao, Nargis Fakhri’s film gets a new release date

Rajkummar Rao, Nargis Fakhri's film gets a new release date

Rajkummar Rao and Nargis Fakhri’s upcoming film, ‘5 Weddings’ has been postponed again and will now hit the big screens on October 26. Initially, the movie was slated to release on August 10, and was later pushed to September 21.

Film critic Taran Adarsh took to Twitter to make the announcement, writing, “Rajkummar Rao, Nargis Fakhri, Bo Derek and Candy Clark… #5Weddings gets a new release date: 26 Oct 2018… Directed by Namrata Singh Gujral”

The flick will feature Nargis as a writer who is given the task of writing an article on Indian weddings. She then travels to India, where, the ‘Stree’ star, a cop, is assigned the responsibility of escorting her. Fakhri’s character will also visit Punjab to attend weddings.

The story takes a serious turn when Nargis meets transgenders and discovers some aspects related to their lives. From a writer, her character transforms into an investigative journalist. On their journey, Fakhri and Rao will also delve into romantic space.

Earlier, it was also reported that the movie will have its world premiere at the Cannes Film Festival.The film also stars Candy Clark, Bo Derek, and Dutch-American actor Anneliese Van der Pol. Helmed by an Indo-American director, Namrata Singh Gujral, the movie will release on August 26.

Read Also : Thugs of Hindostan : YRF Reveals the Logo of Aamir Khan and Katrina Kaif Film

HP India unveils affordable mini desktop to empower students

HP INDIA

NEW DELHI : HP India on Monday introduced an affordable mini desktop to help students learn and collaborate in schools and educational institutions across the country.

Starting at Rs 19,990, the HP 260 G3 desktop will enable schools and institutes to set up or upgrade computers in their science, technology, engineering and mathematics (STEM) labs at a minimal cost, the company said in a statement.

“As technology becomes integral to businesses and consumers’ daily lives, students need to learn digital skills that equip them well for the future,” said Sumeer Chandra, Managing Director, HP India.

When paired with HP Integrated Work Center and HP EliteDisplay, teachers can read and present files effortlessly. With the wide range of input display connectors, documents can also be shared across multiple monitors.

“Driven by our goal to empower students, HP has launched the mini desktop solution to enable easy and affordable digital learning for students across India,” Chandra added.

The Pentium Dual Core with 18.5-inch monitor system is available at a starting price of Rs 19,990 while Intel Core i3 with 18.5-inch monitor is available at a starting price of Rs 25,990.

“We are hitting a new price band with the HP 260 G3 desktop mini. With this, HP will be able to address the market’s need for cost-effective desktop PCs,” said Vickram Bedi, Senior Director, Personal Systems, HP Inc. India.

The company is reaching out to schools and educational institutions as well as in smaller cities, where affordable digital learning devices can be highly useful.

The system runs Windows 10 Pro and houses memory up to 32GB of DDR4.

ALSO READVivo successfully tests 5G-enabled NEX S

सेरिडॉन सहित तीन दवाओं से सुप्रीम कोर्ट ने हटाया बैन, जानिए- क्यो लगा था प्रतिबंध

सेरिडॉन सहित तीन दवाओं से सुप्रीम कोर्ट ने हटाया बैन

नई दिल्ली : सुप्रीम कोर्ट सेरिडॉन सहित तीन दवाओं पर लगे बैन को हटाने का निर्देश दिया है। कोर्ट ने स्वास्थ्य मंत्रालय की ओर से 328 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (एफडीसी) दवाओं के प्रतिबंध में से सेरिडॉन के साथ-साथ स्कीन क्रीम पेंड्रम और एक अन्य दवा पर से प्रतिबंध हटा दिया है। इन दवा कंपनियों की याचिकाओं पर शीर्ष अदालत ने यह आदेश दिया है। कोर्ट ने साथ ही केंद्र सरकार से दवाओं पर रोक पर जवाब भी मांगा है।

बता दें कि केंद्र सरकार ने पिछले हफ्ते लगभग 328 दवाओं की बिक्री पर प्रतिबंध लगा दिया था। जिसके बाद दवाई कंपनियों ने सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाया था। अब कोर्ट ने सेरिडॉन के अलावा दो अन्य दवाओं की बिक्री के आदेश दे दिए हैं।

बता दें कि केंद्र सरकार ने इन दवाओं को प्रतिबंधित करने के पीछे कारण दिया था कि यह दवाएं प्रभावशाली नहीं हैं। जिन दवाओं पर बैन लगाया था उनमें फेंसीडिल और विक्स ऐक्शन 500, सुमो, जीरोडॉल, जिंटाप व कई तरह के ऐंटीबायॉटिक्स, पेन किलर्स, शुगर और दिल के रोगों की दवाएं शामिल हैं। अभी और भी कई एफडीसी दवाएं हैं, जो देश में बिक रही हैं।

एफडीसी दवाएं वह होती हैं, जिन्हें दो या दो से अधिक दवाओं को मिलाकर बनाया जाता है। इन दवाओं पर देश में एक लंबे समय से विवाद चल रहा है। हेल्थ वर्कर्स के साथ ही संसद की एक समिति ने भी इन पर सवाल उठाए हैं। समिति का कहना है कि ये दवाइयां बिना मंजूरी और अवैज्ञानिक तरीके से बनाई जाती हैं।

और पढे : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी

‘इस्रो’कडून दोन ब्रिटीश उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

ISRO ,इस्रो

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मधून पीएसएलव्ही सी ४२ च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले असून हे उपग्रह पृथ्वीच्या हालचालींवर नजर ठेवणार आहेत. नोवा एसएआर आणि एसआय ४ अशी त्यांची नवे असून पीएसएलव्हीचे हे ४४ वे उड्डाण आहे. याप्रकारे उपग्रह प्रक्षेपित करून इस्रोने गेल्या ३ वर्षात ५६०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दोन उपग्रहांचे एकूण वजन ८९९ किलो आहे.

भारत जागतिक अंतराळ उद्योगात ३०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक हिस्सेदारीसह अग्रणी आहे. गेली काही वर्षे सर्वात कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम इस्रो करत असून पीएसएलव्ही सी ४२ चे हे पहिलेच पूर्ण व्यावसायिक उड्डाण आहे. पंतप्रधान मोदी यांनी इस्रोचे या कामगिरीबद्दल कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा : भारत में पहली बार बायोफ्यूल से उड़ा विमान, ऐसा करने वाला पहला विकासशील देश

If govt allows, I can sell petrol, diesel for Rs 35-40 per litre: Baba Ramdev

Baba Ramdev

As petrol and diesel prices continue to break records every day, yoga guru Baba Ramdev has said if the government allows, he can sell petrol and diesel for just Rs 35-40 per litre. “If the government lets me, and gives some relief in tax, I can give petrol diesel to India at Rs 35-45 per litre,” the yoga guru said. He also called for bringing petrol and diesel under the lowest slab of the uniform Goods and Services Tax (GST), and not the 28 per cent rate, as people’s “pockets are being emptied”.

Raising questions over the government’s reluctance to reduce excise duty on petrol and diesel, Ramdev said India would not stop functioning if there will be a revenue loss, which, he said, could be recovered by taxing the rich people more. He was speaking during the “NDTV Yuva” conclave on Sunday.

The ever increasing prices of fuel have put the Modi government in the dock. Though the weakening rupee and global factors like US sanctions against Iran are causing a spike in fuel prices, the Modi-led government has also refused to cut taxes to give some relief to the consumers. If the Modi government reduces excise duty on petrol and diesel by Re 1, it stands to lose Rs 14,000 crore in revenue, which would put a huge dent on its fiscal deficit target of 3.3 per cent of the GDP, says an estimate. The Centre currently levies a total excise duty of Rs 19.48 per litre on petrol and Rs 15.33 per litre on diesel, while VAT varies amongst states.

Baba Ramdev, who has actively supported most policies of the Narendra Modi government till now, seemed to be distancing himself with the BJP. He disclosed that he would not campaign for the saffron party in the 2019 General Elections; unlike he did 2014 when he campaigned for in favour of Prime Minister Narendra Modi.

“Many laud the policies of the Modi government, but some need correction now…price rise is a big issue and Modi ji will have to take corrective measures soon, failing which ‘mehngai ki aag to Modi Sarkar ko bahut mehngi padegi’ (the fire of rising prices will prove costly for the Modi government),” he said. The yoga guru also said it is people’s fundamental right to criticise the Modi government but he has done “good work” like the Clean India Mission and not allowing any major scam to happen. He, however, agreed that questions are being raised about Rafale.

Talking about his political affiliations and whether he still had faith in PM Modi, which he had reposed in 2014, the yoga guru said: “I have withdrawn myself politically. I am with all parties and I am with no parties.” He claimed to be “centrist instead of a leftist or a rightist”. He said he has adopted “maun yoga (silence yoga) on many crucial issues”. He also said he was a strong nationalist.

The Central government had raised excise duty on petrol by Rs 11.77 a litre and that on diesel by Rs 13.47 a litre in nine installments between November 2014 and January 2016 to shore up finances as global oil prices fell. Meanwhile, the petrol price in the national capital has reached Rs 82.06 per litre while diesel, too, is at a historic high of Rs 73.78 per litre. In financial capital Mumbai, petrol was priced at Rs 89.48 and diesel was priced at Rs 77.14.

Read Also : ISRO to Launch 2 UK Satellites Into Orbit on Sunday

पुढील पाच वर्षे मीच मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) 55 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढीबाबत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी चिंता करू नये, असा सल्ला देत मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे, असे प्रतिपादन केले.

विदर्भ व मराठवाडा व अनुसूचित क्षेत्रात उद्योगांना चालना मिळावी, म्हणून वीज दरात सवलत दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना कमी सवलत मिळणार असून नवीन उद्योगांना देखील याचा लाभ मिळत आहे. पण हे वीजदर मार्च 2019 पर्यंत निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे मार्चनंतरही उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच मुदतवाढ देण्याचे संकेत देऊन उद्योग जगताला दिलासा दिला आहे.

ते म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे येथील उत्पादन थेट जवाहरलाल नेहरू ड्रायपोर्टवर जाणार असून चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. केवळ 19 महिन्यांत भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण होणार आहे. गुजरात, कर्नाटक, दिल्लीसारख्या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने उद्योगक्षेत्रात प्रगती गाठली आहे. आज एकूण विदेशी गुंतवणुकीतील 47 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. पण अद्यापही काही मागास भागांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून संतुलित उद्योजक धोरण राबविण्याची गरज आहे.

अधिक वाचा : अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मागणी

वॉट्सऐप के नए फीचर्स : मैसेज भेजने से लेकर रिप्लाय करने में हुआ है बदलाव

whatsApp वॉट्सऐप

इंस्टेंट मैसेजिंग ऐप वॉट्सऐप ने कुछ महीनों में कई फीचर्स जोड़े हैं। हाल ही में वॉट्सऐप ने तीन नए फीचर्स जोड़े हैं जिनके बारे में आपको पता होना चाहिए। वॉट्सऐप के भारत में 20 करोड़े से ज्यादा यूजर्स हैं। वॉट्स ऐप के नए फीचर्स में स्वाइप टू रिप्लाय, डार्क मोड, मैसेज फॉरवार्डिंग जैसे कई फीचर्स को इस साल जोड़ा गया है। इनमें से कुछ फीचर्स फिलहाल वॉट्सऐप के बीटा फेज में है जिसे बीटा डेवलपर्स इस्तेमाल कर रहे हैं। आइए, जानते हैं ये तीनों ही फीचर्स किस तरह काम करते हैं।

स्वाइप टू रिप्लाय

सबसे पहले बात करते हैं स्वाइप टू रिप्लाय फीचर की, इस फीचर के जरिए यूजर्स किसी भी वॉट्सऐप मैसेज को आसानी से स्वाइप करके रिप्लाय कर सकेंगे। इस फीचर्स को आईओएस यूजर्स पहले से ही इस्तेमाल कर रहे थे। अब इस फीचर को एंड्रॉइड यूजर्स भी इस्तेमाल कर सकेंगे। इस फीचर की सबसे खास बात यह है कि आपको अब मैसेज का रिप्लाय करने के लिए टैप नहीं करना होगा और न ही होल्ड करना होगा। मैसेज आते ही आपको बस स्वाइप करना होगा और आप मैसेज का आसानी से रिप्लाय कर सकेंगे। फैसबुक की स्वामित्व वाली कंपनी ने इस फीचर के बारे में कहा है कि यह फीचर वॉट्सऐप के बीटा प्रोग्राम 2.18.282 का हिस्सा है।

डार्क मोड

अब बात करते हैं वॉट्स ऐप के डार्क मोड फीचर की, इस फीचर को एंड्ऱॉइड और आइओएस दोनों के लिए रोल आउट कर दिया गया है। इस मोड के जरिए आप रात में भी वॉट्सऐप का इस्तेमाल कर सकेंगे। इसकी मदद से आपके आंखों पर ज्यादा ब्राइटनेस नहीं दिखेगा और आखों में स्ट्रेन की शिकायत नहीं रहेगी। इसके साथ ही इस फीचर की मदद से आपके स्मार्टफोन की बैटरी भी सेफ रहेगी।

मैसेज फॉरवार्ड

पिछले दिनों वॉट्सऐप मैसेज के फैलने से कुछ सामुदायिक झड़प की घटनाएं देखने को मिली। वॉट्स ऐप पर मैसेज भेजने और फॉरवर्ड करने के नियम में बदलाव किया गया। आप एक बार में 5 से ज्यादा मैसेज फॉरवार्ड नहीं कर सकेंगे। इसके अलावा आप अगर कोई मैसेज फारवर्ड करते हैं तो उसके बारे में रिसीवर को पता लग जाता है कि मैसेज फॉरवर्ड किया हुआ है। वॉट्स ऐप ने किसी भी ग्रुप के एडमिन को भी ज्यादा पावर दे दिया है। ग्रुप एडमिन की स्वीकृति के बिना अब न तो कोई मैसेज भेज सकेगा और न ही ग्रुप का आइकन बदल सकेगा। अगर, कोई मैसेज ग्रुप में भेजा जाता है तो दो विकल्प आएंगे- सिर्फ ग्रुप एडमिन या फिर सभी मेंबर।

और पढे : आता ‘जिओ-२’मध्ये वापरता येणार ‘व्हॉट्सअॅप’

मोहनीश बहलच्या मुलीला सलमान खान करणार बॉलिवूडमध्ये लाँच

मोहनीश बहलच्या मुलीला सलमान खान करणार बॉलिवूडमध्ये लाँच

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान अनेक नवोदित कलाकारांसाठी गॉडफादर आहे. कतरिना कैफ, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा अशा बऱ्याच कलाकारांना त्याने बॉलिवूडमध्ये आणलं.

एखाद्या नवोदित कलाकारावर सलमानचा वरदहस्त असला की चित्रपटसृष्टीत त्याच्या प्रवेशाचा मार्ग निश्चित झालाच म्हणून समजा. अनेकांचे करिअर मार्गी लावणारा हा ‘भाईजान’ आता दिवंगत अभिनेत्री नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याविषयीची माहिती दिली. मोहनीशची मुलगी प्रनुतनला सलमान बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. या चित्रपटात प्रनुतनसोबतच आणखी एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे झहीर इक्बाल. सलमानच्या मदतीने हे दोन नवोदित कलाकार त्यांच्या करिअरचा शुभारंभ करणार आहेत.

मोहनीश बहल आणि सलमान या दोघांमधले मैत्रीचे नाते तसे जुनेच. ‘हम आपके है कौन?’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले. या दोन्ही चित्रपटांत मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.

अधिक वाचा : ‘बधाई हो’ ट्रेलर लॉन्च : जानिये आयुष्मान की ‘खुशखबरी’ का राज

विदर्भाला औद्योगिक विकासात अग्रेसर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

नागपूर : औद्योगिक क्षेत्रात मागास असलेल्या भागांच्या समतोल विकासाला प्राधान्य देण्यासाठी नवीन औद्योगिक धोरणात विदर्भाचे औद्योगिक क्षेत्रातील मागासलेपण दूर करुन आवश्यक सुविधा व सवलती देऊन विदर्भालाऔद्योगिक विकासात अग्रेसर करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करताना मराठवाडा व विदर्भासंदर्भात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने सुचविलेल्या सूचनांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. हॉटेल एअरपोर्ट सेंटर पाईंट येथे ‘व्हीआयए’चा 55 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्हीआय सोलर उद्योग गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एस. शिरपूरकर, खासदार कृपाल तुमाने, डॉ.विकास महात्मे, आमदार डॉ.आशिष देशमुख, लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, सोलर ग्रुप कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्हीआयएचे सचिव डॉ.सुहास गोधे आदी उपस्थित होते.

उद्योग विकासामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात उद्योजकांना आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होत असल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून औद्योगिक क्षेत्रात समतोल विकास करताना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन धोरण तयार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

नागपूरसह विदर्भाच्या औद्योगिक विकासासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्तीसगडपेक्षा कमी वीजदर असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, विदर्भ व मराठवाड्यातील वीजदराबाबतची मुदत लवकरच संपत असून ती मुदत पाच वर्षे वाढविण्यात येईल. अमरावतीसारख्या दुर्लक्षित औद्योगिक वसाहतीत मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु झाले असून 23 मेगा प्रोजेक्ट सुरु होत आहेत. समृद्धी महामार्गामुळे जेएनपीटी बंदराला जोडणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरु होत असल्यामुळे लॉजिस्टिक उद्योगांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आणि त्यादृष्टीने उद्योजकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टेक्स्टाईल्स धोरणासंदर्भात एक आठवड्यात निर्णय घेण्यात येऊन विदर्भ व मराठवाड्यासारख्या कापूस उत्पादन करणाऱ्या क्षेत्रातच उद्योग सुरु ठेवणे व रोजगाराच्या संधी निर्माण करणे याला प्राधान्य राहणार आहे. त्यासोबतच नवीन औद्योगिक धोरणात उद्योगांच्या विकासाला व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

विदर्भाच्या औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन उत्कृष्ट उद्योजक म्हणून आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या उद्योजकांना विदर्भ गौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तीन दशकापेक्षा जास्त औद्योगिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करुन नावलौकिक मिळविल्याबद्दल दिनशॉ डेअरी फूड प्रा. लि. चे चेअरमन आस्पी दिनशॉ बापूंना व व्यवस्थापकीय संचालक जिमी राणा यांना जीवनगौरव हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अधिक वाचा : गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम टाक्यांची संख्या वाढवा : वीरेंद्र कुकरेजा

 

गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम टाक्यांची संख्या वाढवा : वीरेंद्र कुकरेजा

गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम टाक्यांची संख्या वाढवा

नागपूर : गणेश विसर्जनासाठी विसर्जनस्थळी कृत्रिम टाक्यासह प्लास्टीकचे कृत्रिम टँक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जन स्थळी निर्माल्य संकलनासाठी मोठे कलष, मोठे ड्रम, विद्युतव्यवस्थेसह परिसरातील नियमीत सफाई करिता कर्मचारी यांच्यासह सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.

गणेश विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेचे शनिवारी (ता.१५) कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निरीक्षण केले. शहरातील नाईक तलाव, सक्करदरा तलाव व गांधीसागर तलावावरील गणेश विसर्जनस्थळांची पाहणी करून कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक प्रमोद चिपले, नगरसेवक रमेश पुणेकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनीक, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, नेहरू नगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, खिलेंद्र बिटलेकर, युवराज कांबळे आदी उपस्थित होते.

नाईक तलावामध्ये परिसरातील नागरिकांकडून सांडपाणी सोडले जाते, त्यामुळे तलाव अस्वच्छ होत आहे. ज्या नागरिकांच्या सांडपाण्याच्या पाईपलाईन तलावापर्यंत येत आहेत, त्या सर्व लाईन तात्काळ बंद करा, असे निर्देश यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. हरातालिका विसर्जन व यानंतर गणेश विसर्जनामुळे तलावाचे आरोग्य बिघडत आहे. तलावाचे सौंदर्य कायम राहावे, यासाठी पुढील वर्षीपासून नाईक तलाव

सक्करदरा तलाव मागील वर्षीपासून गणेश विसर्जनासाठी पूर्णत: बंद आहे. त्यामुळे येथे १२ कृत्रिम तलाव व ३ खड्डे करून तलाव तयार करण्यात आले आहेत. कृत्रिम तलाव उभारताना परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले जातात. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. यावर उपाय म्हणून पुढील वर्षीपासून स्थायी स्वरूपाच्या कृत्रिम टँक तयार करण्यात याव्यात, असेही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निर्देशित केले. सक्करदरा तलावाप्रमाणेच गांधीसागर तलावामध्येही विसर्जनास बंदी आहे. त्यामुळे येथील टँकसह कृत्रिम तलावांची व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. कृत्रिम तलावामध्ये हरतालिका व दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आल्याने, येथील स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी. कृत्रिम तलाव स्वच्छ करताना आवश्यक असणारे जास्तीत पंम्प लवकरात लवकर उपलब्ध करून ‍कृत्रिम तलाव स्वच्छ करा, असेही निर्देश महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी दिले.

सर्व विसर्जनस्थळी प्रवेश द्वारावरच निर्माल्य संकलन करण्याची व्यवस्था करण्यात यावी. सक्करदरा, गांधीसागर आणि सोनेगाव तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जन पूर्णत: बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचेही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निर्देशित केले. यावेळी तिन्ही झोनमधील अग्निशमन विभागाचे स्थानक प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिक वाचा : बघा व्हिडिओ : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या घरी बाप्पाचे आगमन

भिवापूर येथे ट्रकने ३ विद्यार्थ्यांना चिरडले : एकाचा जागीच मृत्यू

भिवापूर

नागपुर : नागपुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र भिवापूर येथे भरधाव ट्रकने ३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना शनिवारी घडली. यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर, २ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यातील एकीची परिस्थती अत्यंत नाजुक असल्याचे सांगितले जाट आहे.

प्राप्त माहिती नुसार शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथील विद्यार्थी सायकलने महाविद्यलयात जात असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. महिन्यापूर्वी याच मार्गवर टिप्परने २ शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना झाली होती. ती घटना ताजी असतानाच हा अपघात घडला आहे. वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.

घटने नंतर गावातील संतप्त नागरिकांनी टायर जाळून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भिवापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील आग विझवत संतप्त जमावाला शांत केले असून आरोपी ट्रक चालकाचा शोध घेणे सुरु आहे

अधिक वाचा : सिरियल किलर ; त्याने केली ३३ ट्रक चालकांची हत्या

लठ्ठपणा पासून सुटकेसाठी मानसिकता बदला : डॉ. जगन्नाथ दीक्षित

लठ्ठपणा पासून सुटकेसाठी मानसिकता बदला

नागपूर : लठ्ठपणा ही जगातील मोठी समस्या आहे. जगभरातील लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. एका सर्वेक्षणानुसार भारतात ९८ लाख पुरूष तर २ कोटी महिला लठ्ठपणाचे शिकार आहेत. मधुमेहाचे कारणही लठ्ठपणाच आहे. लठ्ठपणाचे कारण अनेक असले तरी तो कसा दूर करायचा यासाठी स्वत:ची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कुणीतरी दुसरा येऊन आपला लठ्ठपणा दूर करेल ही मानसिकता आपण जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत लठ्ठपणा दूर करता येणार नाही, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.

ते नागपूर महानगरपालिका, सप्तक व माहेश्वरी पंचायतच्यावतीने डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘लठ्ठपणा व मधुमेह प्रतिबंधाचा सोपा उपाय’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य समिती सभापती मनोज चापले, उपायुक्त रविंद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त राजेश कराडे, आरोग्य अधिकारी अनिल चिव्हाणे, डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.

 

डॉ. जगन्नाथ दीक्षित पुढे म्हणाले, अनुवांशिकता, वय, सामाजिक व आर्थिक स्थिती, जेवण बनविण्याच्या पद्धती, शिक्षण, मद्यपान, धुम्रपान अशा विविध कारणांमुळे वजन वाढतो अशी आपली धारणा आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आज जगात २४७ प्रकारचे ‘डायट प्लॅन’ आहेत. मात्र एका वेळेसाठीच ते ठिक वाटतात. आज आपली मानसिकता ‘शॉर्ट कट’ची झाली आहे. त्यामुळे वजनही झटपट कमी व्हावे असेच आपल्याला वाटते. मात्र त्यासाठी महागडे ‘डायट प्लॅन’ किंवा इतर बाबतीत पैसा खर्च करण्याची गरज नाही. रक्तात इन्सुलिनचे असते त्यामुळे लठ्ठपणा वाढतो व लठ्ठपणामुळे मधुमेह होतो. त्यामुळे लठ्ठपणा कमी करणे हे सर्वप्रथम आवश्यक आहे. विना पैशानेही लठ्ठपणा घालविता येतो. यासाठी फक्त आधी मनाची तयारी करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. श्रीकांत जिचकारांमुळे प्रेरणा मिळाली

लठ्ठपणा घालविण्यासाठी इतरांप्रमाणे मी सुद्धा विविधप्रकारच्या कसरती केल्या. कधी अमुक डायट प्लॅन, उपास, तर कधी अमुक एखाद्या आश्रमात पैसे खर्च केले. मात्र त्यातून काही फायदा झाला नाही. त्यानंतर डॉ. श्रीकांत जिचकार यांचे या विषयावरील व्याख्यान पाहिले आणि आयुष्याला दिशा मिळाली. ‘वजन कमी करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी दिवसातून दोनदा जेवण करा, यादरम्यान तोंड फक्त बोलणे आणि पाणी पिण्यासाठीच उघडा’, हा डॉ. जिचकारांचा सल्ला जीवन बदलविणारा ठरला. या सल्ल्यामध्ये कोणतेही पत्थ्य नाहीत, की काही ‘डायट प्लॅन’ही नाही. त्यामुळे स्वत:तील बदल पाहून इतरांनाही हा मोफत सल्ला देण्याची प्रेरणा आल्याचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी सांगितले. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या प्रेरणेमुळेच हे कार्य हाती घेता त्यामुळे डॉ. जिचकार यांच्या नागपुरात मधुमेह मुक्त केंद्र सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर महानगरपालिकेसह, सप्तक व माहेश्वरी पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा : देशात इथेनॉलचा प्रकल्प केंद्र सरकार उभारणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पाकिस्तान विरुद्ध खेळणे नेहमी रोमांचकारी – रोहित शर्मा

रोहित शर्मा

आशिया चषक स्पर्धेला आजपासून युएईमध्ये सुरुवात होता आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या प्रमुख संघांमध्येच खरी स्पर्धा रंगणार आहे. या चार संघांव्यतिरिक्‍त या स्पर्धेत अफगाणिस्तान व हॉंगकॉंग या संघांचा समावेश करण्यात आला आहे. यातील हॉंगकॉंगच्या संघाला अद्याप एकदिवसीय संघाचा दर्जा मिळालेला नसून केवळ या मालिकेपुरता त्याला हा दर्जा देण्यात आलेला आहे.पहिला सामना १५ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होईल.

या स्पर्धेच्या पूर्व संध्येला काल पत्रकार परिषद झाली. त्यात सर्व सहा संघाचे कर्णधार हजर होते. त्यावेळी भारतीचा प्रभारी काकर्णधार रोहित शर्मा ला प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याने तो म्हणाला, भारत येथे खेळणार असल्याने आम्ही खुश आहोत. आमच्या संघातील काही प्रमुख खेळाडू येथे आलेले नाहीत तरी आम्हाला संघ म्हणून काई करायचे आहे ते माहिती आहे. मागील काही मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये आमच्या संघाची कामगिरी उत्तम राहिली असून या स्पर्धेतही आम्ही तयारीनीशी उतरत आहोत.

“एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करून खेळ करणे यावर आमचा भर राहील. या स्पर्धेतील अन्य संघदेखील तुल्यबळ आहेत. त्यांचेही लक्ष्य ही स्पर्धा जिंक्याचे असेल. त्यामुळे ही स्पर्धा खूप अटातटीची होईल.”

पाकिस्तान विषयी प्रश्न विचारल्यावर रोहित म्हणाला, पाकिस्तानचा संघ तगडा आहे. मागील काही मालिकेतील त्याची कामगिरीही चांगली आहे. त्याच्या विरुद्ध खेळणे नेहमी रोमांचकारी असते. परंतु, ही स्पर्धा जिंकायची असेल तर अन्य संघावर देखील नजर ठेवावी लागेल.

अधिक वाचा : अर्जुन तेंडुलकर ची मुंबईच्या संघात निवड

शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये, माजी विद्यार्थ्यांकडे जावं – प्रकाश जावडेकर

Prakash Javadekar प्रकाश जावडेकर

सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. काही शाळा सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येतात आणि आर्थिक मदत मागतात. ते खरंतर माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागू शकतात. आपल्या शाळेला वा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्यच आहे, जनप्रबोधिनीनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जावडेकर म्हणाले.

जनप्रबोधिनीच्या विकासात माजी विद्यार्थ्यांच्या असलेल्या वाट्याबद्दल जावडेकरांनी कौतुक केले. अन्य शाळांसाठी हा आदर्श असल्याचे ते म्हणाले. “अनेक विद्यार्थी उपकृत राहून त्यांच्या शाळांना सढळ हस्ते मदत करतात. जनप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी अजून शाळेच्या संपर्कात आहेत. शाळेची चांगली निगा राखावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत,” जावडेकर म्हणाले.

आपल्या बालपणाची आठवण सांगताना जावडेकर म्हणाले ई-लर्निंग किंवा डिजिटल सुविधा नसतानाही शाळांमधून विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्ये मिळत होती. परंतु आज सातवीतल्या मुलाला चौथीतली गणितं सोडवता येत नाहीत असा दाखला त्यांनी दिला. आम्ही लाखो मुलांची पाहणी करत असून प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघातील मुलांची काय स्थिती आहे ते कळवत आहोत असे जावडेकर म्हणाले. परंतु केवळ सरकारकडे या कामासाठी न बघता सगळ्या समाजानं एकत्र यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शाळांना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागतंय याचा आढावा जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना घेण्यास सांगण्यात आला आहे, तसंच समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे ते म्हणाले. तसेच सध्याचा अभ्यासाचा बोजा ५० टक्क्यांनी कमी करण्याचा विचार गांभीर्यानं सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा : Nagpur University to award 3% extra marks to ‘divyang’ students

‘इंजिनीअर्स डे’च्या निमित्ताने गुगल चा एम. विश्वेश्वरय्या यांना सलाम

‘इंजिनीअर्स डे’च्या निमित्ताने गुगल चा एम. विश्वेश्वरय्या यांना सलाम

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या कार्याला सलाम करत इंजिनीअर्स डे म्हणजे च अभियंता दिवस साजरा करण्यात येत आहे. गुगल ने ही या खास दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याला सलमा करण्यासाठी म्हणून एक खास डूडल तयार केलं आहे.

आपल्या कामातच परमेश्वर शोधण्याच्या मंत्रालाच जीवनाचा मंत्र मानणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना मानवंदना देण्यासाठी म्हणून गुगलने साकारलेल्या डूडलमध्ये त्यांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. ज्यामध्ये एक पूल दिसत असून, त्यावर गुगल ही अक्षरं स्पष्टपणे दिसत आहेत. अतिशय कलात्मकपणे आणि साजेसं असं हे डूडल गुगलकडून साकारण्यात आलं आहे.

स्वच्छता ही सेवा व्हायला हवी : पंतप्रधान मोदी

Prime Minister Narendra Modi to attend the Indian Science Congress (ISC) in Nagpur on January 3, 2023
Prime Minister Narendra Modi to attend the Indian Science Congress (ISC) in Nagpur on January 3, 2023

‘चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या मोहिमेला देशातील प्रत्येक स्तरातील लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. प्रत्येकाने या मोहिमेत भाग घेतला असून आतापर्यंत ४५० जिल्हे हागणदरीमुक्त झाले आहेत. गेल्या ६०-७० वर्षात जे झालं नाही, ते गेल्या चार वर्षात करून दाखवलं’, असं सांगतानाच ‘केवळ शौचालये बनवल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छता ही सवय झाली पाहिजे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेसह बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी अध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव यांच्याशीही संवाद साधला. केवळ माझ्या संकल्पनेनुसार सरकार स्वच्छता मोहिमेवर काम करत असेल तर तेवढं पुरेसं नाही. त्यासाठी सरकार आणि प्रत्येकाने वैयक्तिक प्रयत्न केले पाहिजेत, असं मोदी म्हणाले.

सर्व भारतीय आणि स्वच्छता प्रेमींनी या मोहिमेत भाग घेतल्यानेच स्वच्छता मोहीम यशस्वी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार स्वच्छता मोहिमेमुळे आतापर्यंत ३ लाख लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत, असं सांगतानाच केवळ शौचालये बनवल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छता ही सवय झाली पाहिजे. तो रोजच्या कामाचा एक भाग झाला पाहिजे, असंही मोदी म्हणाले.

अधिक वाचा : अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मागणी

अर्जुन तेंडुलकर ची मुंबईच्या संघात निवड

Arjun Tendulkar अर्जुन तेंडुलकर

भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून पदार्पण केल्यानंतर, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मैदानावर उतरण्यास सज्ज झाला आहे. जे. वाय. लेले निमंत्रीतांच्या वन-डे मालिकेसाठी अर्जुनची मुंबईच्या संघात निवड झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सुवेद पारकर या तरुण खेळाडूकडे मुंबईच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. १६ सप्टेंबरपासून वडोदऱ्यात या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

मुंबईचा संघ :

सुवेद पारकर (कर्णधार), दिव्यांश सक्सेना, करण शहा, प्रज्ञेश कानपिळेवार, हर्षित दाफेदार, अर्स्लान शेख, यश साळुंखे, केसरसिंह थापा, वैभव कळमकर, अथर्व अंकोलेकर, भुषण जलावडकर, प्रफुल्ल देवकाते, अर्जुन तेंडुलकर, उझेर खान, बलवंत सिंह सोधा आणि सक्षम पराशर

अधिक वाचा : ज्युनियर नेमबाजांचा दोन सुवर्णपदकांचा वेध

Lupin stock rises over 2% on zero observations for Nagpur unit after USFDA inspection

Lupin

Nagpur : Lupin share price gained 2.4 percent intraday on Friday after the US health regulator concluded the inspection of company’s Nagpur unit with zero observations. Nagpur facility is the company’s latest site and manufactures oral solid dosage products. The site also houses company’s state of the art injectable manufacturing facility.

The pharma major announced the successful completion of an inspection carried out by the US Food and Drug Administration (FDA) at its Nagpur, Maharashtra facility. “The inspection concluded without any observation. This inspection was a product specific pre-approval inspection,” Lupin said.

Meanwhile, the company has received approval for its Atovaquone Oral Suspension USP, 750 mg/5 mL from the USFDA to market a generic version of GlaxoSmithKline LLC’s Mepron Oral Suspension, 750 mg/5 mL.

The drug is indicated for prevention and acute oral treatment of mild-tomoderate Pneumocystis carinii pneumonia (PCP) in patients intolerant to trimethoprim-sulfamethoxazole (TMP-SMX).

Atovaquone Oral Suspension had annual sales of approximately $117.4 million in the US (as per IQVIA MAT’s June 2018). At 11:39 hours IST, the stock price Lupin was quoting at Rs 969.80, up Rs 13.45, or 1.41 percent on the BSE.

Read Also : Nagpur University to award 3% extra marks to ‘divyang’ students

देशात इथेनॉलचा प्रकल्प केंद्र सरकार उभारणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari (नितीन गडकरी)

नागपुर :- देशात रोज इंधनदरवाढ होत आहे त्यामुळे ही देशातील मोठी समस्या आहे. या समस्या वर सरकार पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काळात यासाठी केंद्र सरकार इथेनॉल प्रकल्प उभारणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये दिली. मागील काही दिवसात पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे, लोकांमध्ये रोष निर्माण होत आहे. याला उपाय शोधण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

देशात ७० टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात होतात. निर्यात करणारे देश उत्पादन कमी करुन पेट्रोलियम पदार्थांची किंमत वाढवतात. यामुळे आपल्याला इंधनाच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकार देशात इथेनॉलचा प्रकल्प उभारणार आहे असे त्यांनी सांगितले.

ऊसापासून तयार होणाऱ्या मालायसेसपासून २२ टक्के, बी मालायसेसपासून ६ टक्के इथेनॉल बनते असे गडकरी म्हणाले. या प्रकल्पामुळे ५० लाख रोजगार तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षा, दुचाकींचा वापर नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल.

तसेच, या इंधनाच्या वापरामुळे पेट्रोलच्या किंमती ८ ते १० रुपयांनी कमी करता येतील असे गडकरी म्हणाले. इथेनॉलसोबतच सांडपाण्यातून मिथेन काढुन त्याचा वापरही इंधन म्हणून करण्यात येणार आहे. याची सुरुवात गंगा शुद्धीकरणापासून होईल अशी त्यांनी माहिती दिली.

अधिक वाचा : सेतु भाषा के तौर पर हो हिंदी का विकास, क्षेत्रीय भाषाओं का भी करें जतन – पुलिस आयुक्त उपाध्याय

सेतु भाषा के तौर पर हो हिंदी का विकास, क्षेत्रीय भाषाओं का भी करें जतन – पुलिस आयुक्त उपाध्याय

नागपुर

नागपुर : भाषा कौशल को व्यक्तित्व विकास का बड़ा आधार मानते हुए पुलिस आयुक्त डा.भूषणकुमार उपाध्याय ने कहा है कि हिंदी का विकास सेतु भाषा के तौर पर होना चाहिए। मां,मातृभूमि के बाद मातृभाषा ही व्यक्ति को सही मायने में गढ़ने का काम करती है। अपनी भाषा को नहीं भूलना चाहिए।

राजभाषा के तौर पर हिंदी के विकास के साथ ही मातृभाषा के तौर पर क्षेत्रीय भाषाओं की जतन आवश्यक है। डॉ.उपाध्याय ने विविध अनुभव व प्रसंग सुनाते हुए यह भी कहा कि सामान्य शब्दों का अधिक इस्तेमाल होना चाहिए। भाषा का महत्व दिखाने के लिए अनसुने शब्दों का इस्तेमाल कई बार हास्यास्पद स्थिति बना देता है। ट्रेन को लोहपथ गामिनी कहने की आवश्यकता नहीं लगती है।

शुक्रवार को तिलक पत्रकार भवन सभागृह में हिंदी पत्रकार संघ मध्यभारत का उद्घाटन किया गया। इसी अवसर पर हिंदी की दशा व दिशा विषय पर आयोजित परिसंवाद कार्यक्रम की अध्यक्षता करते हुए डॉ.उपाध्याय संबोधित कर रहे थे। समाचार पत्रों के महत्व पर जोर देते हुए उन्होंने कहा कि सिनेमा के बाद समाचार पत्र ही ऐसा माध्यम है जो समाज पर सीधा प्रभाव डालता है। राजभाषा के तौर पर हिंदी का चलन बढ़ाने के लिए समाचार पत्रों को और अधिक जिम्मेदारी के साथ काम करना होगा।

दैनिक भास्कर के संपादक मणिकांत सोनी, लोकमत समाचार के संपादक विकास मिश्र मिश्र, नवभारत के निवासी संपादक संजय तिवारी प्रमुख अतिथि थे। तिलक पत्रकार भवन ट्रस्ट के अध्यक्ष प्रदीप मैत्र , श्रमिक पत्रकार संघ के महासचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी अतिथि थे। मणिकांत सोनी ने कहा कि पत्रकारिता के क्षेत्र में विविध बदलावों के बाद भी हिंदी व समाचार पत्रों का महत्व कम नहीं हुआ है। अन्य भाषाओं की तुलना में हिंदी बोलनेवालों की संख्या बढ़ रही है। यह अवश्य है कि डिजिटल मीडिया नई चुनौती के तौर पर सामने आया है।

युवाओं में हिंदी के प्रति समझ कम दिखती है। िहंदी बोलना तो आता है पर लिखते समय रोमन तरीके की हिंदी लिखी जाती है। देवनागरी लिपि पर जोर देने की आवश्यकता है। विकास मिश्र ने कहा कि भाषा कौशल के लिए साहित्य या अन्य किताबों को पढ़ते रहना आवश्यक है। लेकिन पत्रकारों में भी ऐसे लोगों की संख्या बढ़ने लगी है जो समाचार पत्र भी नहीं पढ़ते हैं। पत्रकारिता के बदलते स्वरुप पर उन्होंने कहा कि पहले गुरु हुआ करते थे अब गाडफादर होने लगे हैं। पत्रकारिता की नई पीढ़ी को सही दिशा व दशा िदलाने के लिए अधिक से अधिक प्रयास की आवश्यकता है। प्रदीप मैत्र ने कहा कि भाषा की अपनी ताकत होती है। हिंदी भाषा में पकड़ नहीं होने के कारण राजनीति के कई दिग्गज लोगों को भी असहजता होती रही है।

लोकप्रिय होने के बाद भी उनकी राष्ट्रीय छवि नहीं निखर पायी। ब्रम्हाशंकर त्रिपाठी ने कहा कि पत्रकारिता के क्षेत्र में बौद्धिक संगोष्ठियां या अन्य शैक्षणिक कार्यों को करने के हिंदी पत्रकार संघ के संकल्प को सभी के सहयोग की आवश्यकता है। हिंदी पत्रकार संघ के अध्यक्ष नंदकिशोर पुरोहित ने परिसंवाद के विषय की जानकारी दी। महासचिव मनीष सोनी ने प्रस्तावना रखी। राजेश्वर मिश्र ने संचालन किया। मनोज चौबे ने आभार माना।

अतिथियों का स्वागत कमल शर्मा, रघुनाथसिंह लोधी, जगदीश जोशी ने किया। विधानपरिषद सदस्य प्रकाश गजभिये, मनपा के पूर्व सत्ता पक्ष नेता दयाशंकर तिवारी, वरिष्ठ भाजपा नेता जयप्रकाश गुप्ता, कांग्रेस नेता उमाकांत अग्निहोत्री, अभिजीत वंजारी, अतुल कोटेचा,रा तुम विश्वविद्यालय नागपुर के जनसंपर्क विभाग प्रमुख डा.धर्मेश धवनकर , एसपी सिंह, डॉ.शिवस्वरुप, बाबा मेंढे, मनीष त्रिवेदी, पंजू तोतवानी, सोहेल खान, निशांत गांधी, विनोद चतुर्वेदी, हरीष गणेशानी, महेश तिवारी, कृष्ण नागपाल, नरेंद्र सतीजा, अनिल शर्मा, विनोद जेठानी, पुष्पा उदासी, इरसाद अली, रविनीश पांडेय, टिंकू दिगवा, गुड्‌डू राहंगडाले,जयप्रकाश पारेख , रामकृष्ण गुप्ता व विविध क्षेत्रों के गणमान्य नागरिक उपस्थित थे।

और पढे : नागपुर पुलिस ने केबीसी के तर्ज पर चलाया रोड सेफ्टी अभियान

Nagpur University to award 3% extra marks to ‘divyang’ students

Nagpur University to award 3% extra marks

Nagpur : The Nagpur University (NU) has decided to provide 3 per cent extra marks for differently-abled students, now identified as ‘divyang’, from the upcoming winter examinations.

This movement came two years after the Centre and the University Grants Commission (UGC) had declared the policy for students with 21-types of disabilities. The director of higher education, Pune, has also recently asked NU to implement the policy.

The Nagpur University has included many differently-abled students like acid attack victims and people with dwarfism, speech and language disorder, cerebral palsy, neurological disorder, learning disabilities, Thalassemia, hemophilia, multiple sclerosis under its list.

The Nagpur University administration has separately formed a committee to frame norms for implementing the new policy. In 2017, the NU started giving 20 additional minutes per hour to ‘divyang’ students while writing exams.

As per the reports, in a 3-hour paper, these students are getting an additional hour. Along with the visually-impaired, students with certain disabilities are also allowed to bring writers to the exam centers. Facilities like voice calculator and books in braille script too are being provided.

ALSO READ : UIDAI : Aadhar not compulsory for school admission

नागपुर पुलिस ने केबीसी के तर्ज पर चलाया रोड सेफ्टी अभियान

नागपुर पुलिस ने केबीसी के तर्ज पर चलाया रोड सेफ्टी अभियान

अमिताभ बच्चन एकबार फिर कौन बनेगा करोड़पति सीजन-10 के साथ टेलीविजन पर लौट चुके हैं और इसके साथ ही सोशल मीडिया पर भी शो से जुड़े मीम्स और जोक्स काफी धमाल मचा रहे हैं| हाल ही में नागपुर पुलिस ने भी कौन बनेगा करोड़पति से प्रेरित होकर लोगों को रोड शेफ्टी नियमों के प्रति जागरूक करने के लिए कौन बनेगा केयरफुल पति की शुरुआत की है|

नागपुर पुलिस ने ट्विटर पर एक ऑडियंस पोल की शुरुआत की है जिसमें आम लोगों को कुछ कठिन सवालों के जावब देने होते हैं| गलत जवाब पर आप अपनी जिंदगी से हाथ धो बैठ सकते हैं|

नागपुर पुलिस का यह गेम शो ट्विटर पर उनकी सोशल मीडिया टीम शेयर कर रही है| टीम ने शो से जुड़ा क्रिएटिव तैयार किया है जिसे नागपुर पुलिस के ट्विटर अकाउंट पर शेयर किया जा रहा है| इस गेम शो में अमिताभ बच्चन कुछ इस तरह के सवाल पूछते नजर आते है|

प्रश्न- ड्राइविंग करते वक्त हेलमेट न पहनने के लिए आप क्या बहाने बनाएंगे? इस प्रश्न के चार ऑप्शन दिए जाते हैं- हेलमेट से आपके बाल खराब हो जाएंगे, सिर की नहीं सम्पत्ति की सुरक्षा करो, हेलमेट बहुत भारी होता है और हेलमेट पर बहुत खर्चा होता है|


और पढे : शहरात भव्य “प्रेमाच्या प्रतिमे” चे लोकप्रिय सैराट जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या हस्ते अनावरण

Nagpur’s lady Dr Ashwini Rangari selected TGPC’s Miss India finalist

Ashwini Rangari

Nagpur : Nagpur’s young, enthusiast and professional doctor Dr Ashwini Rangari serving at Kasturba Gandhi hospital in Sewagram has brought laurels to the city as she got selected as finalist of TGPC’s Miss India pageant.

The final pageant will be held in Mumbai from October 18 to October 21, 2018. Graduated in MBBS from Mahatma Gandhi Institute of Medical Sciences in Sewagram, Dr Rangari stole the show at the online Q & A round to secure her position among the finalists.

She nailed it in the question which was – Your friend want to quit her well paid job because she is fed up of her colleagues who backbite and belittle others and gossip all the time,What would you advice her??

Dr Rangari’s answer was – I would like to advice her 3 things

1.’Tough times never lasts, but tough people do’, and this you will find in every walk of life and not just in office. Also no one has ever made himself great by showing how small someone else is. Just look who you are and why are you here and let people talk behind you. Your job is to not let it affect you anyway.

2. If you have decided you give up halfway, then you can’t blame anybody who steps on you now. So, rise above that criticism and stay strong, also not to amplify that one thing. Always remember – dont let compliment get your head and dont let criticism get your heart.

3.You were given this life because you were strong enough to live it.So be brave because the struggle you are in today is the developing strength you will need for tomorrow.

‘The Great Pageant Community’ as TGPC stands for, conducted an online pageant contest which started in 2016 but today its has widespread reach. Every year more than 700 applications are received.

ALSO READ : शहरात भव्य “प्रेमाच्या प्रतिमे” चे लोकप्रिय सैराट जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या हस्ते अनावरण

२ दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज सोडणारा तरुण झाला 3000 कोटींच्या कंपनीचा मालक!

रितेश अग्रवाल – ओयो या हॉटेल चेन सर्व्हिसचा हा संस्थापक. ओयोनं आता चीनमध्येही आपली सेवा सुरू केली आहे. अल्पावधीत यशस्वी ठरलेल्या ओयो रूम्सची कल्पना कशी सुचली याची आणि रितेशच्या ध्यासाची ही गोष्ट.

ओयो रूम्स या कंपनीचं मूल्य ४० कोटी डॉलर एवढं म्हणजे अंदाजे २८००० कोटी रुपये एवढं झालंय. चीनमध्ये ओयो रूम्स लाँच केल्यानंतर १०व्या महिन्यातच ५० चिनी शहरांमध्ये ५०,०००हून जास्त ओयो रूम्स उघडल्या आहेत. ओयो रूम्सच्या ब्रँडअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्समधली बुकिंग्ज २० ते २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे आकडेही समोर आले आहेत.

ओडिशाच्या बिस्सम कटक गावात रितेश अग्रवालचा जन्म झाला. लहानपणापासूनच रितेशला फिरण्याची आवड होती. लहान वयातच स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांच्यासारख्यांच्या कहाण्यांनी तो प्रभावित झाला होता. त्यांच्यासारखं आपणही काहीतरी नवीन, वेगळं सुरू करावं या विचारानं तो प्रेरित झाला होता.

सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचं आयआयटीमध्ये अॅडमिशन घेण्याचं ध्येय असतं. इंजिनिअरिंगला अॅडमिशन मिळावी म्हणून रितेशने कोचिंग क्लासही जॉईन केला होता. पण त्यात अपयश आलं. नंतर युनिव्हर्सिटी ऑफ लंडनशी संलग्न असलेल्या दिल्लीतल्या कँपसमध्ये रितेशनं अॅडमिशन घेतली. पण दोन दिवसातच कॉलेज सोडून दिलं. त्याच्या या निर्णयानं पालक खूप नाराज झाले. पण रितेशची बिझनेस आयडिया ऐकल्यावर आणि त्यासाठी त्याचं ध्येयानं पछाडलेलं काम पाहिल्यावर त्याला पालकांचाही पाठिंबा मिळाला.

आपण नोकरी करायची नाही, तर उद्योग करायचा, उद्योगपती व्हायचं या ध्येयानं रितेश इतका पछाडला होता की सुरुवातीला अगदी छोटे-मोठे उद्योग त्याने सुरू केले. सुरुवातीचे काही दिवस रितेश मोबाईल सिमकार्ड विकण्याचाही व्यवसाय केला होता. आपण नोकरी करायची नाही, तर उद्योग करायचा, उद्योगपती व्हायचं या ध्येयानं रितेश इतका पछाडला होता की सुरुवातीला अगदी छोटे-मोठे उद्योग त्याने सुरू केले. सुरुवातीचे काही दिवस रितेश मोबाईल सिमकार्ड विकण्याचाही व्यवसाय केला होता.

भारताबरोबरच आता चीनमध्ये ओयो रूम्सनं हातपाय पसरले आहेत. लवकरच आग्नेय आशियात आपला विस्तार करण्याचं उद्दिष्ट साकार करण्याच्या उद्देशाने रितेशची ही कंपनी मोठे गुंतवणूकदार शोधत आहे. तेही उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

ओरावेल डॉट कॉम नावाची कंपनी सुरू केली, तेव्हा रितेश फक्त १७ वर्षांचा होता. देशभरातल्या पर्यटकांना किफायतशीर किमतीत बेड- ब्रेकफास्टच्या सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने ही कंपनी सुरू झाली. ३००० कोटी रुपयांची कंपनी – ओयोने आधीच्या गुंतवणूकदारांसह हीरो एंटरप्रायझेसकडून २५ कोटी डॉलर्सचं फंडिंग मिळवलं. यातून भारत आणि आग्नेय आशियात विस्तार करण्याचं लक्ष्य आहे.

ISRO to Launch 2 UK Satellites Into Orbit on Sunday

ISRO ,इस्रो

Indian rocket Polar Satellite Launch Vehicle (PSLV) will put into orbit on Sunday two foreign satellites – NovaSAR and S1-4 – together weighing 889 kg, said a top official. “The September 16 rocket launch will be a fully commercial launch. The rocket will be carrying only the two foreign satellites,” K. Sivan, Chairman of the Indian Space Research Organisation (ISRO).

He said such commercial launches were not new for ISRO as it has done that several times earlier.

The PSLV rocket will blast off from the first launch pad of Satish Dhawan Space Centre in Sriharikota in Andhra Pradesh.

The two satellites belong to Surrey Satellite Technologies Ltd (SSTL), UK, under commercial arrangement with Antrix Corp – the commercial arm of ISRO.

According to ISRO, the two earth observation satellites will be launched into a 583 km Sun Synchronous Orbit.

NovaSAR is a S-Band Synthetic Aperture Radar satellite intended for forest mapping, land use and ice cover monitoring, flood and disaster monitoring.

S1-4 is a high resolution Optical Earth Observation Satellite, used for surveying resources, environment monitoring, urban management and for disaster monitoring.

ALSO READ : इस्रो : चंद्रयान-२ चे जानेवारीत होणार प्रक्षेपण

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर अपहरण करून गँगरेप

चंदीगड: देश पुन्हा एकदा गँगरेपने हादरला आहे. हरियाणात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित तरुणीने सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं होतं. इतकंच नाही तर 26 जानेवारी 2016 रोजी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं होतं. दुर्दैव म्हणजे पोलिसांनी पुन्हा एकदा हद्दीचा मुद्दा उपस्थित करत पीडित कुटुंबाला मानसिक त्रास दिला.

पीडित तरुणी रेल्वेच्या परीक्षेची तयार करते. त्यासाठी ती क्लासला जात होती, त्यावेळी गावातीलच तीन जण पंकज, मनीष आणि निशू यांनी तिचं अपहरण केलं. या तिघांनी तरुणीला महेंद्रगढ आणि झज्जर जिल्ह्याच्या सीमेवरील शेतात, एका विहिरीजवळ घेऊन गेले. तिथे आणखी काही नराधम आधीच हजर होते. दारुच्या नशेत असलेल्या 12 जणांनी मुलीच्या शरिराचे अक्षरश: लचके तोडले.

या सर्व पाशवी कृत्यानंतर नराधमांनी दुपारी चारच्या सुमारास पीडित तरुणीला बेशुद्ध अवस्थेत सोडून पोबारा केला. संतापाचा कळस म्हणजे आरोपी नराधमांपैकी एकाने पीडित तरुणीच्या घरी फोन करुन, तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याचं सांगितलं. या फोननंतर कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, समोर जे चित्र होतं, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

पीडित कुटुंबाने याबाबतची तक्रार रेवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्याऐजी, कुटुंबाला हद्दीचं कारण दिलं. त्यांना महेंद्रगढमधील कनीना ठाण्यात खटला दाखल करण्यास सांगितलं. तिकडे गेल्यावर कनीना पोलिसांनीही ती हद्द आमची नसल्याचं सांगत, परतवून लावलं.

हरियाणात भाजपशासित मनोहरलाल खट्टर यांचं सरकार आहे. मुख्यमंत्री खट्टर याप्रकरणी काय भूमिका घेतात, संबंधित पोलिसांवर काय कारवाई करतात, आणि आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या घटनेनंतर धक्का बसलेल्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

“माझ्या मुलीने सीबीएसई बोर्ड परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या बेटीचं कौतुक केलं होतं. मोदी म्हणतात ‘बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ’, मग आता काय करायचं? आता माझ्या मुलीला न्याय कोण देईल? अशी उद्विग्न प्रतिक्रिया मुलीच्या आईने दिली.

ज्युनियर नेमबाजांचा दोन सुवर्णपदकांचा वेध

ज्युनियर नेमबाजांचा दोन सुवर्णपदकांचा वेध

भारताच्या उदयवीरसिंगने जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या गटात २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. याच प्रकारात भारताने सांघिकमध्ये सुवर्णयश मिळवले. या दोन सुवर्णपदकांसह भारताचे एकूण २४ पदके झाली आहेत. यात नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि सात ब्राँझपदकांचा समावेश आहे.

ज्युनियर मुलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये उदयवीरने एकूण ५८७ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. त्याने प्रिसिजनमध्ये २९१ आणि रॅपिडमध्ये २९६ गुण मिळवले. अमेरिकेचा हेन्री टर्नर लेव्हेरेटने ५८४ गुणांसह रौप्यपदक, तर कोरियाच्या जीक्यून ली याने ५८२ गुणांसह ब्राँझपदक मिळवले. भारताच्या विजयवीरला (५८१) चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताचा तिसरा नेमबाज राजकंवरसिंग संधू (६५८) २०व्या स्थानावर राहिला. उदयवीर, विजयवीर आणि राजकंवरसिंग यांनी एकत्रित मिळून १७३६ गुण मिळवून सुवर्णयश मिळवले. चीनच्या संघाने (१७३०) रौप्यपदकाची कमाई केली, तर कोरियाच्या संघाने (१७२१) ब्राँझपदक पटकावले.

वरिष्ठ गटात शीराझ शेख स्कीटमध्ये पात्रता फेरीत आठव्या स्थानी राहिला, त्याने ४९ गुण मिळवले. अंगद वीरसिंग ४७ गुणांसह ६९व्या तर मिराज अहमद ४१ गुणांसह ७९व्या स्थानावर राहिला. या प्रकारात एकूण क्रमवारीत भारतीय संघ (१३७) १६व्या स्थानावर राहिला. स्पर्धेतील २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात भारताला पदक मिळवण्यात यश आले नाही. भारताचा गुरप्रीतसिंग ५८१ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. विजयकुमार (५७६) आणि अनिश भानवाला (५७६) अनुक्रमे २४व्या आणि २५व्या स्थानावर राहिले. विजयकुमारने लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक, तर अनिशने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. या प्रकारात भारतीय संघ १७३३ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेतून भारताला आतापर्यंत दोनच ऑलिंपिक कोटा मिळवता आले आहेत.

अधिक वाचा : अजिंक्य रहाणे कडे मुंबई संघाचे नेतृत्व

विदर्भात रविवारनंतर पावसाची शक्‍यता

weather forecast

नागपूर : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना लवकरच आनंदवार्ता मिळू शकते. बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असून, ते विदर्भाच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे येत्या रविवारनंतर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह दमदार पावसाची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे.

वरुणराजाने दडी मारल्याने सध्या बळीराजासह सर्वसामान्य नागरिक चिंतित आहे. मागील तीन-चार दिवसांपासून उन्हाचे अक्षरश: चटके बसताहेत. काही शहरांमध्ये पाराही 35 अंशांवर गेला आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून, धान, सोयाबीन, कापूस व अन्य पिकांची स्थिती चिंताजनक आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न आल्यास परिस्थिती आणखी चिघळू शकते. सप्टेंबर अर्धा संपत आल्याने मॉन्सून लवकरच परतीच्या मार्गाने निघणार आहे. त्यामुळे येणारा पाऊस मॉन्सूनचा कदाचित शेवटचा पाऊस असणार आहे.

अधिक वाचा : विदर्भात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर येथे होण्याची शक्यता

Nagpur Weather

Nagpur
haze
32 ° C
32 °
32 °
25 %
1.5kmh
20 %
Sat
34 °
Sun
44 °
Mon
43 °
Tue
44 °
Wed
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...