नई दिल्ली : क्रिकेट प्रशंसकों के लिए खुशखबरी है. दिल्ली-एनसीआर में प्रदूषण के चलते भारत और बांग्लादेश (India vs Bangladesh) के टी-20 मैच पर मंडराए संकट के बादल अब छंट गए हैं. इसके साथ ही ये तय हो गया है कि दोनों टीमों के बीच तीन मैचों की टी-20 सीरीज का पहला मुकाबला दिल्ली के अरुण जेटली स्टेडियम में ही खेला जाएगा. इससे पहले प्रदूषण को देखते हुए इस मैच को दिल्ली की जगह कहीं और कराने की मांग लगातार की जा रही थी. इसे लेकर कुछ पर्यावरणविदों ने बीसीसीआई अध्यक्ष (BCCI President) सौरव गांगुली (Sourav Ganguly) को पत्र भी लिखा था.
दिवाली (Diwali) पर हुई आतिशबाजी के बाद दिल्ली का वायु गुणवत्ता सूचकांक (Air Quality Index) बहुत खराब स्तर पर बना हुआ है, लेकिन अब बीसीसीआई अध्यक्ष सौरव गांगुली और दिल्ली जिला क्रिकेट संघ (Delhi District Cricket Association) ने साफ कर दिया है कि मैच दिल्ली में ही होगा और समय पर होगा. जब इस बारे में गांगुली से पूछा गया तो उन्होंने कहा, मैच दिल्ली में ही होगा. वहीं डीडीसीए (DDCA) अधिकारी ने इस बात की पुष्टि करते हुए कहा, ‘रविवार तीन नवंबर को होने वाला टी-20 मैच दिल्ली की बजाय कहीं और कराने का सवाल ही नहीं है. बीसीसीआई की ओर से भी हमें इस तरह के कोई निर्देश नहीं मिले हैं. बल्कि हमें तो मुकाबले के लिए तैयारी जारी रखने को कहा गया है. इसके लिए ब्रॉडकास्टर्स भी पहुंचने ही वाले हैं.’
रविवार 3 नवंबर बुधवार को पहला टी-20 मैच शाम 7 बजे शुरू हो जाएगा. हालांकि अरुण जेटली स्टेडियम में होने वाले मैच से एक किलोमीटर दूर नापे गए वायु गुणवत्ता सूचकांक का स्तर बेहद खराब श्रेणी का है. इस श्रेणी की वायु में व्यक्ति को सांस लेने में तकलीफ जैसी कई समस्याएं हो सकतीं हैं. साल 2017 में श्रीलंका के खिलाफ मुकाबले के दौरान भी ऐसा ही नजारा देखने को मिला था. तब कई श्रीलंकाई खिलाड़ियों की तबीयत बिगड़ गई थी.
टिकटों की बिक्री में आई तेजी
वहीं इस मुकाबले के लिए टिकटों की बिक्री में तेजी आ गई है. सोमवार को शुरू हुई ऑनलाइन बिक्री ने अब रफ्तार पकड़ ली है. अधिकारियों ने कहा है कि आने वाले दो दिनों में टिकटों की बिक्री में और तेजी आएगी. मैच के लिए 750 रुपये मूल्य की सभी टिकटें बिक चुकीं हैं, वहीं 1000 और 1250 रुपये मूल्य की टिकटें भी तेजी से बिक रहीं हैं.
Bangladesh arrived in New Delhi on Thursday ahead of their series-opening T20 International match against India at the Arun Jaitley stadium on Sunday. Delhi will host the first of three T20Is between India and Bangladesh, while the other two matches will be played in Rajkot and Nagpur.
Bangladesh has come to India with a depleted squad as star all-rounder Shakib Al Hasan was banned by the ICC for failing to report corrupt approaches and experienced opener Tamim Iqbal pulled out of the tour for the birth of his second child.
All-rounder Mahmadullah will lead Bangladesh in the T20Is in Shakib Al Hasan’s absence, while Taijul Islam has been named as his replacement in the squad. Mohammad Saifuddin, who was ruled of the series with an injury, made way for Abu Haider Rony in the T20I side.
India will also be without their regular captain Virat Kohli in the T20I series as he has been rested. Rohit Sharma will lead India in Kohli’s absence. All-rounder Shivam Dube also received a maiden call-up to the national squad and may make his India debut during the course of the series.
The Board of Control for Cricket in India (BCCI) has been urged to shift the venue of the first T20I, with the national capital experiencing high levels of air pollution, but the board has been adamant that the match will be held in Delhi.
Apart from the T20I series, Bangladesh are also scheduled to play two Test matches against India. The Test series begins on November 14 in Indore. The second match, scheduled for November 22 at Kolkata’s Eden Gardens, will be the first-ever day-night Test match in India.
राष्ट्रीय संशोधन संस्थांनी आपले संशोधन प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित न ठेवता वैज्ञानिक संशोधनाचे निष्कर्ष तसेच त्यांची विस्तृत माहिती ही स्थानिक भाषेत लोकांपर्यंत पोहोचवल्यास अशा संशोधनाचा फायदा जास्त प्रमाणात लोकांना होईल असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती एम. वैकेंया नायडू यांनी आज नागपुरात केले. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी तर्फे आयोजित ‘ जीवशास्त्र, चिकित्सा व पर्यावरणात धातू आयन व कार्बोनिक प्रदूषके’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले , त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निरी चे संचालक डॉ. राकेश कुमार, परिसंवादाच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली खन्ना, अमेरिकेच्या मिसिसिपी येथील जॅक्सन स्टेट यूनिवर्सिटीचे प्राध्यापक पॉल टेक्नवोव तसेच राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे उपस्थित होते.
बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे आरोग्य तसेच पर्यावरणीय आव्हाने यांच्यावर नवे उपाय सुचवण्या करिता असे परिसंवाद एक उत्तम व्यासपीठ आहे अशी भावना उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली. पर्यावरणीय प्रदूषण तसेच हवेच्या गुणवत्तेत होणारी घसरण हे देशापुढील मोठे आव्हान आहेत असे सांगून सरकारने राष्ट्रीय स्तरावर वायू प्रदूषणाला आळा घालण्याकरीता नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत 2024 पर्यंत हवेतील पार्टीक्युलेट मॅटरच्या प्रमाणात 20 ते 30 टक्के पर्यंत कपात करण्याचे उद्दिष्ट आखल्याचे त्यांनी सांगितले. भूजल तसेच वाहणारे पाणी यांच्यातील प्रदूषण खूप वाढले असून पाण्यातील अशुद्ध मेटल आयन नष्ट करण्यासाठी करण्यासाठी किफायतशीर उपाय योजना करणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. सर्व प्रकारच्या वैज्ञानिक उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्वाचा असतो, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी नीरीतर्फे ‘जागृती एक समाज एक लक्ष’ या लोकसहभागाधारित सार्वजनिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ देखील उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आला .या कार्यक्रमाअंतर्गत लुप्त झालेल्या नद्यांचे लोकसहभागाने पुनरुज्जीवन तसेच जलसाक्षरता व संवर्धन याविषयीचे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निरीतर्फे हाती घेतल्या जाणार आहेत. या परिसंवादादरम्यान हवेची गुणवत्ता व आरोग्य, कर्करोगावरील उपचार , पर्यावरणीय प्रदूषक व जोखिम मूल्यांकन , धातू आधारित नॅनोटेक्नॉलॉजी व टॉक्सिकॉलॉजी, मेटल आयन त्यातील बदल या संदर्भातील संशोधनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
परिसंवादाच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली खन्ना यांनी सदर परिसंवादातील संशोधनप्रबंध हे आंतरराष्ट्रीय पर्यावरण विज्ञान मासिकांमध्ये प्रकाशित होणार असल्याच सांगितल.
या परिसंवादाच्या उद्घाटनानंतर निरी परिसरातील स्मृती वन मध्ये नायडू यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. परिसंवादात देश विदेशातील विविध प्रतिनिधींचा सहभाग होता.
मुंबई: मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना आग्रही असतानाच, भाजपनं शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला ठेवला आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १३ अन्य मंत्रिपदे देण्याबाबतचा प्रस्ताव भाजपनं ठेवला असल्याचं कळतं. तर मुख्यमंत्रिपद आणि अन्य २६ मंत्रिपदं ही भाजपकडेच राहतील, असंही समजतं. भाजपच्या या ‘ऑफर’नंतर शिवसेना काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता. लोकसभा निवडणुकांवेळी विधानसभेसाठी सत्तावाटपाचं सूत्र ठरल्याचं सांगत, मुख्यमंत्रिपद आणि समान वाटा मिळालाच पाहिजे, असा आग्रह शिवसेनेनं धरला होता. तर सत्तास्थापनेच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले नसल्याचे खळबळजनक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. तेव्हापासून सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली होती. शिवसेना अजूनही या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. सत्ता स्थापण्याचे अनेक फॉर्म्युले समोर येत असतानाच, भाजपच्या बैठकीत विधीमंडळ पक्षनेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. भाजपनं पक्षाच्या विधीमंडळ नेत्याची निवड करून एक पाऊल पुढं टाकलं असतानाच, त्यांनी शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा नवा प्रस्ताव ठेवल्याचं कळतं. त्यानुसार, मुख्यमंत्रिपद आणि अन्य २६ मंत्रिपदे ही भाजपकडे राहणार आहेत. त्यात गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही महत्वाची खाती ही त्यांच्याकडेच राहतील असं कळतं. तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि अन्य १३ खाती देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपनं १०५ जागा जिंकल्या असून, अन्य पाच आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं त्यांचं संख्याबळ ११० पर्यंत पोहोचलं आहे, तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला असून, त्यांनाही अन्य पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं त्यांचं संख्याबळ ६१ वर पोहोचलं आहे. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी बळ मिळू शकलं नाही. त्यामुळं भाजप आणि शिवसेनेला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असं सांगितलं जात आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून, उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठरलेल्या फॉर्म्युलाची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या दोन मुद्द्यांवर शिवसेना आग्रही आहे. तर कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळं सत्ता स्थापनेचा तिढा आणखीनच वाढला होता.
आता हा तिढा सोडवण्यासाठी भाजपनं शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपच्या या प्रस्तावावर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळं शिवसेना नक्की कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपनं विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.
मुंबई: विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना युतीत सत्तासंघर्ष सुरू आहे. समान वाटा आणि मुख्यमंत्रिपद या दोन्ही मुद्द्यांवर शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली आहे. तर शिवसेना सत्तेत सहभागी होण्यास तयार होईल, अशी अपेक्षा भाजपकडून व्यक्त केली जात आहे. त्यात देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपनं महत्वाची खाती आणि मुख्यमंत्रिपदाबाबत नरमाईची भूमिका स्वीकारली नाही तर, भाजप, शिवसेना किंवा अन्य पक्षांकडे सरकार स्थापन करण्यासंबंधी कोणते पर्याय आहेत हे जाणून घेऊयात….
पहिला पर्याय: भाजप+ शिवसेना
राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन होईल अशी जास्त शक्यता आहे. या दोन्ही पक्षांमध्ये सत्तासंघर्ष सुरू असला तरी, एकमेकांवर दबाव आणून आपली भूमिका रेटून नेण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. पहिल्यांदाच शिवसेनेनं कमी जागांवर निवडणूक लढवली आहे. तर भाजपला २०१४ च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत. ही शिवसेनेसाठी एक संधी असल्याचं मानलं जात आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापन करण्यासंबंधी रुपरेषा आखण्यासाठी मंगळवारी बैठक होणार होती. मात्र, शिवसेनेनं ती रद्द केली. शिवसेनेकडून याआधी सत्तेत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली जात होती. मात्र, पाच वर्षे सरकार चालले. सध्या सुरू असलेला संघर्ष काही काळापुरता आहे. मात्र, सरकार हे दोन्ही पक्षच स्थापन करतील असं बोललं जात आहे.
दुसरा पर्याय: भाजप-अपक्ष आणि लहान पक्ष
भाजपनं २८८ जागांपैकी १०५ जागा जिंकल्या आहेत. जर शिवसेनेनं पाठिंबा दिला नाही तर आणखी ४० आमदारांच्या पाठिंब्याची भाजपला गरज आहे. भाजपनं सर्व १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवला तर, तर त्यांचा हाच आकडा ११८ पर्यंत पोहोचेल. त्यानंतरही आणखी २७ सदस्यांचा पाठिंबा लागेल. लहान पक्षांच्या खात्यात १६ जागा आहेत. त्यात एमआयएम आणि माकपसारखे पक्ष आहेत. ओवेसी आणि येचुरी हे भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता कमीच आहे.
तिसरा पर्याय : शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बाहेरून पाठिंबा देतील आणि शिवसेनेचं सरकार सरकार स्थापन करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा एक पर्याय असल्याचंही मानलं जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ५४ जागा आणि काँग्रेसकडे ४४ जागा आहेत. जर दोन्ही पक्षांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला तर, पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातील सदस्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवण्याची शक्यता आहे. आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो मात्र, तसा प्रस्ताव शिवसेनेकडून यायला हवा, असं काँग्रेसचे खासदार दलवाई यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसही शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो, असं बोललं जात आहे. तसं झालं तर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊ शकते आणि भाजपला विरोधी पक्षात बसावे लागेल.
चौथा पर्याय: भाजपचं अल्पमतातलं सरकार
२०१४मध्ये भाजपनं अल्पमतातील सरकार स्थापन केलं होतं. काही दिवस शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं फडणवीस सरकारला ‘ऑक्सिजन’ दिलं होतं. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकतो अशी चाचपणी केली जात आहे. मात्र, यापैकी कोणता पर्याय अंतिम होईल हे सांगता येणं कठीण आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपणच पुढील पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी असू आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात असेल, असं सांगितलं आहे.
Nagpur : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात 3 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत दौऱ्यावर येणारा बांगलादेशचा संघ टी-20 आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला टी-20 सामना नवी दिल्ली येथे होणार आहे. मात्र पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत.
नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणाऱ्या भारत-बांगलादेश टी-20 सामना सध्या अडचणीत आहे ते वायू प्रदुषणामुळं. दिवाळीनंतर राजधानीतील प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळं दुषित हवेत खेळाडू कसे खेळणार, असा प्रश्न बीसीसीआयला पडला आहे. दिल्लीतील प्रदुषणामुळं हवा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.
टीम इंडियाला दिवाळी पडणार महागात
दिवाळीच्या आधी आणि नंतर एक्यआईच्या (air quality index) आकड्यांनुसार 0-50 खुप चांगली, 51-100 चांगली, 101-200 मध्यम, 201-300 खराब, 300-400 खुप खराब आणि 400च्या वर गंभीर अशी विभागणी करण्यात आली आहे. यानुसार दिल्लीमधली हवा सध्या 337 म्हणजेच खुप खराब आहे. त्यामुळं फटाके आणि प्रदुषण यांचा फटका भारत-बांगलादेश यांच्यातील सामन्याला बसणार आहे.
दोन्ही संघांच्या सरावावर परिणाम
भारत-बांगलादेश यांच्यातील सामना हा संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल त्यामुळं प्रदुषणाचा तसा फटका सामन्याला बसण्याची शक्यता कमी आहे. रात्रच्या वेळी प्रदुषणाची तीव्रता कमी असेल. दरम्यान असे असले तरी, खेळाडूंना सराव करता येईल का, याबाबत अजूनही संभ्रम आहे. उद्यापासून भारत-बांगलादेश या दोन्ही संघांचा सराव वर्ग भरवला जाऊ शकतो.
बीसीसीआयनं काढला तोडगा
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत, “सामन्यावर विशेष परिणाम होणार नाही, कारण सामना सायंकाळी असेल. मात्र मुद्दा सरावाचा आहे. आजही हवेत विशेष सुधार न झाल्यामुळं खेळाडूंना सराव करता येत नाही आहे”, असे सांगितले. त्यामुळं गुरुवारी किंवा शुक्रवारी खेळाडूंना सरावासाठी विशेष सोय केली जाणार आहे. प्रदुषणामुळे खेळाडूंना मास्क बांधून सराव करावा लागू शकतो.
2007मध्ये श्रीलंका संघाला दिल्लीमध्ये वापरावा लागला होता मास्क
2007मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाला दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात त्रास सहन करावा लागला होता. श्रीलंका संघानं हा सामना तोंडाला मास्क बांधून हा सामना खेळला. त्यामुळं हीच चूक पुन्हा होणार नाही यासाठी बीसीसीआय आणि दिल्ली क्रिकेट बोर्ड चर्चा करणार आहे. त्यामुळं जर सामन्यादरम्यान प्रदुषण असेल तर बांगलादेशच्या संघालाही मास्क बांधून खेळावे लागेल.
Nagpur: टीम इंडिया का कोलकाता के ईडन गार्डन्स स्टेडियम में बांग्लादेश के साथ (India vs Bangladesh) अपना पहला दिन-रात का टेस्ट मैच (Day-Night test) खेलना है. 22 नवम्बर से होने वाले इस मैच में एसजी पिंक बॉल का उपयोग होना है. इतने कम समय में बीसीसीआई पर्याप्त गेंदों की व्यवस्था कैसे सकेगी यह भी एक सवाल है, लेकिन बीसीसीआई अध्यक्ष सौरव गांगुली ने कंपनी से कहा है कि वह अगले 10 दिनों में पर्याप्त संख्या में पिंक बॉल तैयार कर ले.
अभ्यास मैच के लिए भी चाहिए गेंदें
मंगलवार को ही बांग्लादेश क्रिकेट बोर्ड ने भारत के साथ कोलकाता में पहले दिन-रात के टेस्ट मैच को हरी झंडी दी और इसी दिन बोर्ड अधिकारियों ने एसजी कम्पनी के अधिकारियों से बात कर उन्हें अतिशीघ्र पर्याप्त संख्या में पिंक बॉल तैयार करने को कहा, जिससे कि दोनों टीमों को अभ्यास करने में कोई दिक्कत ना हो. दोनों ही टीमें पहली बार डे-नाइट टेस्ट मैच खेल रही हैं.
एक टीम बनाई है गांगुली ने
एक सूत्र ने कहा, “हां, अध्यक्ष ने एक टीम बनाई है, जो एसजी कम्पनी के साथ तालमेल बनाए रखेगी. अध्यक्ष चाहते हैं कि अगले 10 दिनों में पर्याप्त संख्या में पिंक बॉल तैयार हो जाए, जिससे कि दोनों टीमों को अभ्यास करने में कोई दिक्कत ना हो.” बीसीसीआई के एक अधिकारी ने कहा कि असल चैलेंज को अंपायरों को सब्सीट्यूट बॉल देने की होगी.
अगर सबा करीम ने दिया होता बढ़ावा…
अधिकारी ने कहा, “अगर बीसीसीआई जीएम (क्रिकेट आपरेशंस) सबी करीम ने घरेलू मैचों में पिंक बॉल के उपयोग पर बल दिया होता तो फिर आज हमें सब्सीट्यूट बॉल्स की कमी नहीं होती. हम रणजी ट्रॉफी, ईरानी ट्रॉफी जैसे आयोजनों में पिंक बॉल का इस्तेमाल कर सकते थे. इस सम्बंध में गांगुली ने काफी पहले प्रयास किया था लेकिन इसके बाद कोई विकास नहीं हुआ और आज हम दोराहे पर खड़े हैं.”
पहले से ही पिंक गेंद के समर्थक रहे हैं गांगुली
उल्लेखनीय है कि गांगुली ने हमेशा से पिंक बॉल क्रिकेट की वकालत की है. वह 2016-17 में जब तकनीकी समिति के सदस्य थे, तब उन्होंने घरेलू क्रिकेट में भी पिंक बॉल के उपयोग की सिफारिश की थी. गांगुली ने उसी समय दिन-रात के मैच की वकालत की थी.
ज्यादा दर्शक आएंगे इससे
गांगुली का मत है कि दिन-रात के टेस्ट मैच से टेस्ट क्रिकेट को अधिक से अधिक दर्शक मिल सकेंगे. अभी दक्षिण अफ्रीका के साथ रांची में खेले गए तीसरे टेस्ट मैच के बाद भारतीय कप्तान कोहली ने दर्शकों की कम संख्या को लेकर नाराजगी जाहिर की थी. कोहली ने इसके बाद भारत में पांच टेस्ट सेंटर बनाए जाने की बात कही थी. बांग्लादेशी टीम बुधवार को भारत पहुंच रही है. वह भारत के साथ तीन टी-20 और दो टेस्ट मैच खेलेगी.
Nagpur: भारत और बांग्लादेश (India vs Bangladesh) के बीच 3 नवंबर से शुरू होने वाली टी20 सीरीज से पहले टीम के पूर्व घोषित कप्तान शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) पर दो साल का बैन लग गया है. इस वजह से बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (BCB) को इस सीरीज के लिए नया कप्तान चुनना पड़ा. अब यह जिम्मेदारी मेहमुदुल्ला (Mahmudullah Riyad) को दी गई है. वहीं मोमिनुल हक को टेस्ट टीम का कप्तान बनाया गया है.
ये हुए हैं टीम में बदलाव
बीसीबी ने यह फैसला तब लिया जब आईसीसी ने शाकिब अल हसन पर दो साल का प्रतिबंध लगाया है. भारत दौरे के लिए अब शाकिब की जगह तैजुल इस्लाम को टेस्ट और टी-20 टीम में शामिल किया गया है. इसके अलावा चोटिल मोहम्मद सैफुद्दीन की जगह अबु हैदर रॉनी और निजी कारणों से दौरे से अपना नाम वापस लेने वाले ओपनर तमीम इकबाल की जगह मोहम्मद मिथुन को टीम में शामिल किया गया है. तेज गेंदबाज मुस्ताफिजुर रहमान की भी टेस्ट टीम में वापसी हुई है.
इस लिए नाराज थी आईसीसी
शाकिब को लगे इस प्रतिबंध में एक साल निलंबन शामिल है. एक बुकी ने मैच फिक्सिंग के लिए शाकिब से संपर्क साधा था, लेकिन शाकिब ने इसकी जानकारी आईसीसी को नहीं दी थी. आईसीसी बुकी की जानकारी छुपाने को लेकर शाकिब से नाराज था और उसने बीसीबी से कहा था कि वह शाकिब को अभ्यास से दूर रखे. आईसीसी ने इसके बाद जाकर शाकिब पर यह प्रतिबंध लगाया है.
एक साल बाद हो सकती है वापसी
शाकिब अब 29 अक्टूबर 2020 के बाद से फिर से अंतरराष्ट्रीय क्रिकेट में खेल सकते हैं. उन्होंने अपने ऊपर लगे प्रतिबंध को स्वीकार कर लिया है. इसके साथ ही शाकिब ने अपनी गलतियों को स्वीकरते हुए आईसीसी से हर तरह का सहयोग करने का इरादा भी जाहिर किया. आईसीसी ने इस सजा में प्रावधान है कि अगर शाकिब सहयोग करते हैं तो अगले साल उनका निलंबन खत्म हो सकता है.
मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्याचा कारभार चालवणार असं शिवसेनेला ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस हे येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर सध्या ठाम असलेली शिवसेना एक पाऊल मागे घेईल, अशी भाजपची अपेक्षा आहे.
भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना आपला आग्रह बाजूला ठेवून अखेरीस सत्तेत सहभागी होईल. मात्र, शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या सुरू असलेलं वाकयुद्ध अजून थांबण्याचं नाव घेत नाही. भाजपचे वरिष्ठ नेते अद्याप संयम राखून आहेत. भाजप-शिवसेना युतीतील तणावाचं वातावरण निवळेल, या प्रतीक्षेत ते आहेत. संख्याबळाच्या आधारावर सत्तेत वाटा आणि समझोता होईल, असं त्यांना वाटतं. एका भाजप नेत्याच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे येत्या ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
दरम्यान, ‘लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता. तसे आश्वासन दिलेच नव्हते’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केल्याने खळबळ उडाली होती. ‘शिवसेनेने अजून कोणताही प्रस्ताव दिलेला नसून, त्यांच्या प्रस्तावावर मेरिटनुसार विचार केला जाईल. त्यांच्या योग्य मागण्या मान्य केल्या जातील’, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानांनंतर शिवसेना आक्रमक झाली असून, पक्षाने मंगळवारी जागावाटपाबाबत होणारी युतीची बैठकच रद्द केली होती.
‘सामना’तील टीकेनं फडणवीस नाराज
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून भाजपवर वारंवार होणाऱ्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून भाजपवर टीका केली होती.
सरकार स्थापनेचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता
भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष सुरू असतानाच, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांची बुधवारी भाजप आमदारांच्या होणाऱ्या बैठकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या बैठकीत फडणवीस यांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापन करण्याचा प्रस्तावही ठेवणार आहेत, असं सांगितलं जातं.
Prime Minister Narendra Modi here on Tuesday met King of Jordan Abdullah II in Riyadh and discussed ways to strengthen ties between the two countries.
“A good beginning to the day! PM @narendramodi met His Majesty King Abdullah II of Jordan in Riyadh. Both leaders exchanged views on working closely together to strengthen our ties across sectors, especially in trade & investment, human resource development & people-to-people ties,” Ministry of External Affairs spokesperson Raveesh Kumar tweeted.
The two leaders are here to attend the annual Saudi’s Future Investment Initiative (FII).
The Prime Minister will deliver a keynote address at the FII which will be followed by an interaction with a moderator at the conference.
The FII Forum is also known as the ‘Davos in the Desert’ which has been hosted by Riyadh since 2017 to project the Kingdom as a potential investment hub in the region.
The Prime Minister will deliver a keynote address at the Future Investment Initiative (FII) which will be followed by an interaction with a moderator at the conference.
Modi is also scheduled to meet King of Saudi Arabia, Salman bin Abdulaziz Al Saud, and Crown Prince Mohammed bin Salman.
Prior to his departure, Modi said in a statement that he looks forward to his participation in the FII Forum where he would be speaking about the growing trade and investment opportunities for the global investors in India as the country marches forward to a USD 5 trillion economy by 2024.
क्या वाकई एक इंटरनेशनल क्रिकेट मैच के लिए दिल्ली तैयार है? तीन नवंबर को भारत और बांग्लादेश के बीच टी 20 मुकाबला (India vs Bangladesh T20I Match) होना है. मंगलवार से रविवार के बीच महज चार दिन पड़ते हैं. उसमें भी आपको अभ्यास के लिए दो दिन या कम से कम एक दिन तो चाहिए. अगर भारत और बांग्लादेश दोनों टीमें सिर्फ एक दिन भी अभ्यास करती हैं, तो वे दिल्ली की जहरीली हवा में दो दिन यानी शनिवार और रविवार को मैदान पर होंगी. क्या वाकई ऐसा माहौल क्रिकेट के लिए मुफीद है? क्या हम मैच के लाइव टेलीकास्ट के दौरान दिल्ली की जो तस्वीर पेश करेंगे, वो अच्छी होगी? उससे भी बड़ा सवाल कि कहीं इस मैच को प्रदूषण की वजह से रद्द तो नहीं करना पड़ेगा?
साथ में लगी तस्वीर से जाहिर है कि मंगलवार को सुबह 11 बजे दिल्ली का क्या हाल है. आनंद विहार में AQI 534 है. दिल्ली के बाकी हिस्सों में भी हाल अच्छा नहीं है. ऐसे में क्या यह मैच हो पाएगा? ध्यान रखिए, मैदान पर दौड़ते हुए प्रदूषण अपना और गहरा असर छोड़ता है. सिरदर्द, चक्कर आना, उल्टियां.. ये सब दौड़ने की वजह से हो सकता है. इसीलिए ज्यादा प्रदूषण में एक्सरसाइज या रनिंग के लिए मना किया जाता है. दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उम्मीद जता चुके हैं कि मैच होगा. उन्होंने कहा कि हमने पॉल्यूशन से निपटने के इंतजाम किए हैं. उन्होंने ऑड ईवन स्कीम की भी बात की. हालांकि यह स्कीम मैच के अगले दिन यानी चार नवंबर से लागू होनी है.
दो साल पहले प्रदूषण की वजह से रुका था इंटरनेशनल मैच
दिल्ली पहले भी प्रदूषण (Delhi Air Pollution) की वजह से शर्मसार हो चुकी है. दो साल पहले की तस्वीर याद कीजिए भारत और श्रीलंका के बीच मैच था. श्रीलंका के लाहिरू गमगे अपने घुटनों पर बैठे हुए थे. सिर नीचे था. उल्टी कर रहे थे. दिल्ली के फिरोजशाह कोटला मैदान पर पूरी दिल्ली की तरह धुंधलका छाया था. उस रोज दोपहर में इंडिया गेट के आसपास पीएम 2.5 का स्तर 337 था, जो सामान्य से करीब छह गुना ज्यादा है. पीएम 10 का स्तर 541 था. वो भी करीब छह गुना ही है. मैच रुका. लंच के बाद करीब 17 मिनट तक खेल नहीं हुआ.
इस बार जो अनुमान है, उसके मुताबिक AQI स्तर 200 के आसपास होगा. इस समय ढाका में एयर क्वालिटी इंडेक्स 150 से ज्यादा है. यानी शुक्र मना सकते हैं कि वो टीम खेलने वाली है, जिनका मुल्क प्रदूषण की समस्या से जूझ रहा है. बांग्लादेश की जगह अगर न्यूजीलैंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड जैसी टीमें होतीं, तो इस मैच पर गहरा संकट होता. इसके बावजूद अगर कुछ खिलाड़ी श्रीलंकाई टीम की जगह मास्क पहने नजर आए, तो समझ सकते हैं कि वो तस्वीर पूरी दुनिया में कैसा संदेश देगी. ‘इनफेमस डेल्ही स्मॉग’ हमेशा से इंग्लैंड या ऑस्ट्रेलिया की हेडलाइन बनती रही है.
प्रदूषण की वजह से रद्द हुए हैं मैच
दिल्ली में क्रिकेट मैच प्रदूषण (Delhi Air Pollution) की वजह से रद्द हो चुके हैं. साल था 2016. नवंबर में दो रणजी मैच रद्द कर दिए गए थे. तब भी वजह प्रदूषण थी. बंगाल और गुजरात को फिरोजशाह कोटला स्टेडियम में खेलना था. हैदराबाद और त्रिपुरा का मैच करनैल सिंह स्टेडियम में होना था. तब मनोज तिवारी और प्रज्ञान ओझा की तस्वीरें हर जगह पब्लिश हुई थीं, जो मास्क पहने मैदान पर खड़े थे. अभी तो यह उम्मीद की जानी चाहिए कि एक्यूआई स्तर 300 पार नहीं करेगा, जिसे खतरनाक माना जाता है. दूसरा यह भी शुक्र करिए कि सामने बांग्लादेश की टीम है. कोई और टीम होती, तो यकीनन अब तक यह बड़ा मुद्दा बन चुका होता.
BCCI president Sourav Ganguly on Monday remained hopeful that Bangladesh will agree to play the first-ever Day/Night Test between the two countries, notwithstanding the neighbors’ apprehension about facing the pink ball.
The Test is scheduled to be held at the Eden Gardens from November 22-26.
The final outcome of Bangladesh Cricket Board’s (BCB) meeting with its senior players will be intimated to the BCCI president by late Monday evening or Tuesday morning.
“I spoke to the BCB president (Nazmul Hassan). They are agreeable, they wanted to speak to the players. I’m sure it will be a day/night match. They will also officially announce it soon. Hopefully, by 10-10:30 pm tonight, we will get a confirmation,” Ganguly told PTI.
BCB’s head of cricket operations and former skipper Akram Khan acknowledged that there are practical issues like lack of preparation as far as playing with the pink ball under lights is concerned.
“It’s a great initiative but we need to take the players into confidence. If you look at the itinerary, we would probably get two days (November 21, 22) for training with a pink ball under lights. That’s too little time for preparation. The players are meeting the president today. Hopefully, by tonight or tomorrow (Tuesday) morning, a decision will be made,” Khan said.
Ganguly, on his part, wants a final intimation by Monday night only so that preparation starts in full swing with other arrangements.
“If we get to know by tonight and then we will go forward with our plans by tomorrow.”
There are plans to invite India’s legendary Olympians like Abhinav Bindra, MC Mary Kom and P V Sindhu and felicitate them for their contribution to the country’s Olympic movement.
“We want to invite and have plans to felicitate Mary Kom, Sindhu and all (great Olympians). We are just waiting for the BCB’s confirmation at the moment. There are also plans to bring in school children, providing them free passes for the game,” Ganguly said.
A lot like Cricket Australia’s annual ‘Pink Test’ (players wear Pink caps) in association with the Jane McGrath Foundation to raise awareness about breast cancer, Ganguly also wants the Eden’s Day/night Test to be an “annual affair”.
“I want the Eden (Day/Night) to be an annual affair,” the president said without elaborating whether there would be some charity initiatives taken by the BCCI or the Cricket Association of Bengal (CAB).
मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवेसनेला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला असून सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करू, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. शरद पवार यांनी हे मत मांडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही हीच भूमिका मांडली आहे.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्प्ट केले आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. या बैठकीच समान सत्तावाटप आणि अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आली. या बैठकीत समान सत्तावाटपाबाबत आक्रपणे मागणी करण्यात आली असून उद्धव ठाकरे यांनी भाजपला या मागणीबाबत अप्रत्यक्षपणे निर्वाणीचा इशारा दिला आहे. ठरल्यानुसार मिळालेच पाहिजे, आपण ठरलेल्यापेक्षा एक कणही अधिकचे मागणार नाही असे सांगताना, आपण कोणतेही वेडेवाकडे पर्याय स्वीकारणार नाही, पण… आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत असे संकेतही उद्धव यांनी दिले आहेत. हा पर्याय म्हणजे भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणे हाच असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. आपली मागणी पदरात पाडून घेण्यासाठी भाजपवर दबाव टाकण्यासाठीच उद्धव असे बोलत आहेत असे राजकीय अभ्यासकांना वाटते. मात्र शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही सरकार स्थापन करणार नाही, किंवा सरकार स्थापनेत भागही घेणार नाही, असे सांगितल्यामुळे शिवसेनेला आता भाजपसोबत जाण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही, असेही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.
‘८ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका समजेल’
शिवसेनेत प्रवेश करत आमदार झालेले अब्दुल सत्तार यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेत फार तथ्य आहे असे वाटत नसल्याचे वाटते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची खरी भूमिका ८ नोव्हेंबरला स्पष्ट होईल असे म्हटले आहे. आपण काँग्रेसमध्ये अनेक वर्षे घालवली असून त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहित आहे. त्यामुळे आमच्यासमोर सत्ता स्थापनेचे अनेक पर्याय खुले आहेत याचा पुनरुच्चार करत अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर दबाव कायम ठेवण्याचा शिवसेनेचे प्रयत्न कायम असल्याचे संकेत दिले आहेत.
Mumbai: Taking cue from Uddhav Thackeray’s renewed assertion for equal sharing of power with the BJP, which failed to register desired performance in the Maharashtra assembly polls, newly-elected MLAs of Shiv Sena on Saturday demanded that Aaditya Thackeray be made the chief minister in the next government.
The results of recently-concluded polls saw the ruling BJP losing 17 seats from its previous tally of 122, a development that political observers believe has increased the bargaining power of the Uddhav Thackeray-led party whose tally too came down to 56 seats from the 63 in 2014.
“We want to see Aaditya Thackeray as the next chief minister. But Uddhavji will take the final decision,” said Pratap Sarnaik, MLA from neighboring Thane city. He was responding to a question on whether Sena will seek the help of the Congress-NCP combine to install its own chief minister in place of incumbent Devendra Fadnavis of the BJP.
Sarnaik and other elected MLAs on Saturday assembled at ‘Matoshree’, the suburban residence of the Thackerays, to attend a party meeting.
Another MLA Abdul Sattar, who defected to the Sena from the Congress ahead of polls, also endorsed Sarnaik’s view. “Uddhavji will take the final call on this,” said Sattar, once considered a close aide of former chief minister Ashok Chavan.
In the elections, results for which were announced on October 24, the BJP won 105 seats and the Sena 56 while the NCP and the Congress bagged 54 and 44 seats, respectively.
The verdict came as a shocker for the BJP which had set itself a higher target to secure the absolute majority on its own. The changed scenario has emboldened the Sena which knows well that it is in a position to call shots and endorse Aaditya as the CM face.
Aaditya, 29, became the first Thackeray since the party was founded in the 1960s to enter the poll fray and win. He won from Worli seat in Mumbai, a Sena pocket borough. On the day of verdict, Thackeray hardened the Sena’s stand by reminding the BJP of the 50:50 formula “agreed upon” between BJP president Amit Shah, Thackeray and Fadnavis ahead of the 2019 Lok Sabha polls.
According to sources, the formula entails rotational chief ministership between the Sena and the BJP and the equal sharing of Cabinet berths.
“I contested less number of seats for Lok Sabha and assembly elections. I cannot accommodate the BJP every time. I want to remind the BJP the formula which was worked out in the presence of Amit Shah,” Thackeray had said.
The speculation about an “interesting possibility” started doing rounds on the day of the poll verdict when former chief ministers Ashok Chavan and Prithviraj Chavan of the Congress said the party should consider all options to keep the BJP out of power.
NCP chief Sharad Pawar had ruled out such a possibility to back the Sena. Thackeray had said the popular mandate to rule was given to the BJP and his party.
State Congress president Balasaheb Thorat too ruled out any truck with the Sena to keep the BJP at bay. However, he cryptically said that if the Sena comes with a proposal, the Congress will seek advice of its high-command.
The Sena has been rooting for Aaditya as the next chief minister or deputy chief minister of the state. However, Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah, who also holds the BJP chief’s post, have repeatedly said that Fadnavis will continue to be at the helm.
On Friday, Shiv Sena MP Sanjay Raut posted a cartoon to take a dig at the BJP. The cartoon, posted by Raut on his verified Twitter account, shows a tiger (Shiv Sena emblem) wearing a clock
locket (NCP’s poll symbol) sniffing a lotus (BJP’s poll symbol).
मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. पण या टीममध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांची निवड झालेली नाही. हे दोघंही यावर्षी खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. या दोघांची दुखापत गंभीर असल्यामुळे त्यांना संधी देण्यात येणार नाही. जसप्रीत बुमराहच्या कंबरेला छोटं फ्रॅक्चर झालं आहे. आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी बुमराहची दुखापत समोर आली होती. त्यामुळे बुमराहऐवजी उमेश यादवला संधी मिळाली होती.
दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या पाठीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पांड्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. मागच्या वर्षभरापासून पांड्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या सामन्यात पांड्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानबाहेर आणण्यात आले होते. या दुखापतीनंतर तो स्पर्धेबाहेर झाला होता. यानंतर पांड्या आयपीएल आणि वर्ल्ड कपमध्येही खेळला होता. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये पांड्याला पुन्हा त्रास झाला.
भारताचा आणखी एक फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारच्या पायाला दुखापत झाली आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन व्हायची शक्यता आहे.
बांगलादेशविरुद्ध भारत ३ टी-२० आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. टी-२० सीरिजसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय टी-२० टीम
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर
India T20I Squad, Players List for Bangladesh Series 2019: Rohit Sharma will lead the Indian team for the upcoming T20I series against Bangladesh. Regular skipper Virat Kohli has been rested for the tour.
What is also noteworthy is that Sanju Samson and Shivam Dube have been included in the side. In the Vijay Hazare match between Kerala and Goa earlier this month, Samson had scored his maiden double century in List A cricket. The wicketkeeper-batsman scored 212 runs from 129 balls, which including 20 fours and 10 sixes.
Dube, on the other hand, had an incredible outing with India A in their limited-overs series against South Africa A. In the five-match ODI series, the left-handed batsman played a pivotal role in the first game scoring an unbeaten 60-ball 79 to take the total to 327 for 6 in the 47 overs per side game.
The 26-year-old followed it up in the third game with a 28-ball 45 and a 17-ball 31 in the losing cause in the fourth game.
Leg-spinner Yuzvendra Chahal and seamer Shardul Thakur also make a comeback to the side.
After a successful T20 and Test series against South Africa, Team India is all set to host Bangladesh for a three-T20I match and two-Test match series starting on November 3. The national selection committee led by MSK Prasad met in Mumbai on Thursday to pick up India’s squad for the series.
Selectors took their time for deciding if Virat Kohli should be rest for the series or not. Virat Kohli has featured in 48 out of the 56 games India have played across formats since October 2018.
India’s squad for T20I series against Bangladesh: Rohit Sharma(Capt), Shikhar Dhawan, KL Rahul, Sanju Samson, Shreyas Iyer, Manish Pandey, Rishabh Pant(wk), Washington Sundar, Krunal Pandya, Yuzvendra Chahal, Rahul Chahar, Deepak Chahar, Khaleel Ahmed, Shivam Dube, Shardul Thakur.
Schedule:
T20 series
1st T20I, November 3 (Sunday) at Feroz Shah Kotla Ground, New Delhi
2nd T20I, November 7 (Thursday) at Saurashtra Cricket Association ground, Rajkot (Gujarat)
3rd T20I, November 10 (Sunday) at Vidarbha Cricket Association Stadium, Nagpur (Maharashtra)
Test Series
1st Test, November 14-18 (Thursday-Monday) at Holkar Stadium, Indore (Madhya Pradesh)
2nd Test, November 22-26 (Friday-Tuesday) at Eden Gardens, Kolkata (Bengal)
Bangladesh T20I squad:
Shakib Al Hasan (capt), Tamim Iqbal, Liton Das, Soumya Sarkar, Naim Sheikh, Mushfiqur Rahim (wk), Mahmudullah Riyad, Afif Hossain, Musaddek Hossain, Aminul Islam Biplob, Arafat Sunny, Mohammad Saifuddin, Al-Amin Hossain, Mustafizur Rahman, Shafiul Islam.
• Benelli Imperiale comes with Best-In-Class 3-Year Unlimited KMS Warranty as Standard*.
• Benelli Imperiale 400 is available in three color options – Red, Silver, and Black.
• Benelli Imperiale 400 is offered with 2-Years complimentary service.
Hyderabad, 24TH October 2019: Betting big on the Classic bike segment, the Italian superbike manufacturer Benelli, has launched one of its most awaited model – Imperiale in the Indian market for Rs. 1.69 Lakhs (Ex-showroom, India).
The Classic bike for free spirits that strongly recalls the Pesaro based brand’s heritage. The Benelli Imperiale is a reinterpretation of a historical model of the Benelli-MotoBi range produced in the 1950s. An authentic bike with a pure spirit that today finds its essence in an elegant and retro motorcycle.
Customers can book the Benelli Imperiale for Rs. 4,000, by visiting india.benelli.com or by visiting the nearest Benelli India Dealership.
Benelli India is also offering the Imperiale with the Best-In-Class ‘3-Year Unlimited Kilometre Warranty as Standard’*.
The Benelli Imperiale is introduced with complimentary service for the first 2-years. The company has also introduced an Annual Maintenance Contract for the Imperiale for hassle-free customer experience, which can be availed after the completion of the first 2-years.
The Benelli Imperiale is available in three color options – Red, Silver, and Black.
Commenting on the launch of the Benelli Imperiale, Mr. Vikas Jhabakh, Managing Director, Benelli India, said, “We are delighted to launch a series of exciting models in the last two months in the Indian market and this clearly proves Benelli’s commitment to India. We are betting big on the segment, with the launch of the Imperiale and are confident of capturing a significant market share with a number of dealership launches set to take place, to ensure that our services and the Imperiale is within reach for every rider out there.”
The Imperiale gets an all-new SOHC, single-cylinder, four-stroke, air-cooled BS4 engine with electronic fuel injection. The maximum power produced is 21PS @ 5500rpm, with a torque output of 29Nm @ 4500rpm.
Extremely easy to ride and handle, the Imperiale has a compact and durable double-cradle frame. The front gets a 41mm telescopic fork while the rear gets preload-adjustable dual shock absorbers. The design of the exhaust, finished in black with chrome inserts, accentuate the vintage style of this new Benelli motorcycle, reinforced by the round front headlight – typically retro – and the teardrop tank, which bring out the motorcycle’s true essence.
The classic bike features a 300mm disc on the front with a two-piston floating caliper and a 240mm disc with single-piston caliper at the rear, with dual-channel ABS, thus ensuring an effective and balanced braking system. The spoked rims have different diameters: 19″ on the front end, 18″ at the back, respectively mounting 110/90 and 130/80 section tubed tires.
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार येणार, हे निश्चित झाले असले तरी आतापर्यंतच्या निकालांचा वेध घेतल्यास भाजप शंभरच्या आत अडखळली असून हाच ट्रेण्ड कायम राहिल्यास सत्तेचं सूत्र पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्यातूनच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का?, सत्तेत समान वाटा मिळावा, असा रेटा लावून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद, हा फॉर्म्युला शिवसेना भाजपपुढे ठेवणार का? आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्याचं शिवसेनेचं स्वप्न पूर्ण होणार का?, असे अनेक प्रश्न चर्चिले जाऊ लागले आहेत.
महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवरील निर्णायक आघाडी आता समोर आली आहे. त्यात भाजप ९९, शिवसेना ५७, राष्ट्रवादी काँग्रेस ५७, काँग्रेस ४५ आणि अन्य ३० असे संख्याबळ आहे. यात दोन-चार जागा मागे पुढे होण्याची शक्यता आहे. त्याअनुशंगाने २०१४च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल व यंदाचे निकाल पाहिल्यास भाजपला सर्वाधिक फटका बसेल, असे दिसत आहे. गेल्यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या.
भाजपने गेल्यावेळी निवडणुका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी वर्णी लावली होती तर यावेळी ही निवडणूक खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती. निवडणुकीआधी फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा काढून सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत नेण्याचे काम केले होते. या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावर बोट ठेवत भाजपला मोठा महाजनादेश मिळेल, असे दावे करण्यात येत होते. भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, अशी स्थिती असेल तसेच महायुतीला २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असेही काही नेते सांगत होते. मात्र, हे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. त्यामुळेच जसजसे निकाल स्पष्ट होत आहेत तसतसा भाजप नेत्यांचा सूर नरम होताना दिसत आहे.
भाजपचा आकडा कमी होतोय आणि शिवसेना गेल्यावेळच्या संख्याबळाच्या जवळपास पोहचतेय हे चित्र असल्याने शिवसेनेच्या आवाजाला नवी धार चढू लागली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे व आमचं ठरलंय, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असे वक्तव्य राऊत यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात केलं होतं. त्याचं स्मरणंही राऊत पुन्हा करून देत आहेत. त्यामुळेच पुन्हा सत्ता युतीचीच असेल हे स्पष्ट असलं तरी सत्तेचं सूत्र मात्र मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, असे संकेत मिळत असून त्यादृष्टीने दोन्ही पक्षांत खल सुरू झाला आहे.
राज्यात भाजपची झालेली घसरण हे फडणवीस यांचं अपयश असल्याचा सुप्त सूर भाजपमधील दुखावलेले निष्ठावंत नेते काढू लागले आहेत. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्यास फडणवीस यांच्या खुर्चीला धोका निर्माण होऊ शकतो, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना ठाम राहिल्यास भाजपची चांगलीच गोची होणार आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसह केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी सभा घेऊनही भाजप-शिवसेनेच्या सहा मंत्र्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री अनिल बोंडे आणि शिवसेनेचे नेते, मत्स्य आणि पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांना पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे हा महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला मोठा विजय मिळेल असं चित्रं होतं. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल सरकारविरोधी गेल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांचा हा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे.
भाजपचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे. बोंडे हे मोर्शीतून उभे होते. त्यांची ही चौथी टर्म होती. लागोपाठ तीनवेळा निवडून आलेले बोंडे चौथ्यांदाही मोठ्या फरकाने निवडून येतील असं बोललं जात होतं. मात्र, मतदारांनी बोंडे यांना नाकारल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
रोहित पवार विजयी, शिंदे पराभूत
कर्जत-जामखेडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे नेते आणि पालक मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. रोहित पवार यांना हरविण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले होते. कर्जत-जामखेडची जागा भाजपने प्रतिष्ठेची केली होती. राम शिंदेसाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचाही पराभव झाला आहे. साकोलीत भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले उभे होते. सुरुवातीला आघाडी घेणाऱ्या फुके यांना मात्र तिसऱ्या-चौथ्या फेरीत मागे पडले आणि शेवटपर्यंत त्यांना आघाडी घेता आली नाही. भाजपचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा पराभव झाला आहे. जालन्यातील परतूर-मंठा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आहे.
शिवसेनेचे दोन मंत्री पराभूत
शिवसेनेचे दोन महत्त्वाचे मंत्री अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांचा पराभव झाला आहे. जालन्यातून खोतकर यांना काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला. खोतकर हे जालन्यातील मोठं प्रस्थ समजलं जातं. ते लोकसभेचे दावेदारही होते. मात्र त्यांचा पराभव झाल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी वाद झाला होता. त्याचाच फटका खोतकर यांना बसल्याचं सांगण्यात येतं. तर पुरंदरमधून शिवसेना नेते, राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री शिवतारे यांचा पुरंदरमधून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारे यांचा पराभव केला आहे.
नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या विदर्भात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहूयात या निकालाचे क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स…
>> गोंदियाः दहाव्या फेरी अखेरपर्यंत अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल १७ हजार १०५ मतांनी आघाडीवर.
>> नागपूरपूर्व: भाजपचे खोपडे १३ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर पश्चिम: काँग्रेसचे विकास ठाकरे ७ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर दक्षिण: भाजपचे मोहन मते ६५०० मतांनी आघाडीवर
>> नागपूर उत्तर: काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत ९ हजारांनी आघाडीवर
>> नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपचे देवेंद्र फडणवीस १२ हजार मतांनी आघाडीवर
>> मध्य: भाजपचे विकास कुंभारे पाच हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर ग्रामीण काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख ९ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर सावनेर: काँग्रेसचे सुनील केदार ४ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर कामठी: काँग्रेसचे सुरेश भोयर २३०० मतांनी आघाडीवर
>> नागपूर हिंगणा: भाजपचे समीर मेघे ६७२१ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर उमरेड: भाजपचे सुधीर पारवे ८०० मतांनी आघाडीवर
>> नागपूर रामटेक: अपक्ष आशीष जयस्वाल १३ हजार मतांनी आघाडीवर
>> आठव्या फेरीत अमरावती मतदारसंघात भाजप उमेदवार पिढाडीवर
>> नागपूर पूर्वः नवव्या फेरीत भाजपचे कृष्णा खोपडे यांना १३ हजार ७२६ मतांची आघाडी
>> विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे उमेदवार विजय वडेवट्टीवार ब्रम्हपुरी मतदारसंघातून ५ हजार मतांनी पुढे.
बल्लारपूर मतदारसंघात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ३ हजार मतांनी आघाडीवर
>> पूर्व नागपूरः आठवी फेरीअखेरपर्यंत भाजपचे कृष्णा खोपडे ८ हजार ८९६ मतांनी आघाडीवर
>> अमरावतीः यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप, रमेश बुंदिले हे विद्यमान आमदार पछाडीवर. तर मेळघाटमध्ये प्रहारचे राजकुमार पटेल यांना २६ हजारांची आघाडी.
>> भंडाराः काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले पिढाडीवर.
>> वर्धा जिल्ह्यात भाजप दोन तर काँग्रेस दोन जागांवर पुढे.
>> बडनेरा मतदार संघातून अपक्ष उमेदवार रवी राणा यांना ३ हजार ३५९ मतांची आघाडी.
Nagpur: It’s time to brighten up your home, celebrate the victory of good over evil and welcome goddess Lakshmi in all spirit. Marked by earthen diyas, colourful rangolis, twinkling fairy lights, scrumptious sweets, and a host of family get-togethers, Diwali, for many Indians is one of the most awaited festivals of the year.
Another important aspect of Diwali is tradition of exchanging gifts which embodies the essence of the festival. Though there’s nothing sweeter than spending Diwali with your loved ones, a thoughtful gift like almonds will bring a sweet smile to their faces, and will also help take care of their health in the longer run. If you’re struggling to find the perfect gift for your friends and family this Diwali, here are 4 reasons why almonds should be on the top of your list –
Almonds showcase thoughtfulness and care
Traditionally, almonds have featured in Indian gifting patterns for thousands of years now, owing to their reverence as an auspicious gift and also their delectable taste and crunchiness. Additionally, almonds are also a good gift that can showcase the giver’s thoughtfulness and intent to secure the good health of the receiver. They are a rich source of 15 essential nutrients including vitamin E, dietary fibre, protein, riboflavin, manganese, folate amongst others, making them a nutritious choice of gift.
Beyond this, years of global research and a large body of scientific evidence suggests that almonds can be beneficial in helping to manage heart disease risk factors. A recent study also highlighted that the inclusion of 45 gms of almonds as part of a healthy diet may help in reducing dyslipidemia. Dyslipidemia is a condition marked by high LDL-cholesterol (low-density lipoproteins) or ‘bad’ cholesterol and triglyceride levels and low HDL cholesterol (high-density lipoproteins) or ‘good’ cholesterol levels, which is also known to be one of the most important risk factors for cardiovascular disease (CVD) among Indians[1].
Almonds are a good snacking choice!
Diwali for many of us means a host of family get togethers, lunches and dinners and the much loved taash parties, but this also means binge eating on fried or unhealthy snacks which can have a larger impact on our health in the longer term. By sharing almonds with your friends and family, you will be giving them the gift of good health and offer them a healthier snacking option. They could include them in traditional festive snacks, keep a handful nearby when hunger strikes at work or munch on some while travelling or watching a movie – almonds are convenient to carry and can be eaten anytime, making them a good snack. Added to that, they have satiating properties that may promote feelings of fullness, and help avoid gorging on unhealthy snacks.
Speaking about snacking, leading Bollywood actress, Soha Ali Khan said, “Festivals are a great time to bond with the loved ones and express feelings of love, affection and care, but they are also a time when we give caution to the wind, and overindulge in food. To counter this, I remember as a kid, my mother would opt for healthier festive recipes, or hand us a boxful of nuts like almonds during snack time. She made sure we didn’t lose sight of our health while enjoying the festivities, and now as a wife and mother myself, I understand how important this was and try to do the same with my own family.”
Almonds are versatile
Nutritional benefits aside, almonds are a crunchy nut which can be paired with almost any food item. Whether you use them as an ingredient in a traditional festive recipe like matar chaat, or as a dinner party entrée or serve them as an evening snack – almonds are a healthy and tasty alternative that can easily be added to any recipe preparation. So by gifting your friends and loved ones a box or tray or even snack pack of almonds, you help in keeping a versatile ingredient around the house – that is not just crunchy and tasty, but also healthy.
Add a bout of energy to the festivities, with Almonds
With festivities abuzz and many get togethers to be planned – one has to keep their energy levels up through the Diwali celebrations. Almonds are a rich source of vitamin B2, a vitamin known for its role in reducing tiredness and fatigue and can be a good food to keep handy during the festivities.
Madhuri Ruia,Pilates Expertand Diet & Nutrition Consultant, said “Diwali celebrations mean a lot of preparation, planning and a host of parties, all of which require us to keep our energy levels at their optimal best. My suggestion is – keep a handful of almonds nearby and make sure you snack on them when hunger strikes, to keep yourself energized to take on the prep.”
So, combine the best of tradition with good health and include almonds in your Diwali traditions and gifting this year!
मुंबईः हिंदवी स्वराज्याच्या लढ्यातील ‘सिंह’ नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम सांगणारा ‘तानाजीः द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, ओम राऊतनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं आव्हान पेललं आहे.
अभिनेत्री काजोलनं ‘तलवारीइतकीच तीक्ष्ण बुद्धिमत्ता’ असं कॅप्शन देत या चित्रपटाचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच रसिकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुकता होती. अजय देवगणबरोबरच अभिनेता सैफ अली खान चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ उदयभान राठोड यांची भूमिका साकारणार आहे. सैफच्या चित्रपटातील लूकचंही पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सैफच्या भूमिकेची एक झलक पाहायला मिळतेय. मराठमोळा अभिनेता अजिंक्य देव हा सुद्धा चित्रपटात झळकणार आहे. मात्र, त्याची भूमिका कोणती हे मात्र गुलदस्त्यात आहे.
चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी, शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याची चर्चा आहे. १० जानेवारी २०२०ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी महाराजांनी आपल्यावर सोपवल्याचं कळताच, मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरे सज्ज झाले होते. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत ते मोहीम फत्ते करण्यासाठी गेले होते. त्याच्या अतुलनीय पराक्रमामुळे मावळ्यांनी किल्ला जिंकलासुद्धा; पण शत्रूशी बेभान होऊन लढताना हा सिंह धारातीर्थी पडला होता. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलंय. लढवय्या तानाजींची ही वीरगाथा ७० एमएम पडद्यावर पाहणं हा नक्कीच विलक्षण अनुभव असेल.
मुंबई: शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि वरळी मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी बूथवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घराबाहेर पडा आणि मतदान करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. वरळी मतदारसंघातील उमेदवार असलो तरी, माझा जीव संपूर्ण महाराष्ट्रात अडकलाय, असंही ते म्हणाले.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज सकाळीच मतदान केलं. मतदानानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक बूथला भेट देऊन पाहणी केली. ‘आज महाराष्ट्रासाठी महत्वाचा दिवस आहे. पुढील पाच वर्षे महाराष्ट्राची, तुमचं मत ठरवणार. तुम्ही नक्की मतदान करा,’ असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. आदित्य ठाकरे यांनी कुटुंबासहित मतदान करून फोटो ट्विट केला आहे. आम्ही मतदान केलं आहे. तुम्ही केलं का? असा प्रश्न विचारून घराबाहेर पडा आणि मतदान करा, असं ते म्हणाले. आपला सर्वात मोठा आवाज आहे. हा क्षण आपल्या राज्याचं भवितव्य ठरवेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, वरळी मतदारसंघातील बूथला भेट देत असताना त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे पहिल्यांदाज निवडणूक लढवत आहेत. स्वतःसाठी मतदारसंघात फिरताना काय भावना आहेत, असा प्रश्न विचारला असता, खूप वेगळं वाटत आहे. याआधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठिकठिकाणी फिरलो आहे. आज मी मतदानानंतरचे आकडे किंवा कोणताही निवडणूक अंदाज व्यक्त करणार नाही. हा दिवस मतदारांचा आहे. मत कुणालाही द्या. योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा. पण आपला अधिकार नक्की बजावा, असं ते म्हणाले. मी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलो तरी, माझा जीव संपूर्ण महाराष्ट्रात अडकला आहे, असं आदित्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
वरळी मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होत आहे. आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
२०१४ विधानसभा निवडणूक
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार सचिन अहिर यांचा २३ हजार मतांनी पराभव केला होता.
मुंबई: राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी EVM बिघाडाच्या तक्रारींच्या नोंदी झाल्या आहेत. या परिस्थितीमुळे मतदानाचा खोळंबा झाला, तर अनेक ठिकाणी मतदान उशिराने सुरू झाले. अजूनही अशा प्रकारच्या तक्रारी येत असून या स्थितीची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे EVM बिघाडाच्या एकूण ६५ लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.
आज सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात तीन मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. पैठण तालुक्यातील टाकळी अंबड, वाहेगाव आणि वैजापूर तालुक्यातील हिंगोणी मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाला. या मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानाचे काम काही तास बंद होते.
सिंदखेड राजा मतदारसंघातीळ देऊळगांव राजा बुथ क्र. २०५ मध्ये मतदान सुरू होण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे येथील मतदान केद्रांवर तासाभर उशिराने मतदान सुरु झाले. या मतदान केंद्रावरील ईव्हीएम १ तास ४ मिनिटे बंद होती. त्यानंतर इथे ८ वाजून ४ मिनिटांनी मतदान सुरु झाले. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील बूथ क्रमांक २१९ मध्ये VVPAT मशीन काम करत नव्हती. त्यामुळे या केंद्रावरील मतदानही बंद पडले होते. दरम्यानच्या काळात इथे पावसाच्या सरीही बरसत होत्या. त्यामुळे मतदार पावसामुळे त्रस्त झाले होते. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या बरोबरच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्येही एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील हे केंद्र आहे. याबरोबरच इस्लामपूर मतदारसंघातील साखराळे गावातील मतदान केंद्र क्रमांक ६३ वर देखील ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. हा बिघाड सुमारे अर्ध्यातासानंतर दुरुस्त होऊ शकलेला नव्हता. चाळीसगावातील वलठान येथील मतदान केंद्र क्रमांक ३१० मधील ईव्हीएम बंद पडल्याची घटना घडली.
वर्ध्यातही ईव्हीएम बिघाड
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथील बुथ क्रमांक ५० वरील ईव्हीएम मशिन बंद पडले होते. या मुळे मतदारांची चांगलीच गैरसोय झाली. यामुळे येथे मतदारांची मतदान केंद्राबाहेर रांग लागली होती. त्यानंतर बंद पडलेली मशीन बदलण्यासाठी आयोगाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या बरोबरच हिंगणघाट मतदारसंघात मॉक पोलच्या वेळी सहा मशीनच्या व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्यानंतर या सर्व मशीन तातडीने बदलण्यात आल्या.
पुण्यात मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान
पुण्यातील शिवाजीनगर विद्याभवन मतदान केंद्रावरील वीज ऐनवेळी गायब झाली होती. गेलेली वीज पुन्हा कधी येईल याची शाश्वती नसल्याने या केंद्रावर मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान सुरु करण्यात आले.
नागपूर : यापूर्वी ज्या मतदान केंद्रांवर मतदान कमी झाले, कुठे सर्वाधिक तर कुठे अनेक मतदारांकडे ओळखपत्रच नाही, अशा संशयास्पद एकूण ४४३ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांवर होणारे मतदान थेट कंट्रोल रूममध्ये लाइव्ह बघता येणार असून ही यंत्रणा आता सज्ज झाली आहे. आयटी क्षेत्रातील ८० तज्ज्ञांची चमू यासाठी सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात ही कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे.
दृष्टिक्षेपात…
मतदारसंघ : मतदान केंद्र : वेब कास्टिंग होणारे केंद्र
नागपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माणमध्ये घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते भर पावसात सभा घेत आहेत. पण गावांमध्ये ठणठणाट आहे. तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच, सर्वच पक्षाचे राजकीय नेते प्रचारसभा, रोड शो करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नगर जिल्ह्यात प्रचार सभा होत असतानाच, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माणमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भर पावसात सभा घेत आहेत, पण गावांमध्ये ठणठणाट आहे, असा टोला लगावतानाच तुम्ही तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा घणाघात त्यांनी केला. जेव्हा करायचं होतं, तेव्हा काही केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत होऊन पुढे पाऊल टाकत असताना, त्याला अपशकुन करायचा, अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
>> एका विचारांचं स्थिर सरकार आपण या महाराष्ट्राला दिले.
>> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भर पावसामध्ये सभा घेत आहेत, पण गावांमध्ये ठणठणाट आहे.
>> तेव्हा जर तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर, तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आलीच नसती.
>> जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत पणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा.
>> समाजा-समाजांमध्ये भिंती उभ्या करायच्या. असे का करायचे? शिवरायांनी या भिंती तोडून टाकल्या होत्या आणि समाजाला एका पवित्र भगव्या झेंड्याखाली एकवटले होते.
>> ४५० वर्षांनंतरसुद्धा हा देश असा आहे की ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हटल्यानंतर अंगावर रोमांच उभा राहतो.
>> मराठा समाजाच्या मागे जशी शिवसेना उभी राहिली, तशीच धनगर समाज, माळी समाजाच्या पाठिशीही शिवसेना उभी आहे.
>> प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. शिवसेना प्रमुखांनी ही शिकवण दिली आहे.
>> प्रत्येक उपाशी पोट हे भरले गेले पाहिजे ही शिवरायांची शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला वारंवार दिली.
>> पाणी हे काय समाज बघून देतात का ?
>> युती सरकार देईल ते पाणी माझ्या प्रत्येक बांधवांच्या घरामध्ये जाईल. तेव्हा कोणताही समाज बघितला जाणार नाही. हे माझे वचन आहे.
>> १० रुपयांमध्ये मी माझ्या गरीब जनतेला जेवण देणार म्हणजे देणारच.
>> एका रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी करणार म्हणजे करणारच.
>> माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार
नागपूर: महाराष्ट्रात महायुतीलाच कौल मिळणार आहे. येत्या २१ तारखेला मतदान होत आहे. २४ तारखेला मतदान यंत्रातून कमळच निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात व्यक्त केला. महायुतीला मताधिक्य मिळेल आणि दोन-तृतीयांश जागा महायुती जिंकेल. महायुतीच्या विजयानंतर या ठिकाणी मी जल्लोषासाठी येणार आहे, असा शब्दही त्यांनी नागपुरकारांना दिला. दरम्यान, दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील रोड शोला प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात रोड शो झाला. रोड शोला प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानले. महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘निवडणुकांसाठी २१ तारखेला मतदान होणार आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात फिरून आलो. महाराष्ट्रात महायुतीलाच कौल मिळणार आहे,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच कौल द्यायचा असं महाराष्ट्रानं ठरवलं आहे. महायुतीलाच कौल मिळणार आहे. भाजप-शिवसेना-रिपाइं, रासप आणि अन्य घटकपक्षांच्या महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळेल आणि दोन तृतीयांशहून अधिक जागा मिळणार आहेत. हा एक नवा विक्रम असेल. राज्यात पारदर्शी कारभार केला आहे. प्रत्येक समाजाचं चित्र बदलायचं काम केलंय. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचं चित्र बदललं आहे. आता पुन्हा जनतेसमोर चाललो आहे. जनतेचं इतकं प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद अभूतपूर्व विजय मिळवून देणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदानाचा दिवस हा युद्धाच्या दिवसासारखा आहे. लोकशाहीचं युद्ध आहे. हे विचारांचं युद्ध आहे असं सांगून प्रत्येक कार्यकर्ता बूथवर आणि घराघरांत पोहोचला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. २१ तारखेला निवडणूक मतदान होत आहे. २४ तारखेला मतमोजणीवेळी मतदान यंत्रातून कमळच निघेल. त्यानंतर जल्लोषासाठी मी याच ठिकाणी येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई : ‘काँग्रेसमध्ये कोणी नेताच दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकूणच विरोधी आघाडीचे नेतृत्व करताना दिसत आहेत. शरद पवार यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यानेच त्यांचा प्रचारात तोल ढासळलेला दिसतो. निवडणुकीत विजय आमचाच होणार असून, आम्हाला पातळी सोडून बोलता येणार नाही’, असे सांगत, ‘विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती दोन तृतियांशपेक्षा अधिक बहुमताने निवडून येईल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचवेळी, ‘शिवसेनेचा विरोध असलेला नाणार प्रकल्प कोकणातच होणार असून महिन्याभरात मी स्वतः त्याची घोषणा करणार आहे’, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
प्रचाराच्या धबडग्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ‘मटा’शी संवाद साधला. ‘विधानसभा निवडणुकीत फार चुरस नसून काय होईल ते स्पष्टच दिसते आहे. तसेच, यावेळी कमळ या चिन्हावर मतदान होणार असल्याने आम्हाला बंडखोरीचाही फार फटका बसणार नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा आम्हीच सत्ता स्थापन करणार यात मला काही अडचण वाटत नाही’, असे फडणवीस यांनी नमूद केले. या निवडणुकीत महायुतीच्या आमदारांची संख्या अभूतपूर्व असेल, तर विरोधकांची संख्या अभूतपूर्व कमी झालेली असेल, असे भाकित त्यांनी वर्तवले.
‘सेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार’
‘लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगितले होते. परंतु कमी काळासाठी उपमुख्यमंत्रिपद नको, अशी त्यांची भूमिका होती’, असे सांगत, ‘शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्यास आम्ही तयार आहोत’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विधानसभा मतदान निकट आले असताना मुख्यमंत्र्यांनी ‘मटा’शी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला…
-महाराष्ट्रातील रोजगार घटल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. त्यावर काय सांगाल?
– रोजगार निर्मितीत महाराष्ट्र आजही देशात अग्रेसर आहे. देशाच्या एकूण रोजगार निर्मितीच्या २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण होतो. देशाचा आर्थिक दर हा मुळीच नकारात्मक नाही. ५.८ टक्के हा दर आर्थिक मंदीचा नव्हे, तर हा दर जगात चांगला समजला जातो. तो ७ टक्क्यांपर्यंत जाईल, असे वाटते. जागतिक मंदीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. पुढील काळात केंद्र सरकार १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होईल.
-शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आहे…
– मनमोहन सिंग पंतप्रधान असताना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तेव्हा शरद पवार हेच कृषिमंत्री होते. तेव्हा ही सर्व मंडळी सिंचनासाठी काहीही करू शकली नाही. उलट सिंचनातच मोठा घोटाळा झाला.
-भाजपचे तमाम बडे नेते प्रचारात का उतरले आहेत?
– युतीलाच यश मिळणार हे नक्की. मात्र जनतेला गृहीत धरता कामा नये. त्यामुळेच कोणताही किंतु परंतु न ठेवता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे बडे नेते राज्याच्या प्रचारात उतरले आहेत. शिवाय याच काळात जनतेलाही राजकीय पक्षांच्या नेत्यांची मते ऐकायची असतात. प्रचारसभांच्या निमित्ताने पंतप्रधानांचे भाषण लोकांना ऐकायचे असते. त्यामुळे नेत्यांच्या सभा घेण्यात काहीच वावगे नाही.
-पवार यांच्या प्रचाराबाबत काय सांगाल?
– पवार यांना पराभवाची भिती वाटत असून त्यातूनच तोल गेल्याने ते आक्षेपार्ह हातवारे करत आहेत. पराभव समोर दिसू लागला की सदसदविवेकबुध्दी कमी होते. चीडचीड वाढते. आम्ही जिंकणारच असल्याने आम्ही आमची पातळी सोडून त्यांना उत्तर देणार नाही.
– शरद पवार यांचे राजकारण तुम्ही संपवणार का?
-कोणाचेही राजकारण असे लगेच संपत नाही. मात्र सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि सत्तेसाठी काहीही असा जो काही भ्रष्ट पॅटर्न आहे तो आम्ही संपविणारच.
– मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराचे सूत्र काय दिसते?
– राज ठाकरे हे आता अधिक प्रॅक्टीकल झाले आहेत. राज्याची सत्ता मला द्या, असे म्हणणे प्रासंगिक ठरणार नसल्याची जाणीव झाल्याने त्यांनी मधला मार्ग शोधला असावा. राज्यात विरोधकांची विश्वासार्हता संपल्याने ते त्यांच्या जागेवर बसण्यासाठी प्रयत्नशील असावेत. मागील लोकसभा निवडणुकांमध्येच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी त्यांचा वापर करून घेत असून सर्व स्क्रिप्ट बारामतीवरून तयार होत असल्याचे आम्ही सांगतच होतो!
– नाणारला सेनेचा विरोध कायम आहे…
– नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणातच होईल. जिथे लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल तिथे हा प्रकल्प होईल. महिनाभरात मी याबाबत स्वत: घोषणा करणार आहे.
-दहा रुपयांत थाळीच्या घोषणेबाबत आपले मत काय?
– दहा रुपयांत थाळी ही घोषणा शिवसेनेने आम्हाला विचारून केलेली नव्हती. मात्र त्यांनी विचार करूनच ही घोषणा केली असणार. शिवाय माझ्यावर त्यांचा विश्वासही आहे.
-मेट्रो वृक्षतोडीबाबतच्या सरकारच्या भूमिकेबाबत काय सांगाल?
– मेट्रो कारशेडबाबत राज्य सरकारने जी भूमिका घेतली आहे ती सर्वोच्च न्यायालय, हरित लवाद यांच्या आदेशानुसारच घेतलेली आहे. आरेची जागा ही जंगल ठरू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. प्रदूषण टाळण्यासाठी आधीच २३०० वृक्षांची लागवड केली आहे. शिवाय ८० दिवसातील मेट्रोच्या चार हजार फेऱ्यांमध्येच वृक्ष तोडीनंतरच्या प्रदूषणाचा प्रश्न मिटणार आहे.
-विरोधकांच्या मागे जाणूनबुजून ईडीचे शुक्लकाष्ट लावल्याचा आरोप होत आहे…
– पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीच शिखर बँक आणि सिंचन घोटाळा यांची चौकशी लावली. त्या चौकशीचे निष्कर्ष आता येत आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील गुन्ह्यात शरद पवार यांचे नाव नोंदविण्याबाबत न्यायालयाचेच आदेश आहेत. मी या प्रकरणात जी काही माहिती घेतली त्यानुसार कर्ज माफ करण्याच्या अनेक प्रकरणांत ज्या काही बोर्ड मिटिंग्ज झाल्या, त्यातील अनेक ठरावांमध्ये शरद पवार यांच्या निर्देशानुसार, त्यांच्या पत्रानुसार कार्यवाही झाल्याचे उल्लेख आहेत. आता तपासयंत्रणाच त्यावर योग्य तो प्रकाश टाकू शकतील.
-प्रफुल पटेल यांच्या चौकशीबाबत काय सांगाल?
– न्यायालये निवडणुका पाहून वा भाजपचे ऐकून काही करत नसते. असे असताना प्रफुल पटेल यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना दोषी धरता येणार नाही, असे मनमोहन सिंग यांनी म्हणणे अत्यंत दुर्देवी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात ज्या दाऊदचा हात होता, त्याच्या हस्तकासोबतच पटेल यांनी व्यवहार केल्याचे हे प्रकरण आहे.
-पाच वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा अनुभव कसा होता?
– मी मुख्यमंत्री म्हणून राज्याला पुरेपूर न्याय दिला आहे. माझे काम पक्षाने पाहिले असून महाराष्ट्राला माझी गरज आहे हे पक्षाला माहित आहे. अर्थात, जेव्हा माझा पक्ष मला दिल्लीत काम करा, किंवा घरी बसा असा, आदेश देईल त्याक्षणी मी तो आदेश पाळेन हे मी आधीच स्पष्ट करतो.
नागपूर : फूड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगी ब्लू कॉलर (शाररीक श्रम) जॉब देणारी सर्वात मोठी खासगी कंपनी ठरू शकते. आगामी १८ महिन्यात तीन लाख लोकांना रोजगार देऊ शकते. त्यानंतर कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या ही पाच लाखाच्या घरात जाणार असल्याची माहिती आहे.
स्विगीचे सहसंस्थापक आणि सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत सांगितले की, स्विगीची वाढ अशीच कायम राहिल्यास देशात लष्कर आणि रेल्वेनंतर सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी म्हणून नोंद होईल. सध्या भारतीय सैन्यात १२.५ लाख सैनिक कार्यरत असून रेल्वेत मार्च २०१८ अखेरीस १२ लाखहून अधिक कर्मचारी आहेत. तर, खासगी आयटी कंपनी टीसीएसमध्ये ४.५ लाख कर्मचारी आहेत. सध्या खासगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी म्हणून टीसीएसचा लौकीक आहे. टीसीएसमध्ये सर्वाधिक इंजिनिअर काम करतात. सैन्य, रेल्वे आणि टीसीएसमध्ये कायमस्वरूपी रोजगार दिला जातो. तर, ब्लूकॉलर जॉब असलेल्या स्विगीमध्ये डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या आधारे पगार दिला जातो.
५०० शहरात कंपनीचा विस्तार
स्विगीचे सीईओ मजेटी यांनी सांगितले की, कंपनीचे वार्षिक मूल्य ३,३ अब्ज डॉलर झाली असून भारतातील ५०० शहरांमध्ये विस्तार झाला आहे. स्विगीकडे दरवर्षी सुमारे ५० कोटी ऑर्डर येतात. स्विगी सध्या ओपन पॉड्सचा विचार करत आहे. यामध्ये अनेक रेस्टोरंट एकाच किचनचा वापर करतील. याद्वारे ९९ टक्के ग्राहकांना १० मिनिटांत फूड डिलिव्हरी करण्याची स्विगीची योजना आहे. आगामी १०-१५ वर्षात १० कोटी ग्राहकांनी महिन्यात किमान १५ वेळेस स्विगीचा वापर करण्याचे लक्ष्य असल्याचे मजेटी यांनी सांगितले.
पीएफसारखे फायदे नाही
सध्या स्विगीमध्ये २.१ लाख मासिक डिलिव्हरी स्टाफ आहेत. तर, आठ हजार कॉर्पोरेट कर्मचारी पे-रोलवर आहेत. कर्मचारी पे-रोलवर नसल्यामुळे त्यांना पीएफ व इतर सुविधांपासून वंचित राहावे लागते.
कोणत्या कंपनीकडे किती डिलिव्हरी एक्झिक्युटीव्ह
‘ब्लू कॉलर जॉब’ देण्यामध्ये स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोदेखील आहे. झोमॅटोमध्ये सध्या २.३ लाख डिलिव्हरी एक्झिक्युटीव्ह आहेत. तर, फ्लिपकार्टजवळ एक लाख डिलिव्हरी एक्झिक्युटीव्ह आहेत. त्याशिवाय अॅपबेस्ड कॅब सर्व्हिस देणाऱ्या ओला, उबरमध्येही हजारो लोकांना रोजगार मिळतो.
केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याने त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे, पण काँग्रेसच्या मात्र पोटात दुखत आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. यावेळी त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीच्या पत्नीसोबत राष्ट्रवादीच्या नेत्याचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोपही केला.
शहा यांची आज सावनेर आणि कामठी या दोन मतदारसंघाला जोडणाऱ्या खापरखेडा येथे रात्री ७ वाजता प्रचार सभा झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. शहा यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका करीत काँग्रेसने जे काम पन्नास वर्षांत केले नाही ते आम्ही पाच वर्षांत केले असे सांगून विकास कामांवर जाहीर चर्चेचे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले. काश्मीरला ३७० कलम लागू करून विशेष दर्जा देण्याचा निर्णय काँग्रेसचाच होता. इतके वर्ष त्यांनीच ते कायम ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ते रद्द केले. मात्र काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. त्यांनी या मुद्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी.
सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही अतिरेक्यांना धडा शिकवला मात्र राहुल गांधी यांनी या कारवाईचे पुरावे मागितले. हीच भाषा पाकिस्तानही करीत होता. राहुल गांधीही हीच भाषा करीत आहेत. वीर सावरकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले होते. मात्र काँग्रेस त्यांच्याबाबत अपप्रचार करीत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावरही आरोप केले. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीच्या पत्नीसोबत व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप करीत ईडी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.अमित शहा यांनी बावनकुळे यांचा भाजप के बडे नेता असा उल्लेख के ला तर बावनकुळे यांनीही अमित शहा यांचा उल्लेख हमारे बडे भाई असा केला.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...