Home Blog Page 152

Best Desert Safari Dubai

Safari

Dubai is one of the finest cities not only in the Middle Eastern region but also throughout the globe. What makes it more special among the known urban centers of the world, however, is the sandy surroundings it has been built upon. It shows, on one hand, the ability of the city planners to have got such an architectural marvel built in the middle of the desert, and on the other, it lends a chance for some major outdoor activities around for the fun-seeking enthusiasts. There are several locations around Dubai that one could choose to embark on with their desert safaris and have plenty of leisurely time ahead in the rustic Arabian Dubai desert safari.  These safaris normally take place at a time the sun just starts lowering down on the western horizon and the sand dunes begin displaying larger shadows. The excitement of traveling straightway down from Dubai into a vast deserted land can be immeasurable in these circumstances. One normally encounters scattered villages and well-bred camels straying across on earth while being on these expeditions. The purple Arabian skies provide a very fitting backdrop for camping out in the desert as the evening finally sets in. Dubai is appreciated not only for its trade and commerce but also for the tourism activities it presents these days, and desert safaris may, without doubt, be stated as one of the key areas where these activities generally lay around according to Airbnb.

Exciting Desert Excursion 2018

Many things we liked about this package. Although rates are higher, they have put in several details and touches that make it all worthwhile. They were very punctual fetching us from the hotel. In fact, Johny was 10 minutes early when he came by with his very clean 4WD SUV. There was also a friendly family of four from South Africa in our group for desert safari Sharjah

  • 1. Our safari was within the 225 sq km State-owned Dubai Desert Conservation Reserve which is a fenced-in area also home to the exclusive Al Maha Desert Resort and Spa.
  • 2. We drove beautifully reconditioned vintage jeeps through the desert for more than an hour.
  • 3. We saw a herd of rare and endangered oryx up close at their watering hole and several antelope grazing – it was such a treat!
  • 4. Johny taught us a lot about the desert plants and trees and their interesting medicinal uses.
  • 5. We sat on soft thick carpets laid out on the desert floor to watch the falcon demonstration while the sunset.
  • 6. Dinner was sumptuously served buffet style with plenty to eat including stewed camel while being entertained with traditional dances.
  • 7. There was complimentary henna tattooing for the ladies.
  • 8. There were complimentary after-dinner camel rides under the stars – which were fun!
  • 9. Johny drove us back to our hotel around +9pm after a most entertaining and enjoyable half day.
  • 10. Service was impeccable all round. This package is highly recommended.

HCL Zero Mile Marathon, Nagpur

Nagpur

• The 4th Edition of “HCL Zero Mile Marathon, Nagpur” will be held on Sunday 17th November 2019, to support girl education, and promote health and fitness among the citizens of Orange City. HCL Technologies is the Title Sponsor of the event for the second consecutive year.

• Member of the Lok Sabha Shri Krupal Tumane, Collector & District Magistrate Shri Ravindra H Thakare, Additional Commissioner of Police Shri Nilesh Bharne, Test and One Day International cricketer representing India Monica Sumra and Shri Sanjay Gupta, Corporate Vice President, HCL Technologies are some of the eminent dignitaries to be present at the flag-off and prize distribution ceremony.

• Mr. Vaibhav Andhare, the first Nagpur-ITE to complete the 90-km Comrades Race in Durban, South Africa, is the Ambassador of “HCL Zero Mile Marathon, Nagpur” for the third consecutive year. Other eminent personalities of Nagpur who will participate in the marathon include Mr. Prashant Gurjar, Secretary, Orange City Runners; Mr. Naveen Jain, Organizer, Vrikshathon; Ms. Neena Sahu, Physiotherapist, and Trainer; Mr. Sandeep Singh Jolly, Entrepreneur, and Mr. Didar Sokhi, Pacer.

• The marathon will be flagged off from Nagpur University Ground. There will be four categories in the marathon, which are, 21.1Km HCL Zero Mile Half Marathon, for the age group of above 16 years, 10.5 km HCL Zero Mile Endurance Run for the age group of above 16 years, 5 km Dream Run for the age group of above 12 years and 3 km Fun Run/Walk for the age group of above 10 years.

• Prizes worth Rs. 3 lakhs will be given to winners in the aforesaid categories. All finishers will receive a medal, e-certificate, and refreshments.

• The first annual Zero Mile Nagpur Marathon was held four years ago in 2016, and it has been getting bigger and better with every passing year.

• HCL began supporting sports events in Nagpur with the third edition of Zero Mile Nagpur Marathon in 2018 and is continuing its association by supporting the fourth edition of the marathon.

• HCL believes a good work-life balance is very important for overall well-being and this starts with a healthy lifestyle. Running is an excellent fitness activity that helps one remain fit, prepare for challenges and raise standards of performance.

Quote from Mr. Sanjay Gupta, Corporate Vice President – HCL Technologies:

Pre-Event Press Briefing

• “At HCL Technologies, we aim for the holistic development of our employees. We believe that Health and Fitness help one think better, feel better, and perform better. We began our journey in Nagpur last year and joined hands with Zero Mile Marathon LLP, which marked our first venture into sports in Nagpur. We are glad to be back with this edition of the marathon, which is also aimed to promote the education of girls. I appeal to the residents of the city to participate in great numbers in this 4th edition of Zero Mile Nagpur Marathon and extend their support to this noble cause.” Said Mr. Sanjay Gupta, Corporate Vice President – HCL Technologies:

Background – HCL MIHAN Campus

HCL started its business operations in Nagpur in April 2018 and already has more than 1200 employees servicing global accounts. The MIHAN center delivers a spectrum of services, including Infrastructure Management, Application Development, Product Engineering, BPO, IT Services Management, and HCL’s internal enabling functions. The campus, when fully operational, will employ over 8,000 personnel. As per an agreement signed with the Government of Maharashtra in August 2019, HCL will acquire 90 acres of land to add to the existing state-of-the-art 50-acre campus in MIHAN, Nagpur. HCL aims to have a gender-equal workforce, which is driven by the availability of quality local talent and scalable infrastructure. It also provides residents with an opportunity to pursue careers right from their hometowns. The creation of the HCL Delivery Center in Nagpur is in line with HCL’s strategic vision to expand and create opportunities in tier-II cities across India.

Royal Enfield launches Classic 350 in two exciting new colourways

Royal Enfield

Royal Enfield, the global leader in the mid-size motorcycle segment, continues to work towards building enhanced accessibility for consumers into the motorcycling way of life. The company has taken significant steps towards improving accessibility for its consumers with several recent initiatives such as the launch of 500 new Royal Enfield Studio Stores, launch of new variants of the iconic Bullet 350 and 350ES, and the new service initiative for improved cost of ownership on current motorcycles. Further reiterating this commitment to enhance accessibility, Royal Enfield today announced the nation-wide launch of new variants of its best selling motorcycle – the Classic 350. The new Classic 350 will be available in two new colorways – Pure Black and Mercury Silver – and will sport a blacked-out theme with new graphics. The new motorcycle will come equipped with a single-channel Anti-lock Braking System front brake. The new Classic 350 will be available for bookings and test rides across all Royal Enfield stores at Rs. 1,45,975/- (ex-showroom)

The Classic 350 has embodied and defined the pursuit of accessibility and approachable motorcycles for Royal Enfield, over and above defining the mid-sized motorcycling segment in the country for over a decade. The Classic 350 franchise has witnessed phenomenal success since its launch and with the launch of new variants, it is set to further bring in more aspiring intenders and upgraders into the world of Pure Motorcycling.

The new Classic 350 variant resonates with the new-age riders’ sense of style, while they continue to embrace the pure motorcycling experience. The motorcycle sports a fully blacked-out theme – black finish on the engine block, blacked-out rims and black mirrors which is sure to appeal to the contemporary motorcycling enthusiasts. The new variant will have a single-channel ABS front disc brake and drum brake on the rear.

Introduced in 2008, the Royal Enfield Classic is a tribute to the retro look of British motorcycles in the post-World War II era. The Classic retains the quintessential classic British styling of the 1950s; simple, harmonious, proportioned and finished. Powered by Royal Enfield’s 346cc engine, front & rear mudguards, the headlight casing, the fuel tank, the oval toolbox, the exhaust fins, the speedometer dials, tail light assembly, and the headlamp cap, conforming to the native imagery of British motorcycles in the aftermath of World War II.

मुख्यमंत्री करायचं तरी कोणाला? शिवसेनेसमोर यक्ष प्रश्न

शिवसेना

नागपूर: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून पाठिंब्याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं तरी मुख्यमंत्री कोण असा प्रश्न असणार आहे. त्यातही शिवसेना ने भाजपसोबत जी भूमिका घेतली ती काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही नेत्याला आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून मान्यता मिळणं कठिण आहे. तर सेनेकडून वरिष्ठ नेते सुभाष देसाई किंवा गटनेते एकनाथ शिंदे यांची नावे पुढे येऊ शकतात.

शिवसेनेनं याआधीच सांगितलं आहे की, त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत. तसेच पक्षातील अनेकांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं. त्यांच्याशिवाय इतर कोणाचं नाव इतर नेते स्वीकारतील का असा प्रश्न आहे. याला कारणही तसंच आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्याशिवाय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचं नावही चर्चेत आहे. मात्र पहिल्यांदाच निवडणूक लढवलेले आदित्य 29 वर्षांचे आहेत. त्यांच्या नावावर काँग्रेस-राष्ट्रवादी शिक्कामोर्तब करण्याची शक्यता कमी आहे.

काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हण, राष्ट्रवादीचे दोन माजी उप मुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ हेसुद्धा विधानसभेत आहेत. आघाडीच्या सरकारमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांसोबत यांनाही काम करावं लागेल. अशा वेळी आदित्य किंवा इतर नावांऐवजी उद्धव यांच्या नावालाच जास्त प्राधान्य दिलं जाईल.

उद्धव यांच्या नावानंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्या नावाची. एकनाथ शिंदे यांची विधानसभा आणि विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुभाष देसाही हे वरिष्ठ नेते आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत नव्या सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीमध्येही ते होते. त्यामुळे सुभाष देसाई यांचेही नाव पुढे येत आहे.

सरकारने शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ परत घेतला!

भंडारा

नागपूर : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘किसान सन्मान योजनें’तर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला. भंडारा जिल्ह्यातील १ लाख २३ हजार २६१ शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला. मात्र अडीच महिन्यांनी जमा केलेली ही रक्कम बँकेने परस्पर परत घेतली. असे का झाले, याचे उत्तर बँकेकडे आणि प्रशासनाकडे नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. ‘सन्मान’ परत घेण्याचा हा प्रकार असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

भंडारा तालुक्यातील सोनुली गावातील सुमारे ५० शेतकऱ्यांना हा पहिला हप्ता ९ ऑगस्ट रोजी देण्यात आला. भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या वरठी शाखेतील खात्यांवर ही रक्कम जमा झाली. पैशांची गरज पडली म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ही रक्कम काढली. काही शेतकऱ्यांनी धान कापणीच्या हंगामासाठी खात्यातच जमा ठेवली. आता ही रक्कम काढण्यासाठी शेतकरी गेले असता त्यांना सदर रक्कम २३ ऑक्टोबर रोजी परत गेल्याचे बँकेकडून कळविण्यात आले. पासबुकवर ‘राँग एडीजे’ अशी नोंद आली. या प्रकाराने शेतकरी संतापले. ‘सरकारने दिलेले पैसे त्यांनी परत घेतले. आम्ही काहीही करू शकत नाही’ असे सांगून बँकेतील अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली. आता या प्रकाराबाबत विचारणा कुणाकडे करायची हा पेच निर्माण झाल्याने शेतकरी परतले. तरीही आशेवर राहिले. चार-आठ दिवसांनी बँकेत जाऊन चौकशी सुरूच होती. एका शेतकऱ्याला तहसील कार्यालयात विचारणा करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र याचा फायदा झाला नाही. यंत्रणेकडे पैसे का परत गेले याचे उत्तर नाही. अकोला जिल्ह्यातील उगवा या गावातील काही शेतकऱ्यांबाबतही असा प्रकार घडल्याची माहिती आहे.

काय आहे योजना?

देशातील दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मागील वर्षी सुरू केली. वर्षाला चार-चार महिन्यांच्या अंतराने तीन टप्प्यांत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपये १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ या काळात देण्यात येणार होते. प्रत्येक चार महिन्यांच्या हप्त्यावर २५ हजार कोटी रुपये तर संपूर्ण वर्षभरात ७५ हजार कोटी रुपयांचा निधी या योजनेत खर्च होईल, असा अंदाज आहे.

योजनेचे दावे

– सन्मान निधीतून पीक निघण्यापूर्वी शेतकऱ्यांना आधार मिळणार

– सावकारांच्या दारावर जाण्यापासून शेतकऱ्यांना ही योजना वाचविणार

– सन्मानजनक जीवन जगण्यासाठी मदत करणार

दक्ष यंत्रणा, तत्परत कारभार!

पैसे परत का गेलेत, हा प्रश्न पडलेल्या शेतकऱ्यांनी चौकशी सुरू केली. साहजिकच पहिली चौकशी बँकेत करण्यात आली. बँकेतून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मग प्रश्नाच्या उत्तरासाठीची पायपीट सुरू झाली. ‘यंत्रणा तत्पर झाली आहे…. कारभार पारदर्शक आहे’, हे सांगितले जाते. वास्तवात अनुभव विपरीत येतात. व्यवस्थेला सामान्य माणूस का घाबरतो आणि या विळख्यात अडकण्यापासून का बचावतो याचा परिचय देणारे उदाहरणच या किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून समोर आले. हा प्रवास-

बँक

संबंधित शेतकरी भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या वरठी शाखेत गेले असता, लिपिकाने खाते क्रमांक घेऊन किसान सन्मान निधी परत गेल्याचे सांगितले. का? या प्रश्नावर त्यांनी ‘आम्हाला माहिती नाही’, असे सांगितले. पंधरा दिवसांनंतर बँक व्यवस्थापकांकडे विचारणा करण्यात आली. यावेळी एका कर्मचाऱ्याने भंडाऱ्यातील काही वरिष्ठांशी फोनवरून बोलणे करून सरकारने रक्कम परत काढून घेतली गेल्याचे सांगितले. कशासाठी, या प्रश्नावर कर्मचारी उद्विग्न झाला ‘आमच्याकडे एवढीच माहिती आहे. पुढचे आम्हाला काही ठावूक नाही’, असे सांगून विषय संपविला.

तहसील कार्यालय

बँकेतून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी भंडारा तहसील कार्यालयात गेले. येथील कर्मचारी कामात व्यस्त होते. त्यांनी बऱ्याच वेळानंतर कटाक्ष टाकत काय झाले, अशी विचारणा केली. किसान सन्मानचे पैसे परत गेल्याचे सांगताच त्यांनी ‘असे होऊच शकत नाही. हा घोळ तुमच्या जुन्या पैशांचा आहे. तुम्ही बँकेत चौकशी करा,’ असा सल्ला दिला. बँकेतूनच तुमच्याकडे पाठविल्याचे सांगितल्यानंतर पासबुक हाती घेतले. पासबुकवरील एण्ट्री पाहून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखविले. याबाबत आपल्याकडे रेकॉर्ड नसल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयातील चौकशी कक्षात किसान सन्मान योजनेविषयी विचारणा करताच शेतकऱ्यांना एका कर्मचाऱ्याकडे पाठविले. तहसील कार्यालयात काय झाले हे सांगितले असता त्यांनी ‘काहीही माहिती नाही’, असे सांगितले. सारे काही ‘दिल्ली’, ‘पुण्या’तून होत असल्याचीही अधिकची माहिती दिली. पण इतकीच! तहसीलदारांच्या नावे अर्ज करा, असा सल्ला देऊन विषय संपविला. तहसील कार्यालयात अर्ज केल्यानंतर तो अर्ज माझ्याचकडे येईल, असे सांगण्यास ते हे कर्मचारी विसरले नाहीत.

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

NCP president and former agriculture minister Sharad Pawar will be celebrating his 77th birthday on Tuesday by heading a rally in Nagpur

नागपूर: शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून, आजचा दुसरा दिवस आहे. अतिवृष्टीमुळं शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. शेतकऱ्यांच्या पिकांचं अभूतपूर्व नुकसान झालं आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी जास्त आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार असून, केंद्राकडून शेतकऱ्यांना भांडवल उभारणीसाठी मदत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल असे त्यांचे नेते म्हणत आहेत, त्यावर तुम्ही काय सांगाल, असं त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. राज्यात तीन पक्षांचे सरकार चालू शकत नाही. त्यामुळे पुन्हा आपलेच सरकार येईल. हे सरकार स्थापन झालेच तरी, सहा महिने टिकणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता, फडणवीसांविषयी जेवढी माहिती आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नव्हतं,’ अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

मध्यावधी नाहीच, पाच वर्षे सरकार टिकणार

शरद पवार यांनी मध्यावधी होणार नाही, चिंता करू नका, असा धीर त्यांच्या पक्षाच्या आमदारांना दिला होता. नागपूरच्या पत्रकार परिषदेतही त्यांना मध्यावधी निवडणुकांच्या शक्यतेबाबत विचारलं असता, मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार असावं आणि राज्यासमोरील यक्षप्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी व्हावं. जे काही योग्य असेल ते करण्याची आमची इच्छा आहे असे त्यांनी सांगितलं.

नागपूर / राज्यात मध्यावधी नव्हे तर स्थिर सरकार देऊ; नागपुरात बोलताना शरद पवारांची ग्वाही

नागपूर

नागपूर – काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीमंडळात किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. लवकरच यातून तोडगा निघून राज्यात स्थिर सरकार देऊ अशी ग्वाही देतानाच मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे फेटाळून लावली. नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

सरकार केव्हा स्थापन होईल हे मी आताच सांगू शकत नाही. पण, येणारे सरकार स्थिर असेल. किमान समान कार्यक्रमावर तीनही पक्षांत चर्चा सुरू आहे. प्रत्येक मुद्यावर आमची साधक बाधक चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष तर शिवसेना हिंदुत्ववादी आहे. सरकार चालविताना धर्मनिरपेक्षतेवर आम्ही कायम राहू असे सांगतानाच किमान समान कार्यक्रमावरील चर्चेत सेनेच्या हिंदुत्वावरही चर्चा झाली असेल, असे पवार म्हणाले.

पंचनामे सरसकट हवे

विदर्भासह राज्यात प्रचंड पीकहानी झाली आहे. कापूस, सोयाबीन, धान, संत्रा पीकांचे खूप नुकसान झाले आहे. राज्य सरकारने 33 टक्के नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु झालेले नुकसान पाहाता सरसकट पंचनामे हवे, असे पवार म्हणाले. शेतीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

मदतीसाठी कृषीमंत्रालयात बैठक

याक्षणी कर्जमाफी ऐवजी केंद्रीय कृषी आणि अर्थमंत्रालयाकडून शेतकऱ्यांना तातडीने दीर्घ मुदतीचे कर्ज अथवा शून्य व्याज दराने कर्ज अशी काही मदत करता येईल का, हे तपासून पाहात आहाे. या अनुषंगाने सोमवारी संबंधित मंत्रालयात बैठका लावल्या आहे. मी पूर्वी कृषीमंत्री म्हणून केंद्रात काम केले आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार कुठे आहेत, हे मला माहिती आहे. इथे निर्णय झाले नाही तरच पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करू, असे पवारांनी स्पष्ट केले.

महिला मुख्यमंत्री सध्याच नाही

राज्यात एकदाही महिला मुख्यमंत्री झाली नाही. पण, त्यासाठी अनुकूल वातावरण सध्या नाही. त्यासाठी बहुमत आणि तशी मागणीही हवी. सध्या तसे काही नसल्यामुळे हा विषय सध्या तरी चर्चेला नाही, असे सांगत पवारांनी शिताफीने हा विषय बाजूला सारला.

“मी पुन्हा येईल’वरून उडवली टर

राज्यातील महाशिवआघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या बाबत विचारले असता पवारांनी हा विषय हसण्यावरी नेत मुख्यमंत्र्यांची टर उडवली. “मी पुन्हा येईल’ याचा त्रिवार उल्लेख करीत “ते ज्योतिषशास्राचे अभ्यासक आहेत हे मला माहिती नाही’, असे म्हणत पवारांनी फडणवीसांची टर उडवली.

Innovative term product from ICICI Prudential Life offers life cover to individuals with health conditions

ICICI

Mumbai, November 14, 2019: ICICI Prudential Life Insurance has launched ICICI Pru Precious Life, the industry’s first term plan specifically designed for customers who find it difficult to get access to live coverage due to existing health conditions.

Term insurance plans provide protection against the loss of income by the family due to the demise of the earning member. Individuals who have existing health conditions e.g. diabetes, high blood pressure, high cholesterol, obesity or even those who have successfully recovered from cancer or any other surgeries, find it difficult to get life cover and hence are unable to fulfill their responsibility to protect their families. These individuals not only have to work towards maintaining their health, but feel vulnerable with no protective cover. The National Family Health Survey (NHFS-4) estimates that in the age group of 15 – 49 years, 10.5% of urban women and 13.2% of urban men are afflicted by high blood sugar levels. It further estimates that in the same age category, 9.6% of urban women and 15.1% of urban men are affected by high blood pressure.

ICICI Pru Precious Life is an innovative term insurance plan that offers appropriate life cover to customers by factoring in the nuances of various health conditions. This product provides a route to customers with existing health conditions to ensure their families have the necessary financial resources to continue with their lives in their absence.

The product provides flexibility to customers to pay premium once or regularly during the tenure of the policy. Customers can also choose as to how their family receives the claim amount, be it as a lump sum or regular monthly income or a combination of the two.

ICICI Prudential Life Insurance Deputy Managing Director, Mr. Puneet Nanda said, “Term plans are typically focused on providing life cover to customers who are healthy. We have large segments of the population who have been diagnosed with one or more lifestyle-related conditions or other health ailments. Individuals in these segments will find it difficult to get life cover leaving their families financially vulnerable.

ICICI Pru Precious Life is an innovative product that has been specifically designed to cater to this need-gap. By offering them an appropriate life cover, we help our customers to provide financial security to their families. We believe such innovative products coupled with simple processes are key to increasing life insurance penetration in the country.”

Maharashtra Tourism Development Corporation ties up with Zomato in Nagpur

Zomato

Nagpur: Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) has recently tied up with food aggregator Zomato to attract more customers through food promotion and increase its tourist footfall in the region. “MTDC Orange” located at Paryatak Niwas in Civil Lines happens to be the first MTDC owned restaurant to receive its first order via Zomato.

Mr. Abhimanyu Kale – Managing Director, MTDC said, “We have taken into account the demand for local cuisines and we have customized the meals that the visitors and tourists will enjoy at our restaurants. The new food menus will give them an authentic experience of the local culture and heritage. And this will differ from region to region as every area will have a unique offering. We have also started new tour packages to suit the growing needs of new-age travelers. We have formed a strategic association with Zomato which will help us in amplifying our reach to our potential visitors. We had a good presence in terms of popularity offline and wanted to further intensify the same online.”

Since there was a growing demand of orders owing to the popular dishes from the restaurant’s chef which were quite a hit in the region because of his unique style, MTDC decided to associate with the country’s most preferred food aggregator Zomato. Also, there are very few restaurants in the region that offer home delivery for food orders which was another reason for this strategic move.

Mr. Kale further added, “We decided to implement this strategy as part of our food promotion plan and thus boost the tourist footfall in the region. We are offering all kinds of cuisines at the MTDC Orange restaurant and the response has been outstanding. However, it is noteworthy to say that there is a huge demand for the local delicacies which are a part of Maharashtrian culture and we are optimistic that the unique style and taste will increase the popularity of our restaurants and in turn attract more visitors to our resorts. Saoji Mutton is quite a hit here. We are also planning to use this strategy in other regions as well in a bid to promote local food and culture.”

Over the years, MTDC has played a key role in protecting the multi-faceted culture and heritage of Maharashtra among visitors from across the country and the world. Acting as a nodal agency for tourism, MTDC runs holiday resorts, hotels, motels, restaurants, and produces publicity and promotional material for tourists. MTDC has their properties located in the regions of Matheran, Mahabaleshwar, Karla, Malshej Ghat, Panshet, Bhandardara, Shirdi, Harihareshwar, Ganpatipule, Tarkarli, Velneshwar, Kunkeshwar, Aurangabad, Ajanta, Chikaldhara, Tadoba, Nagpur, Bodhalkasa, Wardha, Elephanta, Titwala to name a few.

Maharashtra Tourism organizes festivals at heritage sites and places of historical and tourist attractions in the state. Some of the major festivals and events include the Bird Festival in Pune, Grape Festival at Malshej Ghat, Elephanta Festival in Mumbai, Sarangkheda Chetak Festival, Pournima Mahotsav, cultural programs on weekends, food festivals, etc.

————————————————————————————————————————–
About MTDC:
Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) has been established under the Companies Act, 1956, (fully owned by Govt. of Maharashtra) for the systematic development of tourism on commercial lines.

आठवड्यातील एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा

नागपूर

नागपूर,ता.१३ : शहरात वाढत्या डेंग्यूचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. बुधवारी (ता.१३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आरोग्य विभागाची डेंग्यूबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, हिवताप नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, हत्तीरोग नियंत्रण अधिकारी दीपाली नासरे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्तांनी महिन्याभरात डेंग्यूचे किती रूग्ण आढळले याबाबत झोननिहाय आढावा घेतला. त्यावर विभागाने काय कार्यवाही केली त्याबाबत जाणून घेतले. मनपाच्या अख्यत्यारीत शहरातील १०७ नोंदणीकृत दवाखाने आणि १०६ रक्त तपासणी केंद्र असून त्यांच्यामार्फत डेंग्यूसदृश्य रूग्णांची माहिती मनपा प्राप्त होत असल्याची माहिती उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली. शहरातील सर्व रक्त तपासणी केंद्र हे मनपाकडे नोंदणीकृत करण्यात यावे. त्यांना मनपाद्वारे इंटेन्सिव्ह देण्याबाबत विचार करण्यात यावा. डेंग्यूबाबत ज्या तक्रारी आपल्याला प्राप्त होतात, त्याठिकाणी फवारणी करण्यात यावी. त्याठिकाणी भेट द्यावी. डेंग्यूसदृश्य रुग्ण ज्याठिकाणी आढळतात त्या ठिकाणी भेट दिली असता आजूबाजूचा परिसरही तपासून बघावा. त्याठिकाणीही फवारणी करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.

मलेरिया व फायलेरिया विभागामार्फत आलेला अहवाल विभाग प्रमुखांनी नीट तपासून संबंधित रुग्णाला फोन करून त्याबाबत खातरजमा करावी व आवश्यक असल्यास प्रत्यक्षस्थळाला भेट द्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.

डेंग्यूसदृश्य रूग्ण आढळल्यास मनपाद्वारे काय कार्यवाही कऱण्यात येते याची नियमावली विभागप्रमुखांनी तयार करावी व ती सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात जाहिरातीद्वारे याबाबत जनजागृती करण्यात यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.

आयसीईद्वारे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत आयुक्तांनी बैठकीमध्ये चर्चा केली. आयसीईमार्फत विविध कार्यक्रम घेण्यात य़ावे व त्याची जनजागृती माध्यमांमार्फत करण्यात य़ावी, असेही आय़ुक्तांनी सांगितले.

कोरडा दिवस कसा पाळावा?

डेग्यू हा आजार एडिस डासापासून होतो. या डासांमार्फतच या रोगाचा प्रसार होतो. या डासांची अंडी ही अडगळीच्या वस्तूंत साचून राहणाऱ्या पाण्यामध्ये वाढते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व अडगळीची स्थाने कोरडी करावी. रिकामे टायर, कुलर यासारख्या भंगारच्या वस्तूंमध्ये पाणी साचून राहते. ते कोरडे करावे. घऱातील वापरण्यायोग्य पाण्याची भांडी धुवून पुसून कोरडी करावी. घरातील परिसरात कुठेही पाणी साचून राहणार याची काळजी घ्यावी, असेही आवाहन मनपाद्वारे करण्यात आलेले आहे.

Tata Motors announces ‘India Ki Doosri Diwali’ campaign

Tata Motors

India, November 13, 2019: Extending the festive cheer, Tata Motors announced the launch of its new ‘India ki Doosri Diwali’ campaign, to celebrate the success of its SCV range. Under this offer, for every Tata Motors SCV and Pickup (PU) vehicle bought during the month, the buyer will receive an assured gift through a scratch card system. These gifts range from bumper prizes like gold vouchers of varying denominations worth 5 lakhs, 3 Lakhs & 1 Lakh INR and many more exciting gifts like LED TV, Washing Machine, Mobile Phone, Juicer Mixer & Fuel coupons. The Assured Gift is in addition to the attractive consumer offers on the entire SCV Cargo & Pickup range. The campaign is valid until November 30, 2019.

The campaign has been launched to commemorate the success of Tata Ace, which has sold over 22 lakh units and is the number 1 CV brand in India. Celebrating this achievement, the company has announced a variety of lucrative offers for its SCV, cargo and Pickup customers.

Speaking on the campaign, Mr. Rajesh Kaul, Head – Sales & Marketing, Tata Motors said, “At Tata Motors, we always believe in making customer-centric offerings and maximizing revenues of our customers. Our SCV range offer superior safety, versatile performance in varied conditions, comfort and cost-effectiveness to its customers. We are glad to offer products that have positively changed lives by helping people start and grow their businesses. The buzz around this campaign has led to an increase in footfall across showrooms. We look forward to a boost in sales of all Tata SCVs owing to the ongoing festive spirits as well as the attractive incentives offered on every SCV purchased in this month.”

Tata Motors has planned a marketing campaign across print, radio and digital to communicate the campaign to its customers. The Company continues to keep its promise of delivering best-in-class product and service experiences.

The special offers are applicable to the Tata Motors SCV cargo & pickup range of products comprising of brands such as Ace Gold, Ace HT, Zip, Mega, Super Ace Mint, XL Range, Yodha and the newly launched Tata Intra. The range consists of multiple fuel variants (Diesel & CNG) and applications (ARAI certified Container body, High Deck Load Body, various municipal applications, etc.

जायस्वाल शिक्षण समिति का स्वर्ण महोत्सव वर्ष का शुभारंभ : मुख्य अतिथि केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी

नागपुर

नागपुर : जायस्वाल शिक्षण समिति, नागपुर के स्वर्ण महोत्सव वर्ष के उपलक्ष्य में साल भर विविध कार्यक्रमको का आयोजन किया गया है । जिसके अंतर्गत आनेवाले १६ नवम्बर को सुबह १० बजे समिति के प्रथम पड़ाव का शुभारंभ शहर के कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में होने जा रहा है । समिति के प्रथम पड़ाव का उट्घाटन प्रमुख अतिथि के रूप में केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी के हाथो होगा । वही मुख्य अतिथि राजिव गांधी राष्ट्रीय बौद्धिक सम्पदा प्रबंधन उपनियंत्रक पेटेंट्स एंड डिजाइंस के डॉ. पंकज बोरकर भी उपस्थित रहेंगे ।

बता दे इन ५० वर्ष में समिति ने समाज के ४७५ जरूरतमंद छात्र – छात्राओं को छात्रवृत्ति व बिना ब्याज के शिक्षा ऋण उपलब्ध कराये है । समिति ने गत ५० वर्षो में शिक्षा, साहित्य कला व्यक्तिमत्व विकास के लिए कई कार्य किये है । १६ नवम्बर को उट्घाटन के पश्चात ११.३० बजे जायस्वाल शिक्षण समिति के अध्यक्ष जगदीश किशोर कमल जायस्वाल, समिति के कार्यो के सबंध में विचार व्यक्त करेंगे । उसके उपरांत समारोह के अध्यक्ष सुनील बिहारीलाल जायस्वाल का मार्गदर्शन होगा । इस मौके पर डॉ पंकज बोरकर “बौद्धिक सम्पदा के अधिकार का महत्त्व” इस विषय पर उद्बोधन करेंगे, ऐसी जानकारी समिति के पदाधिकारियों ने पत्रकार वार्ता में दी है ।

बंद सिग्नलच्या खांबावर टाकले हार

नागपूर

नागपूर: उत्तर नागपुरातील श्री संत गोरोबा कुंभार, वीटभट्टी चौकात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक सिग्नलचा बंद खांब आहे. या चौकात अनेकदा अपघात होतात. याबाबत अनेक ठिकाणी तक्रारीही करण्यात आल्या. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर परिसरातील सर्वसमान्य नागरिकांनी बंद खांबावरच हार घालत गांधीगिरी केली.

उत्तर नागपूर युवक कॉंग्रेसचे महासचिव शेख शाहनवाज यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. बंद सिग्नलमुळे या चौकात अनेकदा अपघात झाले. गंभीर अपघातही झालेत. त्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे याप्रकारचे आंदोलन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ५ या भागात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग होता. आंदोलनात रामाजी उईके, प्रमोद शाहू, भोलाराम शाहू, भूषण हिरवानी, शेखर यादव, धीरज निकोसे यांच्यासह इतरांनीही आंदोलनात भाग घेतला.

रेल्वेस्थानकावर लवकरच गेम झोन

नागपूर

नागपूर: प्रवासातील प्रतीक्षा कंटाळवाणी होऊ नये म्हणून येत्या दीड-दोन महिन्यात नागपूर रेल्वे स्थानकावर छोट्यांसाठी गेमझोन तयार होणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.

नॉन फेअर रेव्हेन्यू योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावर प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, आजवरच्या सर्वच सुविधा प्रौढ प्रवासी डोळ्यापुढे ठेवून देण्यात आल्या होत्या. यावेळी पहिल्यांदाच छोट्यांचा विचार करण्यात आला आहे. बालकदिनाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी ही खूशखबर आहे. रेल्वे प्रवासात अनेकदा गाड्यांच्या प्रतीक्षेत प्रवाशांना तासनतास प्लॅटफॉर्मवर काढावे लागतात. यात सर्वात जास्त कंटाळतात ती लहान मुले. ही मुले कंटाळली की पालकही त्रस्त होतात. कारण, या लहान मुलांचे मनोरंजन व्हावे, असे काही तेथे नसते. एरवी रेल्वे गाडी दिसली की, ‘ती बघ झुकझुक गाडी’ असे सांगून लहान मुलांचे लक्ष तिकडे वेधण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष रेल्वेस्थानकावर त्याला इतक्या झुकझुक गाड्या दिसतात की त्याचेही मुलांना अप्रूप वाटेनासे होते. मुलांना असे बोअर वाटू नये म्हणून मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावर हा गेम झोन तयार करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यासाठी स्टेशन परिसरात जागेची पाहणी सुरू आहे. यासाठी तीन ते चार जागा पाहिल्या आहेत. त्यातून एक जागा निश्चित केली जाणार आहे. शक्यतो हा गेम झोन प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा लगतच्या परिसरात असावा, असा प्रयत्न असेल. या गेम झोनमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स गेम, बालसंगीत आणि बरेच काही असेल. गेम झोनमध्ये मुलांना निश्चित आनंद मिळेल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आहे.

आजघडीस स्वतंत्र असा गेम झोन नसला तरी रेल्वेस्थानकावरील बुलंद आर्ट गॅलरी हे लहान मुले तसेच किशोरवयीनांचे आकर्षण आहे. तसेच रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील वाघाची प्रतिकृतीही पाहण्यासाठी बालक हमखास थांबतात. नागपूर परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहीती छायाचित्रांसह या आर्ट गॅलरीमध्ये पाहायला मिळते. स्थानक परिसरात असलेले वाफेचे इंजिनही मुलांचे लक्ष वेधून घेते. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पुस्तकविक्रीची दुकाने आहेत. या ठिकाणी हिंदी, इंग्रजी कॉमिक्स, सामान्य ज्ञानाची पुस्तके उपलब्ध आहेत. साधारणत: उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्यांमध्ये लहान मुलांच्या पुस्तकांची विक्री वाढते, असे या विक्रेत्यांनी सांगितले.

आठवड्यात एक दिवस पाळा कोरडा

नागपूर

नागपूर: ‘शहरातील डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा,’ असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. बुधवारी मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या कक्षाशेजारील सभागृहात आरोग्य विभागाची डेंग्यूबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, हिवताप नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, हत्तीरोग नियंत्रण अधिकारी दीपाली नासरे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्तांनी महिन्याभरात डेंग्यूचे किती रुग्ण आढळले, याबाबत झोननिहाय आढावा घेतला. त्यावर विभागाने काय कार्यवाही केली, त्याबाबत जाणून घेतले. मनपाच्या अख्यत्यारीत शहरातील १०७ नोंदणीकृत दवाखाने आणि १०६ रक्ततपासणी केंद्र असून, त्यांच्यामार्फत डेंग्यूसदृश्य रुग्णांची माहिती मनपा प्राप्त होत असल्याची माहिती उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी दिली. शहरातील सर्व रक्ततपासणी केंद्र हे मनपाकडे नोंदणीकृत करण्यात यावे. त्यांना मनपाद्वारे इंटेन्सिव्ह देण्याबाबत विचार करण्यात यावा. डेंग्यूबाबत ज्या तक्रारी आपल्याला प्राप्त होतात, त्याठिकाणी फवारणी करण्यात यावी. त्याठिकाणी भेट द्यावी.डेंग्यूसदृश्य रुग्ण ज्याठिकाणी आढळतात त्या ठिकाणी भेट दिली असता आजूबाजूचा परिसरही तपासून बघावा. त्याठिकाणीही फवारणी करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले. मलेरिया व फायलेरिया विभागामार्फत आलेला अहवाल विभागप्रमुखांनी नीट तपासून संबंधित रुग्णाला फोन करून त्याबाबत खातरजमा करावी व आवश्यक असल्यास प्रत्यक्षस्थळाला भेट द्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.

डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळल्यास मनपाद्वारे काय कार्यवाही कऱण्यात येते, याची नियमावली विभागप्रमुखांनी तयार करावी व ती सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात जाहिरातीद्वारे याबाबत जनजागृती करण्यात यावी, असेही आयुक्तांनी सांगितले. आयसीईद्वारे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत आयुक्तांनी बैठकीमध्ये चर्चा केली. आयसीईमार्फत विविध कार्यक्रम घेण्यात य़ावे व त्याची जनजागृती माध्यमांमार्फत करण्यात य़ावी, असेही आय़ुक्तांनी सांगितले.

कसा पाळावा कोरडा दिन?

डेंग्यू हा आजार एडिस डासापासून होतो. या डासांमार्फतच या रोगाचा प्रसार होतो. या डासांची अंडी ही अडगळीच्या वस्तूंत साचून राहणाऱ्या पाण्यामध्ये वाढते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व अडगळीची स्थाने कोरडी करावी. रिकामे टायर, कुलर यासारख्या भंगारच्या वस्तूंमध्ये पाणी साचून राहते. ते कोरडे करावे. घरातील वापरण्यायोग्य पाण्याची भांडी धुवून पुसून कोरडी करावी. घरातील परिसरात कुठेही पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही आवाहन मनपाद्वारे करण्यात आलेले आहे.

चांद्रयान-२ ने पाठवला चंद्रावरील खड्ड्याचा 3D फोटो

चांद्रयान-२

चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरने चंद्रावरील खड्ड्याचा ३ डी फोटो पाठवला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने बुधवारी हा फोटो ट्विट केला आहे. चांद्रयान-२ च्या टेरेन मॅपिंग कॅमेरा- २ द्वारे चंद्रावरील खड्ड्याचा हा ३ डी फोटो काढण्यात आला आहे. चांद्रयानचे आर्बिटर चंद्रापासून १०० किलोमीटरच्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहे.

खड्ड्याचा फोटो ट्विट करत इस्रोने असे सांगितले की, ‘ चांद्रयान २ च्या टीएमसी -२ मधून घेतलेल्या खड्ड्याचा ३ डी फोटो पहा. टीएमसी -२ वरून चंद्राच्या पृष्ठभागासह डिजिटल एलिव्हेशन मॉडेल्स तयार करण्यासाठी ५ एम स्पेटियल रिझॉल्यूशन आणि स्टिरियो ट्रिपलेटमध्ये फोटो घेतले जाऊ शकतात.’

चंद्रावरील खड्ड्याचे ३ डी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून इस्रोच्या कामाचे कौतुक केले जात आहे. चांद्रयान-२ने मोहिमे दरम्यान तिसऱ्यांदा फोटो पाठवला आहे. या आधी चांद्रयान २ ने अंतराळातून पृथ्वीवरील फोटो आणि चंद्रावरचा फोटो पाठवला होता.

दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष (सीएसओ) के सिवन यांनी सांगितले की, ‘चांद्रयान -२ मोहिमेने आतापर्यंत ९८ टक्के उदिष्ट्य पूर्ण केले आहे. ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरु आहे. ऑर्बिटर साडेसात वर्ष कार्यरत राहिल. तसंच विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी वैज्ञानिक खूप मेहनत करत आहेत.’

बॉक्स ऑफिस कमाईत ‘बाला’ सरस

बाला

Nagpur : अभिनय आणि दमदार कथानकाच्या बळारवही बॉक्स ऑफिसवर राज्य करता येतं ही ‘बाब’ अभिनेता आयुष्मान खुराना याने त्याच्या बाला या चित्रपटातून सिद्ध केली आहे. स्त्री या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक अमर कौशिक याने ‘बाला’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आणि चित्रपट एका प्रशंसनीय टप्प्यावर नेऊन ठेवला.

चाहते आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि आयुष्मानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बाला’ या चित्रपटाने पाचव्या दिवशीही कमाईच्या बाबतीतीतील उंचावणाऱ्या आलेखात सातत्य राखलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर केले.

सध्याच्या घडीला ‘बाला’ची घोडदौड पाहता, येत्या काही दिवसांमध्ये चित्रपट ७५ कोटींच्या कमाईवर पोहोचेल. तर, आतापर्यंत या चित्रपटाने ६१.७३ कोटींची कमाई केली आहे. अमर कौशिकच्या कारकिर्दीतील हा दुसरा सुपरहिट चित्रपट ठरत आहे.

गुरुनानक जयंतीची सुट्टी, त्यापूर्वीचे सुट्टीचे दोन दिवस पाहता या दिवसांचा चित्रपचाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये फायदा झाला आहे. त्यामुळे आता येत्या काळात आयुष्मानने साकारलेल्या ‘बाला’ चा गल्ला आणखी किती कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याच्या कारकिर्दीत या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाचं वळण आलं आहे. सलग सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कलाकारांच्या यादीत आयुष्मानचं नाव समाविष्ट झालं असून, तो तरुणांच्या गळ्याती ताईत झाला आहे.

उद्धव ठाकरेंना ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या पोस्टरवर कारवाई

उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईतील कलानगर, वांद्रे परिसरात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करणारे बॅनर शिवसैनिकांकडून लावण्यात आले होते. आता या बॅनरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. बृहनमुंबई महानगरपालिकेच्यावतीने ही बॅनर हटवण्यात आली आहेत. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर अशा आशयाची बॅनर लावण्यात आली होती.

दरम्यान, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘महाशिवआघाडी’त सत्तेच्या वाटाघाटींसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काल रात्री पत्रकार परिषद आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यात वांद्रेतल्या हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेचा अहवाल अहमद पटेल सोनिया गांधींना देणार आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेच्या दिशेनं काँग्रेसनं एक पाऊल पुढं टाकल्याचं चित्र आहे. यापूर्वी मिलिंद नार्वेकरांनी अहमद पटेलांशी चर्चा केली होती. तर उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा केली होती.

‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच’, रुग्णालयातून बाहेर पडलेल्या राऊतांची पहिली प्रतिक्रिया

खासदार संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊतांना लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले. रविवारी संजय राऊतांना छातीत दुखू लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. हॉस्पिटलमध्ये विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली.

दरम्यान, थोड्याच वेळेपूर्वी शिवसेना – काँग्रेसची बैठक पार पडली. ‘हॉटेल ट्रायडन्ट’मध्ये पार पडलेल्या या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी धावता संवाद साधला. यावेळी, चर्चा योग्य दिशेनं सुरू असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांना मुंबईतल्या चव्हाण सेंटरमध्ये मार्गदर्शन केलं. मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता करू नका. आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही अशा शब्दांत त्यांनी आमदारांना आश्वस्त केलं. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे चिंता करायची गरज नसल्याचंही त्यांनी आमदारांना सांगितलं

महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू; राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

राष्ट्रपती राजवट

नवी दिल्ली: महाराष्ट्रात अखेर तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली जाईल, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे. भाजपनंतर शिवसेनाही राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नव्हती. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेस पाचारण केलं होतं. पण राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्याने राज्यपालांनी केंद्राकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शिफारशीची फाइल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविले. कोविंद यांनी संध्याकाळी साडेपाच नंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या आदेशावर सही केल्याने महाराष्ट्रात राजष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

राज्यपालांची सुरक्षा वाढवली

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने महाराष्ट्राची सर्व सूत्रे राज्यपाल कोश्यारी यांच्या हातात आली आहेत. त्यामुळे कोश्यारी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून राजभवनाबाहेरील सुरक्षेचा ताफाही वाढवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट

महाराष्ट्राच्या इतिहासात दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागली असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे. या आधी १९७८ आणि २०१४ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं होतं. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचं सरकार होतं. हे सरकार बरखास्त करून तेव्हा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे १७ फेब्रुवारी ते ९ जून १९८० या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्येही महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं. ही राष्ट्रपती राजवट ३२ दिवसांसाठी होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळलं होतं व त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

शहर में खासदार सांस्कृतिक महोत्सव २९ नवम्बर से : भूमिपूजन संपन्न

खासदार सांस्कृतिक महोत्सव

नागपुर : शहर के सांसद और केंद्रीय मंत्री नितिन गड़करी की संकल्पना से संतरा नगरी, नागपुर में आयोजित भव्य “खासदार सांस्कृतिक महोत्सव” का हर वर्ष की तरह इस वर्ष भी आयोजन किया जा रहा है । शहर में इसी माह २९ नवंबर से १५ दिसम्बर तक इस भव्य महोत्सव का आयोजन हनुमान नगर स्थित ईश्वर देशमूख महाविद्यालय के मैदान पर किया जा रहा है । जिसके चलते खासदार सांस्कृतिक महोत्सव की तैयारिया ही शुरू हो चुकी है, उसी के अंतर्गत आज सोमवार की सुबह पूर्व सांसद श्री अजय संचेती के हाथो महोत्सव का भूमिपूजन किया गया । इस अवसर पर डाॅ दिपक खिरवळकर, महापौ श्रीमती नंदाताई जिचकार, श्री. अनिल सोले, गिरीश व्यास, शहर भाजपा अध्यक्ष प्रवीण दटके के शुभहस्ते संपन्न हुवा । इस अवसर पर सांसद, विधायक व खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती के सभी पदाधिकारी उपस्थित थे ।

काँग्रेस आमदार मुक्कामी असणाऱ्या जयपूरधील हॉटेलचा एका दिवसाचा खर्च माहितीये?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर फोडाफोडीचं राजकारण होऊ नये, यासाठी शिवसेनेकडून शक्य त्या सर्व परिंनी प्रयत्न केले गेले. मुंबईतील एका आलिशान ह़ॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलं. तर, दुसरीकडे काँग्रेसही या बाबतीच मागे राहिलं नाही. आपल्या पक्षातील आमदारांसोबत फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी काँग्रेसने आमदारांना थेट महाराष्ट्राबाहेर, म्हणजेच काँग्रेस प्रशासित राज्यात अर्थात राजस्थानमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पटलावरचे पेच सुटत नसले तरीही त्या दिशेने होणाऱ्या हालचाली मात्र अनेकांचं लक्ष वेधत आहेत. या साऱ्यापासून आपल्या आमदारांना दूर ठेवत काँग्रेसने त्यांना एक आकर्षक सुविधांनी परिपूर्ण अशा Buena Vista Resortsमध्ये ठेवलं आहे.

‘इंडिया टुडे’च्या माहितीनुसार काँग्रेसने आमदारांना Buena Vista Resorts या शांततापूर्ण वातावरणातील पंचतारांकित रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. जयपूर- दिल्ली महामार्गापासून हा रिसॉर्ट दीड किलोमीटर अंतरावर आहे.

सुविधांनी परिपूर्ण रिसॉर्ट

Buena Vista Resortsमध्ये बऱ्याच अत्याधुनिक आणि लक्षवेधी सोयी आहेत. येथे ५० खासगी व्हिला आहेत. ज्यामध्ये प्रत्येक व्हिलाला एज जलतरण तलाव म्हणजेच स्विमिंग पूल देण्यात आला आहे. त्याशिवाय दोन रेस्टॉरंट, दोन बार आणि स्पा, जिथे पाहुणेमंडळी निवांत बसू शकतात या सुविधाही आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार या रिसॉर्टची मालकी एका फ्रेंच राजकीय नेत्याकडे आहे. परिणामी येथील निर्मिती आणि सजावटीमध्ये भारतीय, विशेषत: राजस्थानी आणि फ्रेंच संस्कृती आणि कलाकुसरीचे परिणाम पाहायला मिळतात.

Buena Vista Resortsच्या अधिकृत संकेतस्थळावर एक भेट दिल्यास इथेही काही आकर्षक गोष्टी लक्ष वेधतात. खासगी स्विमिंग पूल असणारा गार्डन व्हिला, बेस कॅटेगरी व्हिला (किंमत- एक दिवस २४ हजार रुपये – १८ टक्के कर वगळून), खासगी स्विमिंग पूलसह हेरिटेज व्हिला (एक दिवस २५ हजार रुपये) असे व्हिला उपलब्ध आहेत.

Buena Vista Resortsमध्ये टॉप-एण्ड कॅटेगरी या प्रवर्गात खासगी स्विमिंग पूरसह रॉयल एक्झेक्युटीव्ह व्हिला देण्यात आला आहे. ज्याच्यासाठी एका दिवसाचं भाडं म्हणून १ लाख २० हजार रुपये आकारण्यात येतात. अत्यंत आलिशान अशा या व्हिलामध्ये बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत ज्यांवर विश्वासही बसणार नाही.

मुख्य म्हणजे या Buena Vista Resortsच्या अधिकृत संकेतस्थळावर येथील व्हिलाच्या उपलब्धतेसाठी कोणत्याची माहितीची विचारणा केल्यास सर्व व्हिला बुक असल्या कारणाने सेवा दिली जाऊ शकत नाही, असं सांगण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेसचे आमदार गेल्या काही दिवसांपासून इथेच मुक्कामी असल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे राज्यापासून कितीही दूर असले करीही सत्तास्थापनेच्या घडामोडींवर मात्र ते लक्ष ठेवून आहेत हेसुद्धा तितकंच खरं.

Uddhav Thackeray, BJP Leaders Visit Sena MP Sanjay Raut In Hospital

Uddhav Thackeray

MUMBAI: Shiv Sena chief Uddhav Thackeray today met party leader Sanjay Raut, who underwent angioplasty at Lilavati Hospital in Mumbai, and later said the Rajya Sabha member was recovering fast but refused to comment on the political crisis in Maharashtra.

BJP leaders Harshvardhan Patil and Ashish Shelar also met 57-year-old Sanjay Raut at the hospital in Mumbai, following which the latter said it was a courtesy visit with “no political angle”.

The visit came in the backdrop of the stalemate over government formation continuing in the state weeks after the Assembly election result was declared.

Uddhav Thackeray met Sanjay Raut along with Harshvardhan Patil.

Later, talking to reporters, Mr. Thackeray said, “Things are taking shape, I will speak about it at the right time. I cannot comment on politics right now.”

Asked about Mr. Raut’s health, he said, “He is recuperating fast. He has also resumed work as the executive editor of (Sena mouthpiece) ‘Saamana’.”

Former Mumbai BJP chief Ashish Shelar also met the Sena MP and later said, “Doctors have advised Sanjay Raut to speak less. I met him out of courtesy. It is Maharashtra’s culture, we meet people who are unwell, irrespective of political differences.”

“There was no political angle to this meet. A senior BJP office-bearer is also admitted in the same hospital, I also met him,” he added.

Earlier, NCP chief Sharad Pawar also met Mr. Raut at the hospital in the morning.

Sanjay Raut, who led the Shiv Sena’s charge to seek equal share in power with the BJP after the Assembly poll results in Maharashtra, complained of chest pain on Monday following which he underwent angioplasty, a procedure to restore blood flow through the artery.

The ailing Sena leader in the morning took to Twitter to quote lines of legendary poet Harivansh Rai Bachchan to reaffirm his party’s resolve to succeed and not give up.

The Shiv Sena on Monday suffered a setback in its efforts to cobble up a non-BJP government in the state with the Congress at the last moment announcing its decision to hold more talks with ally NCP on supporting the Uddhav Thackeray-led party.

While Sena leader Aaditya Thackeray said two parties (Congress and NCP) have agreed “in-principle” support the Sena-led government, Governor Bhagat Singh Koshyari refused additional time sought by his party to muster numbers.

Later, the NCP, which is the third-largest party in the state, got an invite from the governor, asking it to express “willingness and ability to form government”.

With 54 MLAs, the NCP is the third-largest party after the BJP (105) and the Shiv Sena (56) in the 288-member House, where the halfway mark in 145. The Congress has 44 MLAs.

-तर वीजबिल भरणार नाही

नागपूर
महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल

नागपूर: वीजबिल निम्मे करा, वहनकर, स्थिर आकार रद्द करा, अन्यथा यापुढे बिल भरणार नाही, असा इशारा मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली.

यासंदर्भात समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांना निवेदन दिले. राज्य सरकार वैदर्भीय जनतेची लुट करत आहे. वीजबिलास स्थिर आकार ९० रुपये, वीज वहन कर प्रति युनिट १ रुपया २८ पैसे, इंधन समायोजन कर, वीज शुल्क १६ टक्के, व्याज व इतर करांमुळे प्रत्यक्ष वापणाऱ्या विजेसाठी तिप्पट-चौपट आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. वैदर्भीयांवर लादण्यात येणारे अन्यायकारक वीजबिल भरणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

विदर्भात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती प्रकल्प आहेत. त्यासाठी जमीन, पाणी, कोळसा याच भागातील वापरण्यात येतो आणि प्रदूषणामुळे विविध दुर्धर आजारांना सामोरेही जावे लागत आहे. वीज प्रकल्पांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून जनता त्रस्त झाली आहे. याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. त्यात आणखी नवीन प्रकल्पाची भर पडणार आहे. कोराडीत १ हजार ८०० मेगावॉटचा नवीन प्रकल्प होत आहे. याचा परिणाम ५० किलोमीटर परिघातील प्रदूषणावर होणार आहे. या प्रकल्पाचाही विरोध करण्यात येईल. गरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्यांना ३० हजार, ४६ हजार रुपये वीज बिल येत आहे. वीज न वापरता इतके बिल भरणार कसे, असा सवालही नेवले यांनी केला. प्रशासनाने तातडीने बिल कमी करावे, अशी मागणीही त्यांनी केली. येत्या शनिवारी समितीच्या कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असेही राम नेवले यांनी सांगितले. शिष्टमंडळात मुकेश मासुरकर, अरुण केदार, गुलाबराव धांडे, राजा हांडा, रजनी शुक्ला, अनिल केशरवानी, रामेश्वर मोहबे, नौशाद हुसेन, प्रमोद यादव, तमिजा शेख, सुनील शाहू, अशोक नेवले, सोनल कुंभारे, अरविंद भोसले यांचा समावेश होता.

फ्रान्स, जर्मनीचे शिष्टमंडळ नागपुरात

नागपूर: नागपूर मेट्रोला अर्थपुरवठा करणाऱ्या फ्रान्स आणि जर्मनीचे शिष्टमंडळ प्रकल्पाची अद्ययावत माहिती घेण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहे. तीन दिवस प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी के. एफ. डब्लू. जर्मनी आणि ए. एफ. डी फ्रान्स सरकारच्या अंतर्गत विकास बँकेतर्फ नेमण्यात आलेली समिती तीन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आली आहे. १० नोव्हेंबर २०१९ रोजी या चमूने नागपूर मेट्रोच्या प्रवासी मार्गाचे निरीक्षण केले. व्यावसायिक स्टेशन्सची पाहणी केली. प्रतिनिधी मंडळाने रविवारी नागपूर मेट्रोतून प्रवास करत प्रकल्पांची माहिती घेतली. के. एफ. डब्लू. आणि ए. एफ. डी. या दोन्ही वित्तीय संस्थांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या संयुक्त देखरेख मिशनअंतर्गत हा दौरा आयोजित केला. एफ. डब्ल्यू. जर्मनीचे प्रकल्प व्यवस्थापक क्रिस्टियन वोस्लर, तांत्रिक तज्ज्ञ पीटर रूनी, जुटा वोल्मर, सविता राम, स्वाती खन्ना, ब्रुनो बोसल, सिल्वेन बर्नाड, रजनीश अहुजा यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. यावेळी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक अनिल कोकाटे आदी उपस्थित होते.

कामाचे सादरीकरण

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची अंमलबजावणी कशी सुरू आहे, याची माहिती घेणार आहे. तांत्रिकी, वित्तीय आणि इएसएचएस दृष्टीकोन तपासण्यात येईल. सोमवारी मेट्रो हाऊस येथे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेतली. महामेट्रोच्या आतापर्यंतच्या कामाचे सादरीकरण यावेळी शिष्टमंडळापुढे करण्यात आले. जर्मनी आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाने महामेट्रोद्वारे, राबविण्यात येत असलेल्या मल्टी मॉडल इंटिग्रेशन, ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी), कॉमन मोबिलीटी कार्ड, फर्स्ट अॅण्ड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, फिडर सर्व्हिस तसेच सोलर उर्जा प्रकल्पाची माहिती दिली.

‘राज्यपालांच्या विचित्र अटीमुळे सरकार स्थापन करणं अशक्य’, अजित पवारांचे मोठे विधान

Ajit Pawar

मुंबई: शिवसेनेला शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसकडून पाठिंब्याचं पत्र मिळालं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा सेनेला करता आला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र निवडणुका लढल्याने पाठिंब्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी मिळूनच घ्यायचा आहे. स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज आहे. पण एकट्या राष्ट्रवादीने निर्णय घेऊन काही होणार नाही.

अजित पवार यांनी सांगितलं की, काँग्रेसकडून मिळणाऱ्या पाठिंब्याची पत्राची सकाळी दहा पासून संध्याकाली साडेसात पर्यंत सर्वच नेते वाट बघत होते. मात्र पत्र मिळालं नाही. काँग्रेसकडून सकाळी ते मिळेल असं सांगण्यात आलं होतं . त्यानंतर दुपारी मिळेल असं कळवलं. पण शेवटी थोडा वेळ लागेल असं सांगितलं अखेर पोहोचलंच नाही. तसंच राष्ट्रपती राजवट लागली तरी काही होत नाही , मॅजिक फिगर जुळली की पुन्हा सत्तेवर येऊ शकतो जरा सबुरीने घ्या असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

सध्या काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत. वरिष्ठ नेते दिल्लीत असल्यानं चर्चेत अडचणी येत असल्याचं अजित पवार म्हणाले. आम्ही एकटे काही करू शकत नाही. उद्या सरकार स्थापन करायचं असेल तर काँग्रेससोबत चर्चा केल्याशिवाय आम्हाला कोणताही निर्णय़ घेता येत नाही असंही अजित पवार यांनी सांगितलं.

वेळेअभावी बैठक कोणत्या ठिकाणी घ्यायची हेदेखील महत्त्वाचे आहे. सध्या दिल्लीत ही बैठक घेणं शक्य नाही. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ कमी आहे. त्या वेळेत दिल्लीत जाऊन चर्चा करणं आणि पुन्हा इथं येऊन पुढची वाटचाल करणं कठिण असल्याचं अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

-आम्ही विरोधी पक्षातच बसू असं याआधीच सांगितलं आहे.

-भाजप-सेनेचं बिनसलं आणि त्यांच्यात मार्ग निघाला नाही. शेवटी सेनेने वेगळी भूमिका घेतली.

-आता फक्त आम्ही कोणताही निर्णय घेतला तरी सरकार स्थापन होऊ शकत नाही. आमच्यासोबत काँग्रेस आली तरच मार्ग निघू शकतो.

-काँग्रेसनं इथं येणं गरजेचं आणि आमच्याशी चर्चा करायला हवी. आमदार जयपूरमध्ये आणि नेते दिल्लीत ते इथं पोहचल्यावर चर्चा शक्य आहे.

-राज्यपालांनी सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र मागितलं आहे. ही विचित्र अट पूर्ण कऱणं अवघड आहे.

-स्थिर सरकार हवं असेल तर तिघांनी एकत्र होऊन आणि त्यात एकवाक्यता असेल तरच शक्य आहे.

-आघाडीमध्ये समजुतदारपणा होता. मात्र आम्ही सेनेसोबत कधीच सरकार चालवलेलं नाही त्यामुळे अनेक प्रश्न आहेत.

आम्ही याबाबत विचार केला आहे पण काँग्रेसनेही विचार केला पाहिजे. आज आम्ही चर्चा करू आणि आमच्यात काही ठरलं तर पुढचा निर्णय घेऊ.

दरम्यान, सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. त्याआधी शरद पवार आणि सुप्रिया सुळे सेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयात गेले आहेत. त्यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर

मुंबई: ज्येष्ठ गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रविवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. औषधोपचारानंतर त्यांच्या छातीतील जंतूसंसर्ग थोडा नियंत्रणात आल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांतर्फे देण्यात आली. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, लतादीदींना आयसीयुत दाखल करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

लता मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. लता मंगेशकर यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आज, मंगळवारी रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळू शकते. त्या वैद्यकीय देखरेखीखाली असून जंतूसंसर्गामुळे त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना घरी सोडल्याची चर्चाही सुरू झाली होती. सोशल मीडियावर या दरम्यान अनेक मेसेज व्हायरल झाले.

रविवारीच लता मंगेशकर यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी सिनेमा ‘पानीपत’ मधील गोपिका बाईंची भूमिका निभावणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे यांचा फर्स्ट लुक शेअर केला होता. पद्मिनी लतादीदींची भाची आहे. दीदींनी सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. अलीकडेच २८ सप्टेंबर रोजी लतादीदींनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला.

लता मंगेशकर यांनी हिंदी सिनेमात हजारो गाणी गायली आहेत तर प्रादेशिक भाषांमध्येही त्यांनी विविध गाणी गायली आहेत. त्यांनी सुमारे ३६ प्रादेशिक आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांना भारत रत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासह त्यांचा आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे.

हम होंगे कामयाब – संजय राऊत यांचं ट्विट

खासदार संजय राऊत

मुंबई: संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. “लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती…बच्चन, हम होंगे कामयाब… जरूर होंगे …”असं आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटलं आहे. सध्या संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. दररोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आले आहेत. मात्र सोमवारी अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ट्विट मात्र त्यांनी नित्यनियमाने केलं आहे आणि कामयाब अर्थात यशस्वी होण्यात शिवसेना मागे राहणार नसल्याचं जणू त्यांनी नमूद केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा पेच कायम आहे. काँग्रेस आमदार अजूनही जयपूरमध्येच आहेत. महाराष्ट्रात आज राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेसाठीचं संख्याबळ सादर करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. शिवसेना एकीकडे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असताना त्यात आत काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर नवी अट ठेवल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनाला पाठिंबा देईल असं काँग्रेस नेत्यांनी अट ठेवल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना य़ावर काय भूमिका घेते हे पाहावं लागेल.

काँग्रेससोबत निवडणूक लढवल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून निर्णय घेऊ. एकत्र चर्चा करुन निर्णय़ घेऊ. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पण शिवसेनेशिवाय सत्तास्थापन शक्य नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

एका फोन कॉलमुळे शिवसेना सत्तेपासून राहिली लांब

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत सर्व नेत्यांशी चर्चा करून सोनिया गांधींनी त्यांचे मत मांडलं. त्यानंतर पुढच्या रणनितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी फोनवर झालेल्या बोलण्याने सोनिया गांधींनाही धक्का बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार यांनी फोनवर सांगितलं की, सरकार स्थापनेबाबत सध्या काही स्पष्ट झालेलं नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकार स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींनी सायंकाळी 6 वाजता शरद पवार यांना फोन केला होता. दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटांपर्यंत चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी सोनिया गांधींना सांगितलं की, ते शिवसेना नेत्यांसोबत पुन्हा चर्चा करणार आहेत. तसेच पुढच्या चर्चेसाठी काँग्रेस नेत्यांना मुंबईला पाठवा असंही ते म्हणाले.

राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांशी सोनिया गांधींची चर्चा झाली होती. शिवसेना-राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देण्यावर चर्चा सोनिया गांधींसोबत झाली होती. त्यानंतर सोनिया गांधींनी शरद पवार यांनी पक्षाचे मत सांगण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर सोनिया गांधींनी बैठकीत उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना पवारांशी झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं. त्यानंतर काँग्रेसनं राष्ट्रवादीसोबत चर्चा करून पुढे काय ते ठरवण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्रात काँग्रेस आमदार शिवसेना-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन झाल्यास त्याला पाठिंबा देण्यासाठी तयार होते. त्यावर कोणाचाही आक्षेप नसताना शरद पवार यांच्या भूमिकेनं काँग्रेस नेतेही हैराण झाले. दरम्यान, राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली होती. तर उद्धव ठाकरे यांनीदेकील सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आमदार आग्रही होते. मात्र पक्षश्रेष्ठींकडून याबाबत वेगळीच भूमिका मांडली जात होती. सेनेच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचा मुद्दा काँग्रेससमोर होता. त्याशिवाय केंद्रात शिवसेना एनडीएसोबत सत्तेतसुद्धा होती. सेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देऊन काँग्रेसची अट मान्य केल्याचं म्हटलं जात होतं. तरीही सेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला प्राधान्या देण्याकडे काँग्रेसचा कल असल्याचंही समजते.

संस्कृतीत महाराष्ट्र, बंगालचे योगदान उल्लेखनीय

नागपूर

नागपूर- भारतीय कला, संस्कृती व इतिहास यांना जगभरात आदर आहे. महाराष्ट्र व बंगाल या दोन राज्यांचे साहित्य व कला क्षेत्रांमध्ये विशेष योगदान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्थानिक दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे निखिल भारत बंग साहित्य संमेलन संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रदीप भट्टाचार्य उपस्थित होते.

खालावत चाललेली कुटुंब व्यवस्था ही पाश्चात्त्य देशांतील सर्वांत मोठी समस्या आहे. सुसंस्कारीत साहित्य व संस्कृतीमुळे भारतात मूल्याधिष्ठित जीवनपद्धती रुजल्याने अशा समस्यांना भारताला सामोरे जावे लागत नाही, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. अशा साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने नव्या पिढीला सुशिक्षित करण्याबरोबरच सुसंस्कृत करण्यासाठी साहित्य संस्थांनी साहित्य व नवविचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

भौतिक संरचनापेक्षा सांस्कृतिक संरचना सुद्धा समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी आवश्यक असते. साहित्य, कला संस्कृती यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सुरेश भट सभागृह सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कमी दरात सभागृह उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी एका स्मरणिकेचे प्रकाशन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. निखिल भारत बंग साहित्य संमेलन संस्था १९२३मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारे स्थापन करण्यात आली होती. संस्थेचे शंभरावे वर्ष असून या संस्थेच्या १२० शाखा देशभर पसरलेल्या आहेत. या संस्थेचा उद्देश बंगाली भाषेचे संवर्धन व प्रसार तसेच इतर भाषिक प्रदेशासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे हा आहे. संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून निशुल्क: बांगला भाषेचे प्रशिक्षण सुद्धा देत आहे, अशी माहिती निखिल भारत-बंग साहित्य संमेलनाच्या दक्षिण-मध्य क्षेत्राच्या सहअध्यक्षा मंदीरा गांगुली यांनी दिली.

Nagpur Weather

Nagpur
haze
32 ° C
32 °
32 °
22 %
1kmh
0 %
Sat
34 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...