Home Blog Page 108

इतवारीतील एका सोयाबीन व्यापाऱ्याची ४३.४२ लाख रुपयाने फसवणूक

सोयाबीन

नागपूर : पोल्ट्रीफार्म संचालकाने इतवारीतील एका सोयाबीन व्यापाऱ्याची ४३.४२ लाख रुपयाने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तहसील पोलिसांनी कोराडी मार्ग येथील रहिवासी राकेश सिंह या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. पोल्ट्रीफार्म बंद करून फरार झाल्यानंतर राकेश सिंहचा गुन्हा उघडकीस आला.

वर्धमाननगर निवासी तुलसी आसवानी यांचे इतवारी धान्य बाजारात दुकान आहे. त्यांचा सोयाबीन तेल व कोंबड्यांच्या दाण्यांचा व्यवसाय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०१६ साली सीए रोड निवासी दलाल रंगराज गेचुडेने आसवानी यांची राकेश सिंहशी ओळख करून दिली. आरोपी राकेशचा कळमेश्वर येथे पोल्ट्री फार्म आहे. आसवानी २९ नोव्हेंबर २०१६ पासून राकेश सिंहच्या पोल्ट्रीफार्मवर कोंबड्यांच्या दाण्यांचा पुरवठा करीत होते. त्यांनी वेळोवेळी एका कोटी रुपयांपर्यंत मालाचा पुरवठा केला. हा व्यवहार उधारीत असल्याने राकेश वेगवेगळ्या वेळी हा पैसा देत होता.

५ नोव्हेंबर २०१९ रोजी आसवानी यांची राकेशवरील उधारी ४३.४२ लाखांवर पोहचली. त्यामुळे त्यांनी राकेशकडे पैशांची मागणी केली. मात्र आरोपी पैसा देण्यास टाळाटाळ करीत होता. मार्च महिन्यात लॉकडाउन लागल्यानंतर त्याने फोनवर प्रतिसाद देणेही बंद केले. पैशांच्या मागणीसाठी आसवानी आरोपीच्या पोल्ट्रीफार्मवर गेले तेव्हा ते बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आसवानी यांनी तहसील पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

CoronaVirus in Nagpur : ४१९ नवे पॉझिटिव्ह, २१ रुग्णांचा मृत्यू

रुग्ण

नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ४२९ नवे संक्रमित रुग्ण आढळले आणि २१ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या ९१,९८८ झाली आहे तर मृतांची संख्या ३००० वर गेली आहे.

आज आढळलेले नव्या संक्रमितांमध्ये २९१ शहरातून, १३० ग्रामीणचे आणि ८ रुग्ण जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत तर मृतांमध्ये ८ शहरातील, ५ ग्रामीण आणि ८ जिल्ह्याबाहेरील आहेत. दुसरीकडे ४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात शहरातील २८४, ग्रामीणचे १७३ रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण ८२,८९६ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचा दर वाढून ९०.१२ टक्के झाला आहे. वर्तमानात जिल्ह्यात ६०९२ रुग्ण संक्रमित आहेत. यात शहरातील ३७९५ व ग्रामीणचे २२९७ रुग्ण आहेत.

गेल्या २४ तासात ६१६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात शहरातील ४५६४ तर ग्रामीणचे १५७६ नमुन्यांची तपासणी झाली. ॲण्टीजन टेस्टमध्ये १८१, खासगी लॅबमध्ये १११ नमुने पॉझिटिव्ह आले. याशिवाय एम्सच्या लॅब मधून ९, मेडिकलच्या लॅबमधून ३९, मेयोच्या लॅबमधून ६८, नीरीच्या लॅबमधून २१ नमुने पॉझिटिव्ह आले.

ॲक्टिव्ह – ६०९२

कोरोनामुक्त – ८२,८९६

मृत – ३०००

पुन्हा सिद्ध करावी लागेल मजबूती

चिंचभवन

नागपूर : वर्धा रोडवर चिंचभवन येथे निर्माणाधीन आरओबीकरिता स्थापन करण्यात आलेल्या गर्डरच्या मजबुतीसाठी दुसऱ्यांदा तपासणी अहवाल व्हीएनआयटीकडे पाठविण्यात आला आहे. पहिला अहवाल गेल्या महिन्यात मंजुरीसाठी रेल्वेला पाठविण्यात आला होता. यात रेल्वे इंजिनिअरिंग विभागातर्फे काही प्रश्न उपस्थित केले होते.

सध्याच्या अप-डाऊन रेल्वे लाईनव्यतिरिक्त निर्माणाधीन पुलाखाली भविष्यात अतिरिक्त रेल्वे रूळ टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन २२ मीटर दूर अंतरावर आरओबीकरिता पिलर उभा केला आहे. याच कारणाने मध्यभागी सपोर्टकरिता पिलर उभा करण्याची परवानगी मिळाली नाही. दुसरीकडे रेल्वे रुळापासून ३३ मीटर दूर अंतरावर पिलर उभा आहे. अर्थात एकूण ५५ मीटरचा स्टील गर्डर या दोन पिलरशी जुळला आहे. या लांबीत ३३ मीटरचे सहा आणि २२ मीटरच्या सहा गर्डरला मध्यभागी जोडून स्ट्रक्चर तयार केले आहे. लांबी जास्त असल्यानंतरही मध्यभागी सपोर्टकरिता कोणतेही पिलर नाहीत. सध्या येथे अस्थायीरीत्या लोखंडाच्या ढाच्याने सपोर्ट दिला आहे.

पूल तयार झाल्यानंतर एवढ्या लांबीच्या गर्डरवरून जेव्हा अवजड वाहने जातील तेव्हा मधील भाग क्षतिग्रस्त तर होणार नाही ना, अशी भीती रेल्वेला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळेच गेल्या महिन्यात थर्ड पार्टी ऑडिटअंतर्गत व्हीएनआयटीची मदत घेण्यात आली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर रेल्वे झोन मुख्यालयात पाठविण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या इंजिनिअर्सनी निर्माणाधीन आरओबीची पाहणी करून काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर पुन्हा मजबुतीशी जुळलेले सर्व भाग पाहण्यासाठी जुने अहवाल आणि नवीन प्रश्न व्हीएनआयटीकडे पाठविण्यात आले आहेत.

रात्री बंद राहणार ये-जा

नवीन आरओबीचे काम सध्या संथ झाल्याने आता गुरुवारच्या रात्रीपासून जुन्या पुलापर्यंत ये-जा करिता अडचणी येणार आहेत. एनएचएआयच्या सूत्रानुसार खराब झालेल्या जुन्या पुलाचे नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे. या एकल मार्गाच्या पुलाला दोन भागात विभागून काम पूर्ण करण्यात येणार आहे. याचे काम मध्यरात्रीपासून सुरू होईल.

सदरच्या रिझर्व्ह बँकेत १०० रुपयांच्या १२४ बनावट नोटा आढळल्या

बनावट नोटा

नागपूर : सदरच्या रिझर्व्ह बँकेत १०० रुपयांच्या १२४ बनावट नोटा आढळल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. रिझर्व्ह बँकेला ११ ते ३० सप्टेंबर दरम्यान या बनावट नोटा प्राप्त झाल्या. बँकेला वेगवेगळ्या ग्राहकांकडून या नोटा मिळाल्या होत्या. बँकेला तपासात १०० रुपयांच्या १२४ बनावट नोटा म्हणजे १२४०० रुपये बनावट असल्याची माहिती मिळाली. त्यांना तपासासाठी नाशिकच्या मुद्रणालयात पाठविण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या सहायक व्यवस्थापक रोहिणी टिपले यांनी याबाबत सदर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेळोवेळी रिझर्व्ह बँकेला बनावट नोटा मिळत असतात.

नागपुरात पहिल्यांदाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.०४ टक्क्यांवर गेले

रुग्ण

नागपूर : कोरोना संसर्गाबाबत नागपूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहिल्यांदाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.०४ टक्क्यांवर गेले. तब्बल ८२,४३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या महिन्यात पुन्हा सर्वात कमी, १३ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील सात, ग्रामीणमधील तीन तर जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश आहे. ४२७ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ९१,५५९ वर पोहचली आहे.

सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढली होती. रुग्णसंख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला होता. मात्र, मागील २० दिवसापासून रुग्णांसोबतच मृत्यूच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. आज ३,८८१ संशयित रुग्णांचे आरटीपीसीआर तर, २,८९४ संशयित रुग्णांचे रॅपिड ॲन्टिजन अशा एकूण ६,७७५ चाचण्या करण्यात आल्या. यात ॲन्टिजन चाचण्यातून १६० तर, आरटीपीसीआर चाचण्यातून २६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३३६, ग्रामीणमधील ८८ तर जिल्हाबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे.

उपचाराखालील रुग्णांची संख्याही कमी

सप्टेंबर महिन्यात ११ हजारावर रुग्ण उपचाराखाली होते. मागील २० दिवसात अशा रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. सध्या शहरात ३,७९६ तर ग्रामीणमध्ये २,३४५ असे एकूण ६,१४१ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ४,१३८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६.३० टक्के

आज ६,७७५ चाचण्या तर ४२७ बाधित रुग्ण आढळले. चाचण्यांच्या तुलनेत नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हीटी रेट) ६.३० टक्क्यांवर आले आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत ३९, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ४९, मेयोच्या प्रयोगशाळेत ३५, माफसूच्या प्रयोगशाळेत शून्य, नीरीच्या प्रयोगशाळेत ३४ तर खासगी लॅबमधून ११० रुग्ण पॉझिटिव्ह आले.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित : ६,७७५

बाधित रुग्ण : ९१,५५९

बरे झालेले : ८२,४३९

उपचार घेत असलेले रुग्ण : ६,१४१

मृत्यू : २,९७९.

२५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी स्तूपवर लाईटिंग होणार आहे

दीक्षाभूमी

नागपूर : काेराेना आजाराने मृत्युमुखी पडलेल्या आराेग्य सेवकांना श्रद्धांजली म्हणून १४ ऑक्टाेबर राेजी धम्मचक्र प्रवर्तन दिनी जगप्रसिद्ध दीक्षाभूमी स्तुपावर राेषणाई करण्यात आली नाही. आंबेडकरी अनुयायांनीही स्मारक समितीच्या या निर्णयाचे स्वागतच केले. मात्र येत्या २५ ऑक्टाेबरला अशाेक विजयादशमी दिनी राेषणाई करावी, अशी विनंती विविध आंबेडकरी संघटनांनी केली हाेती. धम्मदीक्षा ही बाैद्ध बांधवांसाठी अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी तरी राेषणाई ही मागणी भिक्खु संघानेही केली. या विनंतीला मान देउन स्मारक समितीने दीक्षाभूमीवर राेषणाई करण्यास संमती दर्शवली आहे. भिक्खु संघासह समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, तथागत बहुउद्देशीय संस्था, अशोका बुद्धिस्ट मायनॉरिटी मल्टि. सोसायटी, द प्लॅटफॉर्म, युवा परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, जनहित बहुउद्देशीय खादी ग्रामोद्योग संस्था, जरीपटका दलित कल्याण महिला मंडळ, विश्वशांती बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, संथागार फाऊंडेशन संस्था, नीलगगन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागार्जुन बुद्ध विहार, मानव अधिकार संरक्षण मंच यांच्यातर्फे निवेदन सादर करण्यात आले.

महाराष्ट्रात बनावट पावत्या बनवून खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय , १,०८३ कोटीचा खोटा व्यवहार

पावत्या

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात बनावट पावत्या बनवून खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय असून त्याचा पर्दापाश जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने केला आहे. खोट्या बिलाद्वारे १,०८३ कोटींचा व्यवहार करून १३५.४० कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे अधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आले.

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची उपलब्धता आणि बनावट पावत्या देण्याबाबतच्या ऑनलाईन डेटा विश्लेषण साधनांद्वारे डीजीजीआय, नागपूर विभाग युनिट, औरंगाबाद प्रादेशिक युनिट आणि नाशिक प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहीम राबविली. गेल्या आठवड्यात भंडारा ते मालेगावपर्यंत महाराष्ट्रात शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या २२ करदात्यांवर विभागाने धाडी टाकल्या आणि प्रत्येक करदात्याच्या व्यवहाराची तपासणी व चौकशी केली. बºयाच ठिकाणी परिस्थिती प्रतिकूल होती. त्यामुळे अधिकाऱ्यांना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली.

तपासात असे आढळून आले की, संस्था एकतर अस्तित्वात नव्हती किंवा पत्त्यावर व्यक्तींची घरेही नव्हती. पोर्टलवर व्यावसायिक संस्थांनी पत्त्याचा पुरावा म्हणून अपलोड केलेले भाडे करार आणि वीजबिले बनावट असल्याचे आढळले. वीज बिलावर नमूद केलेले विद्युत मीटर कनेक्शन अस्तित्वात नसल्याचे विद्युत विभागाकडे केलेल्या चौकशीत आढळून आले. तसेच मनपाकडे चौकशी केली असता या संस्थांनी घोषित केलेल्या व्यवसायाचे पत्ते त्यांच्या नोंदीवर उपलब्ध नसल्याचे दिसून आले. या बनावट व्यवहारामध्ये सिल्क यार्न, वुलन यार्न, कॉटन यार्न, पेपर यार्न आणि सिंथेटिक फिलामेंट यार्न आदींचा समावेश आहे.

विभागाला मालेगाव येथे असलेल्या या रॅकेटच्या मूळ मालकाला शोधण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. त्याने खोट्या बिलाद्वारे १४.७१ कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले होते. अधिकाऱ्यांनी मालकाला नंदूरबार जिल्ह्याच्या खांडबारा या गावातून १७ तारखेला सायंकाळी ताब्यात घेतले आणि मालेगावला आणले. आरोपीला रविवार, १८ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले. न्यायाधीशांनी त्याला ३१ ऑक्टोबरपर्यंत रिमांड दिला आहे.

कोरोनाग्रस्त असलेल्या एका पोलीस शिपायासह दोघा पोलिसांचामृत्यू झाला

पोलीस
Nagpur Rural Police bag first place in the "Dial 112" project in State

नागपूर : कोरोनाग्रस्त असलेल्या एका पोलीस शिपायासह दोघा पोलिसांचामृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले कालमेघ नगर येथील अभिजीत गिरी (३५) १५ दिवसांपासून कोरोनाने आजारी होते. पोलीस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी छातीमध्ये दुखणे वाढल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे दुपारी १२ वाजता हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते पाच वर्षांपूर्वी एका अपघातामध्ये जखमी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील असा परिवार आहे.

दुसऱ्या घटनेमध्ये संतोष कुसराम (४५, रा. पोलीस क्वॉर्टर, काटोल मार्ग) यांचा मृत्यू झाला. ते नंदनवन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे मेडिकलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोन्ही घटनांमुळे एमआयडीसी आणि नंदनवन पोलीस ठाण्यामध्ये दु:खाचे वातावरण आहे.

नवरात्रीत कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अनावश्यक गर्दी करू नका

मनपा

नागपूर : कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले असून नवरात्रीत कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अनावश्यक गर्दी टाळून कोविडच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. ते म्हणाले केवळ ओनम पर्वासाठी अनेक प्रतिबंध हटविण्यात आले होते. त्यानंतर तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात असे व्हायला नको. नवरात्र, दसरा, दिवाळीसारख्या सणात उत्साहाचे वातावरण राहते. नागरिक घराबाहेर पडतात. तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा प्रादुर्भाव थंडीच्या दिवसात वाढून अजून एक लाट येऊ शकते. त्यांनी नागरिकांना वारंवार हात धुणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर न पडणे, भाज्या, फळ आदींना धुतल्यानंतर त्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स ठेवण्याचे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

प्लाझ्मा दानासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

जिल्ह्यात रविवारपर्यंत ८१,३५९ रुग्ण बरे झाले आहेत. यात ग्रामीण भागातील १६,८९६ आणि शहरातील ६४,४६३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांना प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत मेयो-मेडिकलमध्ये १०० पेक्षा अधिक प्लाझ्माचे नमुने मिळाले आहेत. ८० रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले आहेत.

मेयो कोविड हॉस्पिटल : सोमवारी मेयोच्या ६०० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ ७६ रुग्ण भरती होते

कोविड हॉस्पिटल

नागपूर : सप्टेंबर महिन्यात सरासरी १५०० ते २००० हजार रुग्ण वाढत होते. त्यातच बेड मिळण्यासाठी अनेक रुग्णांना अडचणी येत होत्या. परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. सोमवारी मेयोच्या ६०० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ ७६ रुग्ण भरती होते. कोरोना आटोक्यात येतोय का?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आज ४५७ रुग्ण १९ मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ९१,१३२ तर मृतांची संख्या २,९६६ वर गेली.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) शस्त्रक्रियेच्या रुग्णांवर अद्ययावत उपचार होण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सर्जरी कॉम्प्लेक्स रुग्णसेवेत आले. येथे जनरल सर्जरीपासून ते अस्थिरोग, नेत्ररोग, ईएनटी आदी विभागाचे वॉर्ड व मॉडर्न शस्त्रक्रिया गृह आहेत. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जून महिन्यात सर्जरी कॉम्प्लेक्सला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे स्वरुप देण्यात आले. यामुळे येथील संपूर्ण विभाग केवळ बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित झाले. किरकोळ शस्त्रक्रिया सोडल्यास मोठ्या व तातडीच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या. त्यावेळी शस्त्रक्रियेच्या रुग्णांची संख्याही कमी होती. गरजू रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जात होते. परंतु आता कोविडच्या तुलनेत नॉनकोविडचे रुग्ण वाढत आहे. यातच कोविडच्या मोठ्या संख्येत खाटा रिकाम्या राहत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

शहरात ३२१ तर ग्रामीणमध्ये १३१ रुग्ण

मागील आठवड्यात ६७४, त्यापूर्वीच्या आठवड्यात ९७६ रुग्णसंख्या सर्वाधिक ठरली. या आठवड्याची सुरुवात पाचशेखाली झाली आहे. आज शहरात ३२१, ग्रामीणमध्ये १३१ तर जिल्ह्याबाहेरील पाच बाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच मागील दोन दिवसांत मृत्यूची नोंद २२च्या खाली आली. शहरात आज १०, ग्रामीणमध्ये चार तर जिल्हाबाहेर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी ८९.८२ टक्क्यांवर गेली आहे. सध्या ६३१० अ‍ॅक्टिव्ह आहेत.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित : ६,८१३

बाधित रुग्ण : ९१,१३२

बरे झालेले : ८१,८५६

उपचार घेत असलेले रुग्ण : ६,३१०

मृत्यू :२,९६६

IndianOil Portal of Oil PSUs to promote Atma nirbhar Bharat

Portal

Nagpur: Inspired by the vision of the Honorable Prime Minister for an Atma nirbhar Bharat, a reliable and scalable portal has been envisaged for all Oil Companies. Based on the theme “Delivering excellence through people”, this initiative, taken under the guidance of Honorable Minister of Petroleum & Natural Gas and Steel Sri Dharmendra Pradhan, aims to highlight the Capital goods requirement of Oil & Gas majors besides the items related to Maintenance, Repair, and Overhaul (MRO).
As a Make in India initiative, this web-based-portal will provide opportunities to new entrepreneurs and existing manufacturers to invest and expand their manufacturing base in India. This portal shall also provide real-time data, along with visual indicators in the form of graphs and charts, to facilitate decision making for the apex management and other stakeholders.

To achieve this objective, a special Taskforce, under the leadership of Secretary, MoP&NG, has been formed. This Taskforce comprises of the Chairpersons of various Oil & Gas PSUs (like Indian Oil, EIL, ONGC, GAIL, BPCL, HPCL) and Private Refiners. Engineers India Limited will be leading the development of this portal from concept to commissioning under the guidance of this task force.

The development of the portal is being monitored and reviewed regularly by the Honorable Minister of Petroleum & Natural Gas and Steel. During one such review meeting, held in the morning today, the Minister advised “The proposed portal should provide information on procurements made from Micro/Small Enterprises or from SC/ST/Women entrepreneurs”. He further emphasized “The need to develop the portal on a war footing basis to further the cause of a self-reliant India”.

“Our main purpose is to make our contractors dream big and contribute towards an AtmaNirbhar Bharat”, said Mr. Tarun Kapoor, Secretary, MoP&NG, during a separate webinar for Contractors of Oil & Gas PSUs held today. The Webinar highlighted the features of a dedicated Web Portal for the Vendors.
Under the aegis of the Ministry of Petroleum & Natural Gas, Oil PSUs are regularly holding digital Vendor Meetings with the core theme of Localization. More such Vendor Meets shall be held in the coming months. This Oil PSUs-initiative that goes ‘Vocal for Local’ will open up a plethora of opportunities for the community of Indian suppliers.

आरएसीचे प्रवासीही प्रवास करु शकतात

रेल्वे

नागपूर : लॉकडाऊननंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकत असल्याची प्रसिद्धी केली. त्यामुळे आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असलेल्या अनेक प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. परंतु आरएसी असलेल्या प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.

ज्या प्रवाशांकडे स्वत:चा बर्थ आहे त्यास कन्फर्म तिकीट असे संबोधण्यात येते. आरएसी प्रवाशांना केवळ बसण्यासाठी जागा मिळते. त्यामुळे आरएसी प्रवाशांना कन्फर्म मानण्यात येत नाही. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आपला पीएनआर क्रमांक आरएसी असतानाही प्रवास रद्द केला. यात त्यांच्या तिकिटाचे पैसेही त्यांना मिळाले नसून प्रवासापासूनही त्यांना वंचित राहण्याची पाळी आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. परंतु आता आरएसी प्रवासीही प्रवास करू शकणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने माहिती न दिल्यामुळे गैरसमज
केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी प्रसिद्धी रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे आरएसी प्रवाशांमध्ये गैरसमज पसरला. त्यामुळे ते प्रवास करू शकले नाहीत. रेल्वे प्रशासनाने याबाबत सुरुवातीलाच भूमिका स्पष्ट करण्याची गरज होती.

वाघ संरक्षणासाठी महिला सैन्य, शिकारींसाठी कर्डंकळ

वाघ संरक्षण

नागपूर : महिलांनी सर्वच क्षेत्रात शिखरे पादांक्रांत केली आहेत. अशात वनविभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) वनवाघिणींनीवाघांच्या संरक्षणाचा विडा उचलून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. घनदाट जंगलात हिंस्त्र श्वापदांच्या सानिध्यात निडरपणे, जीव धोक्यात घालत त्यांची वाटचाल सुरू आहे. एकाच ध्येयाच्या दिशेने… देशाची वनसंपत्ती आणि वाघांचे रक्षण.

शिकारी कधी व कुठून लक्ष्य साधतील सांगता येत नाही. पण या फासात त्यांनाच अडकवण्यात तरुणींची ही फौज प्रवीण आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा असो वा नवेगाव नागझिऱ्याचे मंगेझरी या अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्याची भीती त्या कदापि बाळगत नाहीत. प्राजक्ता उमरे, वर्षा जगताप, कांचन गजभिये, साधना निकुरे, प्रणिता आणि त्यांच्या सहकारी वने आणि वन्यजीवांवर वक्रदृष्टी टाकणाºया प्रवृत्तींविरुद्ध संपूर्ण ताकदीने लढा देत आहेत.

पहाटे ३ वाजल्यापासून गस्त
नवेगाव नागझिरा एसटीपीएफच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नांगरे सांगतात, पहाटे तीन वाजतापासून ‘शिफ्ट’ असतात. ८ तास १० ते १५ किमीचा पल्ला पायी गाठायचा असतो. गस्तीदरम्यान प्रत्येक क्षण सतर्क राहून अवैध घटनांचा मागोवा घेणे, वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत त्यांच्या नोंदी करणे. बाह्य सीमेवर गस्त घालताना जंगलालगतच्या गावात पोलीस पाटलाची भेट घेणे, लोकांशी संवाद साधून वने व वन्यजीवांचे महत्त्व पटवून देणे, आठवडी बाजारात गुप्त तपास करणे अशी अत्यंत महत्त्वाची कामे हे पथक पार पाडत असते. आज ३३ टक्के आरक्षण असताना एसटीपीएफमध्ये त्यांची संख्या ५० टक्क्यांवर पोहोचली आहे.

४ विशेष व्याघ्र संरक्षण दलातील वनवाघिणी
महाराष्टÑात ४ विशेष व्याघ्र संरक्षण दल आहेत. प्रत्येक दलात किमान २६ वनरक्षक व ७ वननिरीक्षक महिला आहेत. सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी या महत्त्वाच्या जबाबदाºयाही त्या पार पाडत आहेत.

विशेष मोहिमांमध्ये सक्रिय
व्याघ्र संरक्षण दलांनी स्थापनेपासून आजवर अनेक विशेष मोहिमा यशस्वी केल्या. त्यात महिलांचा वाटा महत्त्वाचा ठरला. पेंचमधील मासेमारीचा प्रश्न, ताडोबातील मानव-वन्यजीव संघर्षविरोधी मोहीम, बचाव पथके, विजेद्वारे वन्यजीवांच्या शिकारीविरोधातील कारवाईत या वनवाघिणी आघाडीवर असतात.

कठोर प्रशिक्षण
विशेष व्याघ्र संरक्षण दलात सहभागी होताना अनेक अवघड चाचण्यांना सामोरे जावे लागते. निवडीनंतरही सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण असते. अनुशासन, संघटन, शारीरिक क्षमता सिद्ध करण्यास व्यायामाशिवाय वेपन ट्रेनिंग, साइट सिक्युरिटी टायगर मॉनिटरिंग, असे अनेक टप्पे असतात.

समाजातील दुष्प्रवृत्ती, प्रथा यांच्याशी लढा देऊन अनेक महिला पुढे जात आहेत. यशस्वी होत आहेत. अशा महिलांची ही खास मालिका… तुमच्याही आसपास अशा महिला असतील तर त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. त्यातील काही निवडक महिलांचा लढा आम्ही प्रसिद्ध करू.

लाभ मिळावे याकरिता जात प्रमाणपत्र कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी

प्रमाणपत्र

नागपूर : अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र आणि त्यानुसार आवश्यक लाभ मिळावे याकरिता जात प्रमाणपत्र कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी या विनंतीसह गोंदिया येथील विद्या खोबरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

उच्च न्यायालयाने नुपुर भागवत, माधवी रामटेके व आंचल बडवाईक यांच्या प्रकरणामध्ये आईच्या जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, सरकारने त्यातून काहीच धडा घेतला नाही. आजही अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र नाकारले जात आहे. त्यामुळे पतीपासून विभक्त झालेल्या महिलांना व त्यांच्या अपत्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता जात प्रमाणपत्र कायद्यात तातडीने दुरुस्ती करून अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याची तरतूद लागू करणे आवश्यक आहे असे खोबरेकर यांनी याचिकेत नमूद केले आहे.

२०१८ पासून लढा
मुलगा मानस याला स्वत:च्या जातीचे प्रमाणपत्र मिळावे याकरिता खोबरेकर २०१८ पासून लढा देत आहेत. परंतु, उप-विभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना अद्याप संबंधित जात प्रमाणपत्र दिले नाही. विविध नियम सांगून त्यांना टाळण्यात आले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खोबरेकर घटस्फोटित महिला आहेत. त्या मानसचा तो दोन वषार्चा असताना एकट्याने सांभाळ करीत आहेत.

सरकारला हायकोर्टाची नोटीस
न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या याचिकेवर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, नागपूर येथील मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात मानसचा प्रवेश झाला असल्यास त्यास बाधा निर्माण करण्यास मनाई केली.

कार सरोवरात कोसळली. पोलिसांच्या दक्षतेमुळे महिला वाचली

पोलिस

नागपूर : मध्यरात्री अनियंत्रित कार तलावात पडली. या कारमध्ये असलेल्या महिलेला जिवंत बाहेर काढण्याची प्रशंसनीय कामगिरी तेथील नागरिक आणि अंबाझरी पोलिसांनी बजावली. एखाद्या सिनेमातील वाटावी अशी ही थरारक घटना शुक्रवारी मध्यरात्री फुटाळा तलावावर घडली. मनी नजिंदरसिंग बुटालिया (वय ४०) असे या घटनेतून सुखरूप बचावलेल्या महिलेचे नाव आहे. ती राज नगरातील रहिवासी असल्याचे समजते.

शुक्रवारी मध्यरात्री मनी स्वतःच्या कारमधून वेगात फुटाळा तलावाच्या पुलावरून जात होती. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. तलावाच्या पुलावर अनियंत्रित झालेली ही कार पुलाचा कठडा तोडून तलावात पडली. यावेळी त्या भागात असलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून अंबाझरी पोलिस आणि नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने अग्निशमन दलाला सांगितले. क्षणाचाही वेळ न दवडता तलावाजवळ असलेल्या काही तरुणांनी मध्यरात्रीची वेळ असूनही अत्यंत धाडसीपणे तलावात उड्या घेतल्या. कारचे दार कसे बसे उघडून मनी यांना जिवंत बाहेर काढले. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी फुटाळा तलावावर धाव घेतली. मनीच्या कुटुंबियांनाही बोलवून घेण्यात आले. मनी या प्रकारामुळे काहीशी घाबरली असली तरी तिची प्रकृती सुखरूप असल्याचे घटनास्थळी असलेले ठाणेदार विजय करे यांनी लोकमत’ला सांगितले

मध्यरात्रीची वेळ असूनही तेथील काही तरुणांनी ज्या धाडसाचा परिचय दिला, त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मंडळीकडून व्यक्त होत होती. या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत होता. कारही बाहेर काढली घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणेदार विजय करे आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष परिश्रम घेऊन या महिलेची अल्टो कारही तलावाचे पाण्यातून मध्यरात्री बाहेर काढली

नागपूर शहरात २,२५० पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

पोलीस
Nagpur Rural Police bag first place in the "Dial 112" project in State

नागपूर : शहर पोलिसातील २,२५० कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदोन्नती केल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला निर्धारित वेळी पदोन्नती देण्यासाठी शासनाने मापदंड ठरविले आहेत. त्यानुसार नियुक्तीला १० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना शिपाई पदावर, नायक शिपायाच्या पदावर २० वर्षे तसेच हवालदाराच्या पदावर ३० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना पदोन्नती देण्यात येते. ५ मार्च २०१९ रोजी सातव्या वेतन आयोगात आश्वासन दिलेल्या प्रगती योजनेंतर्गत कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्याचे दर्शविण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी २,२५० कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. त्यांनी ३१२ हवालदारांना सहायक उपनिरीक्षक, ६२३ नायक यांना हवालदार आणि १ हजार शिपायांना नायक पदावर पदोन्नती दिली. त्याचप्रमाणे ३१५ सहायक उपनिरीक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या प्रगती योजनेचा तिसरा लाभ देण्यात आला आहे. पूर्वी १२, २४ आणि ३६ वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार पदोन्नती देण्यात येत होती. त्यामुळे सामान्य वर्गातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावरही सहायक उपनिरीक्षक होऊ शकत नव्हते. शहर पोलिसात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे. पोलीस आयुक्तांच्या भेटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले आहेत. शहर पोलिसांची कमान सांभाळल्यानंतर अमितेश कुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

नागपुरात मेट्रो रेल्वे सेवा तिकीट दरात ५० टक्के कपातीसह शुक्रवारपासून सुरू होणार

मेट्रो रेल्वे

नागपूर : राज्य शासनाच्या मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्यातील मेट्रो रेल्वे सेवा सुरळीत होणार आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे सेवा तिकीट दरात ५० टक्के कपातीसह शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक (ऑपरेशन व मेंटेनन्स) सुधाकर उराडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

रिच-३ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान अ‍ॅक्वा मार्गावर शुक्रवार १६ ऑक्टोबरपासून आणि रविवार १८ ऑक्टोबरपासून रिच-१ मध्ये ऑरेंज मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू होणार आहे. महामेट्रोतर्फे सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निजंर्तुकीकरण करण्यात येईल.

मेट्रोचे कर्मचारी हॅण्डग्लोव्ह , मास्क परिधान करून असतील. या शिवाय बेबी केअर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर सफाई करण्यात येईल. याचप्रकारे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता महामेट्रो सर्व प्रकारची काळजी घेणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांचा विश्वास नक्कीच वाढेल. मेट्रो प्रवाशांनीदेखील सहप्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये, याकरिता या सर्व सूचना तसेच मानकांचे पालन करावे, असे उराडे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (कॉपोर्रेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे उपस्थित होते.

Kia Seltos Anniversary Edition launched, boasts more adventurous & distinctive design

Kia

New Delhi, October 16, 2020: Kia Motors India, a wholly owned subsidiary of Kia Motors Corporation, today launched the Kia Seltos Anniversary Edition to celebrate its one-year milestone in the country. The limited edition Kia Seltos will be available exclusively in the HTX trim starting at an exciting price of INR 13,75,000 (ex-showroom, pan India). The Kia Seltos Anniversary Edition comes with many exterior and interior changes over the regular Seltos including Tusk Shape Skid plate with Silver Diffuser fins, Tangerine Fog Lamp Bezel, 17” Raven Black Alloy Wheels with Tangerine Centre cap, Black One tone Interiors, Raven Black Leatherette Seats with Honeycomb Pattern and more, making it more rugged, stylish and distinctive. This edition of the Seltos comes equipped with Remote Engine Start for Manual Transmission; also, the length of this car is increased by 60mm over the regular Seltos. The Seltos Anniversary Edition will be available in four exterior colours: one monotone Aurora Black Pearl colour, and three dual tone colour schemes – Glacier White Pearl with Aurora Black Pearl, Steel Silver with Aurora Black Pearl and Gravity Grey with Aurora Black Pearl.

Commenting on the occasion, Mr. Kook Hyun Shim, Managing Director and Chief Executive Officer, Kia Motors India said “The launch of Seltos in 2019 laid a strong foundation for Kia as a brand in the country. The Kia Seltos with its premium features, distinctive design, supreme quality, powerful engine options and addictive performance set new benchmarks and redefined the mid-SUV segment. Carefully designed to meet all the unmet demands of mid-SUV buyers in India, Kia Seltos became an instant hit and a runaway success. Today, we are extremely excited to launch the Kia Seltos Anniversary Edition which not only celebrates its success in the country but also the love that we have received from our customers in India.”

Kia Seltos has been a significant product which altered the way automotive design is perceived in India. To celebrate the design prowess of the Seltos, the Anniversary Edition comes with Tusk Shape Front Skid plate with Silver Diffuser fins, Raven Black Rear Skid Plate with Silver Diffuser fins, Tangerine Fog Lamp Bezel, Tangerine Dual Muffler Design, Side Sill with tangerine inserts & Seltos Logo, 17” Raven Black Alloy Wheels and Tangerine Centre Wheel Cap giving it a rugged and adventurous appearance, highlighting its badass nature.

The interior of the anniversary edition Seltos is accentuated with Black One tone interiors and the Raven Black Leatherette Seats with Honeycomb Pattern gives this car a sturdier look from inside as well. On the exterior, the Seltos Anniversary Edition gets an increase in length by 60 mm compared to the regular Seltos and this adds to the robust character of the vehicle. Additionally, the proud owners of this special edition Seltos will be able to flaunt this exclusive car as it also sports a ‘1st Anniversary Edition’ Badge at the rear. The Kia Seltos Anniversary Edition is available in both petrol and diesel engines – a versatile Smartstream Petrol 1.5 paired with six-speed manual and IVT transmissions, and an efficient Diesel1.5 CRDi VGT paired with a six-speed manual.

With the runaway success of the Seltos, Kia Motors India completely disrupted the Indian automobile industry. The company has introduced this special edition to celebrate the incredible achievement of the Seltos with several enhancements to the car. Kia Seltos has been a revolutionary product in terms of design and quality that transformed the mid SUV segment in the country with its class leading offering and category busting features. Kia Seltos has received a tremendous response from customers across the country and has marked 1 Lakh unit sales in less than a year’s time. Specifically made keeping in mind the needs of young-at-heart and tech-savvy customers in India, the Seltos has constantly been one of the top-selling mid-SUVs in the country delivering unparalleled customer delight.

Ex-showroom prices (in INR): 

Engine Variant Price (Rs.)
Smartstream Petrol 1.5 Anniversary Edition  6MT 13,75,000
Anniversary Edition IVT 14,75,000
Diesel1.5 CRDi VGT Anniversary Edition 6MT 14,85,000

आयडिया व्होडाफोनचे नेटवर्क गुल; सकाळपासून ग्राहक त्रस्त

नेटवर्क

मुंबई पुण्यातील काही भागांत आयडिया- व्होडाफोनच्या ग्राहकांना आज सकाळपासून नेटवर्क नसल्याच्य़ा समस्येला सामोरे जावे लागले. कंपनीकडूनही ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्याने #vodafoneindia हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे.

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात कालपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच सकाळपासून नेटवर्क गेल्याने व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला. पुण्यातील काही जुन्या आयडिया ग्राहकांना अर्ध्या तासापूर्वी रेंज आली आहे. मात्र, त्यामध्ये इंटरनेट वेग आणि नेटवर्कमध्ये ताकद नसल्याचे या ग्राहकांनी सांगितले.

पुण्यातील काही ग्राहकांनी कालपासूनच कंपनीकडे तक्रार केल्या आहेत. मात्र, त्यांना कंपनीने लवकरच सुरु केले जाईल, तांत्रिक अडचण असल्याचे उत्तर दिले आहे. मात्र, आज दुपारपर्यंत त्या ग्राहकांना नेटवर्कची वाट पहावी लागली आहे.

पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावतीयेथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे.

परिक्षार्थिंची मोठी अडचण
सध्या राजभरातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. तसेच शाळांच्या अर्ध वार्षिक परीक्षा सुरू आहेत. व्होडाफोनच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी व्होडाफोन मिनी स्टोअर समोर लोकांची गर्दी झाली आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनानंतर लावण्यात आलेली काही बंधने शिथिल करण्यात आली, पण त्यात चित्रपटगृह सुरू होण्याचा समावेश नाही.

चित्रपटगृह

नागपूर : कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्याने मालक व संचालक चिंतेत आहेत. अनलॉकच्या काही टप्प्यानंतर चित्रपटगृह सुरू होण्याची त्यांना अपेक्षा होती, पण असे झाले नाही. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने कोरोनानंतर लावण्यात आलेली काही बंधने शिथिल करण्यात आली, पण त्यात चित्रपटगृह सुरू होण्याचा समावेश नाही.

चित्रपटगृह मालकांसमोर सध्या दुहेरी समस्या आहे. या जागेवर पूर्णपणे व्यवसाय बदलता येणार नाही, असा नियम आहे. चित्रपटगृहाच्या जागेवर जर दुसरा व्यवसाय करायचा असेल तर एक तृतीयांश जागेवर लहान चित्रपटगृह बनवावे लागते. अर्थात चित्रपटगृह एक हजार सिटांचे असेल तर लहान चित्रपटगृह २५० सिटांचे बनवावे लागते. सध्या स्थितीत संसर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना एक सीट सोडून प्रेक्षकांना बसवावे लागेल. त्यामुळे मालकांना शुल्क कमी मिळेल. सध्या नागपुरात कोणत्याही चित्रपटगृह मालकातर्फे व्यवसाय बदलण्याची कोणतीही सूचना नाही. ते सध्या मोठ्या पडद्याला उघडण्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

औद्योगिक दर्जासाठी आवेदन

चित्रपटगृहांना औद्योगिक दर्जा देण्याच्या हेतूने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगामध्ये (एमएसएमई) सामील करण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी मिळाल्यानंतरच चित्रपटगृहांचे मालक एमईआरसीमध्ये आवेदन करीत आहेत. त्यामुळे चित्रपटगृहांचे संचालन करताना आता त्यांना व्यावसायिक नव्हे तर औद्योगिक दरात वीज उपलब्ध होईल.

नितीन गडकरी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पहिला सुरुंग स्फोट करणार आहेत ; ‘अटल’नंतर आता जोजिला टनेल बनणार

Tata Group chief responds to Gadkari’s letter, says ready to invest in Mihan
Tata Group chief responds to Gadkari’s letter, says ready to invest in Mihan

देशाला महत्वाचा अटल टनेल मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारने जम्मू काश्मिरकडे मोर्चा वळविला आहे. देशाहितासाठी आणि संरक्षणासाठी महत्वाचा असलेला आणखी एक बोगदा निर्माण प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पहिला सुरुंग स्फोट करणार आहेत. भारतीय सैन्य आणि सिव्हिल इंजिनअरांची टीम जोजिलाच्या दरीला पोखरून बोगदा बनविणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. या बोगद्याचे काम अशावेळी सुरु होत आहे, जेव्हा चीनसोबत लडाखमध्ये गेल्या 5 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण आहे. गडकरींनी सांगितले की, हा बोगदा बनविल्यानंतर श्रीनगर, द्रास, कारगिल आणि लेहच्या भागात कोणत्याही सिझनमध्ये वाहतूक सुरु राहणार आहे. तसेच प्रवासाचा वेळही सव्वा तीन तासांनी कमी होणार आहे.

हा टनेल बनल्यानंतर भू स्खलनाची भीती दूर होणार आहे. यामुळे श्रीनगर ते लेह हा प्रवास राष्ट्रीय हायवेवरून कोणत्याही धोक्याशिवाय करता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत 14.15 किमीची लांब टनेल बनविली जाणार आहे. शिवाय 18.63 किमी लांबीचा अॅप्रोच रोडदेखील तयार केला जाणार आहे. या प्रकल्पातून 32.78 किमी लांबीचा रस्ता बनविला जाणार आहे.

या साऱ्या प्रकल्पासाठी 6808.63 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बोगद्याच्या निर्माणासाठी 6 वर्षांचा वेळ लागणार आहे. तर अॅप्रोच रोड बनविण्यासाठी 2.5 वर्षे लागणार आहेत. दोन्ही कामे एकाचवेळी करण्यात येणार आहेत.

जोजिला दर्रा हा रस्ता जगातील सर्वात खतरनाक रस्त्यांपैकी एक मानला जातो. या दुर्गम रस्त्यावर वाहने चालविणे खूप जिकिरीचे आहे. हा बोगदा तयार झाला की लेह लडाख, कारगिल द्रास आणि सियाचिन वर्षभर देशासोबत जोडलेला राहणार आहे. सध्या या भागात सहा महिनेच वाहतूक सुरु असते. बर्फवृष्टीमुळे येथील रस्ता बंद असतो. या बोगद्यामुळे ही समस्या दूर होणार आहे. तसेच सैन्याची वाहतूकही जलद आणि सोपी होणार आहे.

Opt for almonds to stay healthy, this World Food Day

almonds

INDIA, October , 2020: Every year, World Food Day is observed to promote global awareness and action for those who suffer from hunger and the need to ensure healthy diets for all. With this year’s theme focusing on building a sustainable future for all, people across the world will come together to bring to light the need to ensure food safety and nutritious diets for all by eating almonds .

Food is the essence of life and the bedrock of our cultures and communities. During such difficult times, when the world is facing a pandemic, preserving access to safe and nutritious food is essential. We all have a role to play, by making food choices that improve our health. We need to make efforts to stay healthy and to ensure good nutrition. A good way to start is by making informed food choices and consuming healthy snacks like almonds. Almonds provide many nutrients – such as protein, vitamin E, magnesium, riboflavin and zinc – that contribute to a healthy diet and healthy lifestyle.

Regional Head-Dietetics, Max Healthcare – Delhi, Ritika Samaddar said, “In 2020 due to the current raging pandemic, most families are spending a large part of their time indoors which has given rise to a sedentary lifestyle. This includes an increased digital dependence, higher screen time, erratic meal schedules, lack of exercise and activity, as well as increased consumption of unhealthy snacks. For many, working and studying from home led to an increased frequency in snacking and stress eating on fried/unwholesome foods. In the long run this can be harmful for your body. To break away from this vicious cycle, move away from calorie laden snacks to nutritious snacks like almonds, fresh seasonal fruit and yoghurt. Almonds in particular make for a healthy snack as they contain a host of nutrients, and offer a diversity of benefits across weight management, heart health, diabetes management and skin health. Snacking smart with almonds is a small yet great change that can aid in leading a healthier lifestyle.”
Emphasizing on the importance of healthy food and snacking habits, leading Bollywood Actress, Soha Ali Khan said, “I have always been very conscious about my food and snacking choices, even more as now I have a young daughter who sees me as her role model. Therefore, I am very particular of the snacks I keep at home. My go to snacking option is almonds as they are a rich source of protein, a nutrient that is not only energy yielding, but also known to contribute to growth and maintenance of muscle mass. Besides that, almonds are easy and quick to flavour and go with just about any Indian masala/spices. So be sure to keep a handful nearby to satiate those hunger pangs without compromising on your health!”

According to Sheela Krishnaswamy, Nutrition and Wellness Consultant, “A lot of people in the world, and especially in India are undernourished and their diets lack essential nutrients. As most of us learn to adapt to this new sense of normal due to Covid-19, it is important to take stock of your family and your eating habits and lifestyle. To lead a healthier and more wholesome lifestyle, start by eating right and including healthy foods such as almonds to your own and your family’s daily diet. Beyond adding a host of nutrients, daily almond consumption may also help in strengthening immunity as they are high in Vitamin E.”

Flipkart strengthens partnership with Safari Industries launches Magnum

Flipkart

Bengaluru, October 2020: Flipkart, India’s homegrown marketplace has partnered with Safari Industries to launch Magnum, the affordable range of luggage on the platform. With an increasing number of shoppers today seeking a convenient shopping experience with a focus on affordability and value, especially when it comes to travel essentials, the collaboration between the two brands offers consumers a wide selection of products to choose from. This partnership assumes significance, as India prepares for the upcoming festive season and Flipkart prepares for its annual Big Billion Days, focusing on bringing the best brands to Indian consumers.

Through this partnership, Magnum will be able to get wider market access and make their products across categories, available in newer geographies and pin codes. This includes hard luggage made of 100% polycarbonate and soft luggage made of strong, durable fabric, backed by the reliable Safari warranty.

Made for the value consumer looking for a wholesome product-price package, Magnum carries with it the promise of durability and style, bringing reliable luggage to the stylish traveler. The brand has grown at an impressive CAGR of 40% over the last three year period with a footprint of over 2200 stores Pan India, and is now turning a new leaf with an online exclusive partnership with Flipkart, focused on bringing scale and geographical reach.

Commenting on Magnum’s partnership with Flipkart, Sudhir Jatia, Chairman and Managing Director, Safari Industries India Ltd., said, “Our luggage brand Magnum caters to consumers who seek durable and stylish products at entry level price points. Beginning March this year, we saw a change as essential traveling took precedence over leisure. This has led to a surge in demand for value luggage options as many people moved back to their home cities with all their belongings. To cater to this changing scenario and make our products accessible to consumers across India, we have partnered with Flipkart. Through our strategic partnership, we have co-created two new products – Acme and Storm, that will address a myriad of consumer needs. We are confident that this collaboration will help us explore newer markets and reach a new set of consumers.”

Speaking about the launch, Nishit Garg, Vice President – Flipkart Fashion said, “This collaboration brings together Flipkart’s extensive reach and Magnum’s value product offering, thereby enabling us to serve a larger number of value-conscious consumers, across the country. United by a common goal of providing customers with a promise of durability while continuing to stay stylish, this partnership is a testament to our vision to bring the best-in-class offering to millions of Indian consumers.”

Isuzu Motors India launches BSVI compliant D-Max Regular Cab and S-Cab. Adds a new variant D-MAX Super Strong.

Isuzu

14 October, 2020, Chennai: Isuzu Motors India launched the much-awaited, BS VI compliant D-Max Regular Cab and D-Max S-Cab in India, today. Expanding the commercial vehicle range, the company added a new variant D-Max Super Strong with a 1,710 kg payload, to lead its commercial vehicle range. With the addition of this new vehicle, Isuzu Motors India now offers the D-Max Regular Cab High-Ride with flat deck, D-Max Regular Cab-Chassis, S-Cab Standard-Ride, S-Cab High-Ride and the new D-Max Regular Cab Super Strong, offering more versatile options for all business and professional requirements.

Powered by a 2.5 litre ISUZU 4JA1 Engine, the enhanced range of commercial vehicles project an aggressive stance with their new styling and refreshed design. The vehicles are launched with many first-in-segment features in the commercial vehicle category in the industry. The D-Max Regular and D-Max S-Cab will be available in Splash White and Titanium Silver colours along with the all new Galena Grey colour. The new D-Max Super Strong would be priced at ₹ 8,38,929/- (ex-showroom, Mumbai). There will be an attractive introductory price for the entire D-Max range for the upcoming festive season (on limited stock).

The refreshed models come packed with added features both on the exterior and interior. The distinctive exterior is more aerodynamic in design. It sports a bolder look with the new grille, bonnet and bumper designs. It is further highlighted by new headlamp design integrated with turn indicators.

As a first-in-segment, Isuzu has equipped both the vehicles with Variable Geometric Turbocharger that allows effective fuel burn. Equipped with an effective set of After Treatment Devices including LNT (Lean NOx Trap), DPD (Diesel Particular Diffuser) and P-SCR (Passive Selective Catalyst Reduction), the vehicles effectively manage treatment of the exhaust gases and particulate matter. The Isuzu D-Max Regular Cab and S-Cab are the only vehicles in the segment with an electronically controlled EGR (Exhaust Gas Recirculation) system.

कामठी रोडवर लावण्यात येणाऱ्या २७ फूट लांब एका कॉन्क्रिटचा सेगमेंट तुटला

महामेट्रो

नागपूर : महामेट्रोतर्फे कामठी रोडवर बनविण्यात येणाऱ्या डबलडेकर पुलावर टेका नाका, माता मंदिराजवळ लावण्यात येणाऱ्या २७ फूट लांब एका कॉन्क्रिटचा सेगमेंट तुटला. ही घटना मंगळवारी सकाळी ५.३० वाजता घडली. व्यस्त मार्गावर पुलाचा एक भाग तुटल्याच्या मोठ्या आवाजाने परिसरातील अनेकांची झोप उडाली. घटनेनंतर सेगमेंट पिलरांवर लागलेल्या स्टील गर्डरने जुळलेल्या लोखंडाच्या जाड तारांमुळे लटकल्याने रस्त्यावर पडला नाही. त्यामुळे जीवितहानी टळली.

घटनेनंतर रस्त्याचा एक भाग काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर दोन्ही पिलरांच्या भागात बॅरिकेडिंग करण्यात आले. या कारणामुळे या अरुंद भागातून अवजड ट्रकला जावे लागले. डबलडेकर पुलाचे बांधकाम कंत्राटदार कंपनी अ‍ॅफकॉन्स करीत आहे. २८ महिन्यात पूर्ण होणाऱ्या या पुलासाठी ३५ महिने लोटले आहेत. त्यानंतरही ५० टक्केच काम झाले आहे. अ‍ॅफकॉन वेळेत काम पूर्ण करू शकले नाही. लॉकडाऊन उघडल्यानंतरही कामाने वेग घेतलेला नाही. सेगमेंट एवढा कमजोर कसा बनला, या संदर्भात अ‍ॅफकॉन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता उत्तर मिळू शकले नाही.

बांधकामाच्या मजबुतीची खरंच होत आहे तपासणी?

अ‍ॅफकॉन्स तीन ठिकाणी सेगमेंट तयार करीत आहे. शहरातील आतापर्यंतच्या सर्वात लांब डबलडेकर पुलावरून हजारो वाहने दररोज जातील. त्यामुळे पुलाची मजबुती दमदार असणे आवश्यक आहे. पण या घटनेवरून मजबुतीचा प्रत्यय आला आहे. साईटवर पिलरांवर सेगमेंट ठेवण्यापूर्वी याची मजबुतीची तपासणी व्हावी. काम करणारी आणि करून घेणाऱ्या एजन्सीचे अधिकारी कोरोनाच्या भीतीने साईटवर येत नाहीत. याच कारणामुळे मजबुतीकडे दुर्लक्ष होत आहे.

होत आहेत टेस्टिंग

घटनेसंदर्भात महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे म्हणाले, या ठिकाणी सेगमेंटची टेस्टिंग सुरू होती. त्याची अल्ट्रासोनिक किरणांनी तपासणी करण्यात येत होती. दोन पिलरांमध्ये जास्त वजनाच्या सेगमेंटला स्थापन करण्याच्या प्रक्रियेत अल्ट्रॉसोनिक किरणांच्या तपासणीत तो कसा तुटला, हा प्रश्न आहे. तो अत्यंत मजबूत स्टीलच्या तारांवर लटकत होता. सेंगमेंट हिंगणा, वर्धा रोड व भंडारा रोडवर कापसी येथील प्रकल्पात बनविण्यात येत आहेत.

सळाखी बाहेर निघाल्या

टेका नाका चौकाजवळील काही दुकानदारांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले, सेगमेंट तुटण्याचा मोठा आवाज आला होता. लोकमत चमूने घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा तुटलेल्या भागाला हिरव्या रंगाची जाळी लावली होती. तुटलेल्या भागाच्या सळाखी बाहेर आल्या होत्या. सूचना मिळताच मेट्रोची तांत्रिक चमू घटनास्थळी पोहोचली. या चमूत कोण होते, ही बाब महामेट्रोने स्पष्ट केली नाही.

आतापर्यंत नागपूर, हिंगणा आणि कामठी तालुक्यात केवळ तीन शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी

ऑनलाईन

नागपूर : राज्य शासनाचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी थेट शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून तालुकास्तरावर खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. पण आतापर्यंत नागपूर, हिंगणा आणि कामठी तालुक्यात केवळ तीन शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या उपक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शासनाचा उपक्रम अयशस्वी ठरतो का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

गेल्यावर्षी तिन्ही तालुके मिळून कळमना येथील केंद्रावर केवळ १८ क्विंटल सोयाबीन शासनाने खरेदी केले होते. यावरून शासनाच्या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. या उलट शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांनाच सोयाबीन विकल्याचे दिसून येते. याचे कारणही ठोस आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीचे चुकारे दोन महिने मिळत नाहीत. याशिवाय सुपर आणि एफएक्यू या ग्रेडखाली मालाची विक्री होत नाही. यावर्षी सोयाबीनला ३८८० रुपये हमी भाव आहे, पण शेतकऱ्यांना केंद्रावर हमी भाव मिळतो काय, हा खरा प्रश्न आहे.

यावर्षी विदर्भात सोयाबीनचे पीक ३० टक्केच आले आहे. याशिवाय आलेल्या पिकांना डाग आहेत. त्यामुळे किंमत कमी झाली आहे. असे सोयाबीन शासन खरेदी करीत नाहीत. सर्वोत्तम दर्जाच्या मालाला हमी भाव मिळत असला तरीही डाग असलेल्या सोयाबीनला कळमन्यात ३ हजार ते ३६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. याशिवाय विक्री केल्यानंतर आठवड्यात शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. तसे पाहिल्यास मालाचे पैसे मिळण्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत. अशा अटी खासगी व्यापाऱ्यांकडे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा खासगी व्यापाऱ्यांकडे असल्याचे कळमन्यातील अडतियांनी सांगितले.

शासनाच्या केंद्रावर सोयाबीन, चणा आणि तुरीची खरेदी करण्यात येते. गेल्यावर्षी १८ क्विंटल सोयाबीन, ३५०० क्विंटल चणा आणि ८०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. शेतकरी शासनाच्या केंद्राकडे माल विक्रीसाठी जातच नसेल तर शासन दरवर्षी केंद्र का सुरू करते, हा गंभीर प्रश्न आहे. शासनाने कृषी मालाची सरसकट खरेदी केली तरच शेतकरी केंद्राकडे जातील, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

वन्यजीव संघर्षातील १० वर्षात ४६६ माणसांचे मृत्यू

वन्यजीव संघर्ष

नागपूर : ‘वाघ वाचवा-जंंगल वाचवा’ अशी साद वनविभागाकडून घातली जात असली तरी मानव-वन्य जीव संघर्षावर अद्यापही ठोस उत्तर सापडलेले नाही. सहजीवनाचा स्वीकार करण्याचे आवाहन वनविभागाकडून केले जात आहे. त्याला काहीअंशी यश आले असले तरी हा संघर्ष थांबलेला नाही. परिणामत: मागील १० वर्षात राज्यात ४६६ व्यक्तींना जीव गमवावे लागले. तर वाघ, बिबट आणि अस्वल या ४५ प्राण्यांनाही या काळात जीव गमवावे लागले आहेत.

मागील १० वर्षात राज्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या सोबतच बिबट आणि अन्य प्राण्यांचीही संख्या वाढली आहे. वनविभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ३१२ वाघ असल्याची नोंद आहे. या १० वर्षाच्या काळात वाघ आणि बिबटांकडून मारल्या गेलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. वाघांकडून १५३ तर बिबटांकडून १२८ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ रानडुकरांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा क्रमांक तिसरा असून ही संख्या ८९ आहे. आहे. त्यामुळे वाघ बिबटांची अधिक दहशत आहे.

१० वर्षात १६ वाघांचा विजेमुळे मृत्यू
विजेचा सापळा लावून वाघ आणि बिबटांची हत्या केल्याची प्रकरणे राज्यात अधिक आहेत. मागील जानेवारी-२०१० ते सप्टेंबर-२०२० या १० वर्षात १६ वाघ, १८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू यामुळे झाला आहे. अर्थात जंगलात शिकारी टोळ्यांकडून आणि शेतकऱ्याननी पिकाच्या रक्षणासाठी लावलेल्या सापळ्यांमुळे या घटना घडल्या आहेत. या सोबत, विषप्रयोगाच्याही घटना वेगळ्या आहेत.

सर्वाधिक मृत्यू चालू वर्षात
वन्यजीव संघर्षातील माणसांचे सर्वाधिक मृत्यू चालू वर्षातील आहेत. सप्टेंबर-२०२० अखेरपर्यंत ही संख्या ५६ वर पोहचली आहे. २०१६ मध्ये हाच आकडा होता. या तुलनेत मागील वर्षात २०१९ मध्ये फक्त ३९ व्यक्तींच्या मृत्यूंची नोंद वनविभागाकडे आहे. २०१७ मध्ये ही संख्या ५४ होती.

नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने बालकाचा जीव घेतला

कचरा

नागपूर (कामठी) : चारवर्षीय बालक त्याच्या घरासमोर खेळत असताना नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने त्याला जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कामठी शहरात सोमवारी (दि. १२) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

इशू ऊर्फ लक्ष्य नीलेश बरसे (४, रा. गौतम नगर, छावणी, कामठी) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. नगर परिषद प्रशासनाने शहरातील कचरा संकलनासाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. इशू सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याच्या घरासमोर समवयस्क मुलांसोबत खेळत होता. काही कळण्याच्या आत वेगात आलेल्या एमएच-४०/बीएल-७३२५ क्रमांकाच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने इशूला जोरात धडक दिली.

त्यात गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी त्याला लगेच शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व वाहन जप्त केले. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल चमेले करीत आहेत.

देशाच्या इतर भागांपेक्षा नागपुरात रिकव्हरी रेट अधिक

रुग्ण

नागपूर : कोरोनाचा धोका संपला नसला तरी कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावला आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, ही समाधानकारक बाब आहे. विशेष म्हणजे, देश व राज्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १.३८ टक्क्याने जास्त आहे. देशात ८६.३६ टक्के, राज्यात ८३.४९ टक्के तर नागपूर जिल्ह्यातील ८७.७४ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ६५८ रुग्ण व ३० मृत्यूची भर पडली. रुग्णसंख्या ८७,२३० झाली असून मृतांची संख्या २,८२०वर पोहचली आहे.

जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. नोंद झालेल्या रुग्णांच्या तुलनेत आज त्यापेक्षा अधिक, ८९४ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत शहरातील ६१,०४५ तर ग्रामीणमधील १५,४९३ रुग्ण असे एकूण ७६,५३८ कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी देशाच्या तुलनेत जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) अधिक आहे. तर गेल्या सात दिवसांपासून राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा दर वाढलेला आहे. परंतु देश व राज्याच्या तुलनेत नागपूरच्या मृत्यूदरात किंचीत वाढ आहे. सोमवारी देशाच्या मृत्यूदर १.५३ टक्के, राज्याचा २.६४ टक्के तर नागपूर जिल्ह्याचा २.८९ वर गेला होता.

शहरात ५२९, ग्रामीणमध्ये ११८ रुग्णांची नोंद

नागपूर जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यात दोन हजारावर गेलेली रुग्णसंख्या ५०० ते ७०० दरम्यान दिसून येऊ लागली आहे. मागील आठवड्यात मृतांची संख्या १७ वर आली होती. परंतु आता यात किंचीत वाढ होताना दिसून येत आहे. आज २८३० आरटीपीसीआर तर २१०१ रॅपीड ॲन्टिजेन असे एकूण ४९३१ चाचण्या झाल्या. इतर दिवसांच्या तुलनेत या चाचण्या कमी झाल्या. शहरात ५२९, ग्रामीणमध्ये ११८ तर जिल्हाबाहेरील ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

रुग्ण दुपटीचा दर ७१.९ दिवसांवर

नागपूर जिल्ह्यात १२ दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा दर ४५.९ दिवसांवर होता आता तो वाढून ७१.९ दिवसांवर पोहचला आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात हाच दर १५ दिवसांवर तर सप्टेंबर महिन्यात २१ दिवसांवर होता.

३० सप्टेंबर : रुग्ण बरे होण्याचा दर ८०.०७ टक्के

मृत्यूदर २.९२ टक्के

रुग्ण दुपटीचा दर ४५.९ टक्के

एकूण रुग्ण ७८०१२

बरे झालेले ६२४६७

मृत्यू २५१०

१२ ऑक्टोबर : रुग्ण बरे होण्याचा दर ८७.७४ टक्के

मृत्यूदर २.८९ टक्के

रुग्ण दुप्पटीचा दर ७१.९ टक्के

एकूण रुग्ण ८७२३०

बरे झालेले ७६५३८

मृत्यू २८२०

दीक्षाभूमीची दारे उघडी ठेवण्याची याचिका खारीज

याचिका

नागपूर : धम्मदीक्षा व धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता याव्ो याकरिता १४, २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीची सर्व दारे उघडी ठेवण्यात यावी अशा विनंतीसह डॉ. मिलिंद जीवने यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी खारीज केली. यासंदर्भात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला आदेश देता येणार नाही असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. स्मारक समितीने कोरोना संक्रमणामुळे दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा व धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याविषयी २५ सप्टेंबर रोजी पत्र जारी करण्यात आले आहे. त्यावर याचिकाकर्त्याचा आक्षेप होता. स्मारक समितीने कार्यक्रम आयोजित करावे हा आग्रह नाही. परंतु, समितीने संबंधित दिवशी दीक्षाभूमीची दारे बंद ठेवू नये. दोन्ही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यापासून थांबवू नये. दीक्षाभूमीची दारे नागरिकांसाठी उघडी ठेवावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.

Nagpur Weather

Nagpur
haze
29 ° C
29 °
29 °
32 %
1.5kmh
0 %
Sun
30 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
43 °
Thu
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...