Home Blog Page 65

करोना काळातही मिहानमध्ये गुंतवणूक

करोना काळातही मिहानमध्ये गुंतवणूक

आयटी आणि एव्हिएशन कंपन्यांचा पुढाकार; १५ कोटींची जमीन खरेदी

नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिहानला दीड दशकानंतरही हवी तशी गती मिळू शकली नसली तरी करोना काळात सर्वत्र मंदी असताना आयटी आणि एव्हिएशन कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे.

मिहानमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र आणि विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर असे दोन भाग आहेत. येथून विमानाने कार्गोची वाहतूक करणे हा मूळ उद्देश या प्रकल्पाचा आहे. परंतु अजूनही त्यादृष्टीने विमानतळ विकसित झालेले नाही. तसेच अनेक उद्योजकांनी जमीन घेऊन प्रकल्पाला सुरुवात केली नाही. काहींनी प्रकल्प अर्धवट ठेवले आहेत. दरम्यान, करोनामुळे जगभर मंदी होती. गुंतवणूक थंडावली होती. अशाही स्थितीत मिहानमध्ये मात्र आयटी कंपन्या आणि एव्हिएशन कंपन्यांनी गुंतवणूक केली. शिवाय शहरातील अंजनी लॉजिस्टिक्स प्रा. लि. कंपनीने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड नर्सिग होमसाठी मिहानध्ये भूखंड खरेदी केला. या कंपनीने ०.३ एकर जमीन घेतली आहे. त्यामुले एम्सनंतर नवीन वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध होणार आहे.

आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजी आणि विमानसेवा क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशनने येथे जमीन खरेदी केली आहे. पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीला १३ हेक्टर, कल्पना सरोज एव्हिएशनला १ एकर आणि आरोग्य क्षेत्रातील अंजनी लॉजिस्टिकला ०.३० हेक्टर जमिनीचे वाटप झाले आहे.

या तिन्ही कंपन्यांनी आतापर्यंत १५ कोटींची जमीन खरेदी केली आहे. त्यात अंदाजे ५०० कोटींची गुंतवणूक आणि दीड हजार लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे.

येथे आधीपासून एअर इंडियाचे विमान देखभाल दुरुस्ती केंद्र (एमआरओ) आहे. शिवाय धीरूभाई अंबानी एअरोस्पेस, कल्पना एव्हिएशन आणि थॅल्स कंपन्यांची गुंतवणूक आहे. यासोबतच एलन एअरक्रॉफ्ट रेडिओ-अंदामर या कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीने ३० एकर जागा खरेदी केली आहे. ते येथे लहान विमानांची देखभाल-दुरुस्ती करीत आहेत.

त्यामुळे मिहान आयटी सोबत एव्हिशन हब होण्याचे दिशेने पाऊल पडले आहे. यासंदर्भात एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, आयटी नंतर एव्हिशनवर लक्ष केंद्रित केले जात आहे. रिलायन्स-द सॉल्त (द्राल) फॉल्कन तयार करीत आहे. आता इंदमारचा एमआरओ सुरू झाला आहे. टीएलएसएल, कल्पना एव्हिएशन आले आहे.

कल्पना एव्हिएशन वैमानिक प्रशिक्षण देणार आहे. याशिवाय आयटी कंपनी एचसीलएलची विस्तार योजना आहे. त्यामुळे मिहानमध्ये आयटी आणि एव्हिएशन हब निर्माण होईल, असा विश्वासही कपूर यांनी व्यक्त केला.

T20 World Cup Schedule : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर

ICC Men’s T20 World Cup 2021 Fixtures revealed : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबरपासून यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची गटवारी आयसीसीनं आधीच जाहीर केली होती, फक्त कोणता संधी कधी, कुठे व कोणाशी भिडेल याची चाहत्यांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या तारखेची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेरीस आयसीसीन या सर्वांवरील पडदा हटवला अन् आज संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.

सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात आठ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. एक संघ पाच सामने खेळेल. सुपर १२ संघ २० मार्च २०२१ च्या आयसीसी क्रमवारीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. सुपर १२ फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील.

पात्रता फेरीत सहभागी संघ
गट १ – श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया
गट २ – बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान

पात्रता फेरीचं वेळापत्रक
१७ ऑक्टोबर – ओमान वि. पपुआ न्यू गिनी आणि बांगलादेश वि. स्कॉटलंड
१८ ऑक्टोबर – आयर्लंड वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. नामिबिया
१९ ऑक्टोबर – स्कॉटलंड वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. बांगलादेश
२० ऑक्टोबर – नामिबिया वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. आयर्लंड
२१ ऑक्टोबर – बांगलादेश वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि.  स्कॉटलंड
२२ ऑक्टोबर – नामिबिया वि. आयर्लंड आणि श्रीलंका वि. नेदरलँड्स

सुपर १२ फेरीतील संघ
गट १ – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.
गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

सुपर १२ चे वेळापत्रक

ग्रुप १ 
२३ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता
– इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, दुबई , वेळ सांयकाळी ७.०० वाजता
२४ ऑक्टोबर – अ गटातील अव्वल वि. ब गटातील उपविजेता. शाहजाह, वेळ दुपारी ३.३० वाजता
दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता
२७ ऑक्टोबर – इंग्लंड वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
२८ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. अ गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
२९ ऑक्टोबर – वेस्ट इंडिज वि. ब गटातील उपविजेता, शारजाह, वेळ  दुपारी ३.३० वाजता
३० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, वेळ – दुपारी ३.३० वाजता
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
१ नोव्हेंबर – इंग्लंड वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
२ नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता
४ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. ब गटातील उपविजेता, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता
वेस्ट इंडिज वि. अ गटातील अव्वल, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
६ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता

ग्रुप २
२४ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
२५ ऑक्टोबर – अफगाणिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
२६ ऑक्टोबर – पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
२७ ऑक्टोबर – ब गटातील अव्वल वि. अ गटातील उपविजेता, अबुधाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
२९ ऑक्टोबर – अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
२ नोव्हेंबर – पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता
३ नोव्हेंबर – न्यूझीलंड वि. ब गटातील अव्वल, दुबई, दुपारी ३.३० वाजता
भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
५ नोव्हेंबर – भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
७ नोव्हेंबर – न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान, अबु धाबी, दुपार ३.३० वाजता
पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
८ नोव्हेंबर – भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता

उपांत्य फेरीचे सामने  –१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर
अंतिम सामना – १४ नोव्हेंबर

अफगाणिस्तान संघर्ष : जीवाच्या भीतीने १३४ क्षमतेच्या विमानात घुसले ८०० लोक

Conflict in Afghanistan

अफगाणिस्तान मध्ये तालिबान मधील संघर्ष आता मानवी जीवनाच्या मूळावर उठला आहे. मृत्यूचे भय आणि सैतानांच्या तावडीतून सुटण्याचे हरप्रकारे प्रयत्न याचे भयावह दृश्य अमेरिकन विमानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मिळते.

अमेरिकन सैन्याच्या विमानात तब्बल ८०० जण बसले आणि त्यांच्या डोळ्यातील भीती पाहून क्रू मेंबर्सन विमान उड्डाण करण्याचा निर्णय घेतला.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर लोक देश सोडून पळत आहेत.

अफगाणिस्तान आणि तालिबान मधील संघर्ष तेथील नागरिकांसाठी आता मृत्यूची चाहूल घेऊन येत आहे. राजधानी काबूल येथे हमीद करजई एअरपोर्टवर विमानाला लटकून देश सोडण्याच्या प्रयत्नात सोमवारी दोघांचा मृत्यू झाला होता.

अशाच प्रकारे भीती आणि हतबलतेमुळे १३४ मर्यादा असलेल्या विमानात तब्बल ८०० जण बसले.

अमेरिकी वायुदलाच्या केसी-१७ ग्लोबमास्टरचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर भयावह दृश्य समोर आले.

काबूल एअरपोर्टच्या रनवे वर विमानासोबत पळणाऱ्या लोकांच्या डोळ्यातील भीती स्पष्ट दिसते.

आता विमानाच्या आतील दृश्य समोर आल्यानंतर भीती काय असते याचे चित्रच जगासमोर उभे राहिले आहे.

बंदूकीच्या टोकावर उभ्या असलेल्या देशाला रामराम करत अफगाणिस्तानचे लोक बाहेर पडू इच्छितात.

तरीही उड्डाण

एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाचा दरवाजा उघडताच अनेक अफगाणिस्ताचे लोक विमानात घुसले.

या विमानात इतके लोक पेलण्याची ताकद नाही. पण क्रू मेंबर्सनी कुणालाही बाहेर काढले नाही.

त्यांना घेऊनच उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. क्रू मेंबरचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्यांनी सर्वांना वस्तुस्थिती सांगितली आहे.

या ८०० प्रवाशांत ६५० अफगाण नागरिक होते.

विमानात केवळ १३४ लोकांसाठी जागा

अमेरिकेच्या या विशाल विमानात केवळ १३४ लोक बसू शकतात. विमानाच्या आत ८० लोक पॅलेटवर आणि साईडवॉल सीटवर ५४ लोक बसू शकतात. परंतु या विमानाचा फोटो आल्यानंतर बाकी लोक खाली बसल्याचे दिसत आहे.

२० वर्षांनंतर अफगाणिस्तानची सूत्रे तालिबानच्या हातात आली आहेत. लोक या हुकुमशाही राजवटीतून सुटका करून घेऊ पाहत आहेत.

अतिरेकी आणि क्रूर चेहऱ्यांना घाबरून अफगान लोक देश सोडत आहेत. अफगाणी लोक पुन्हा परावलंबी आयुष्य जगू इच्छित नाहीत.

त्यामुळेच तालिबानने कब्जा करताच लोक देश सोडून पळून जात आहेत.

पवनदीप राजन इंडियन आयडल-१२ शोचा विजेता

पवनदीप राजन इंडियन आयडल-१२ शोचा विजेता

मुंबई: इंडियन आयडल १२ ची ट्रॉफी पवनदीप राजन याने जिंकली आहे. अनेक स्पर्धकांना मागे टाकत अखेर तो या शोचा विजेता बनला. २५ लाखांच्या बक्षिसाच्या रकमेसह पवनदीप राजन लक्झरी कारचा मानकरी ठरला आहे.

देशातील सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शो दीर्घकाळ आणि अनेक चढ-उतारांनी भरलेलं होतं. कोरोना काळात हा शो सुरु झाला. मध्यंतरी अशी एक वेळ आली की, जेव्हा शोचे शूटिंग, शेड्यूल आणि लोकेशन सर्वकाही चेंज करावं लागलं.

या शोचा विजेता कोण असणार, याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. पण, १५ ऑगस्ट रोजी इंडियन आयडलचा विनर ठरला. पवनदीप राजनने या शोची ट्रॉफी जिंकली. तसेच २५ लाख रुपये आणि लख्झरी कारदेखील मिळवले.

हे स्पर्धक पोहोचले अंतिम फेरीपर्यंत
दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता कांजीलाल तर तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळेने स्थान पक्के केले.

चौथ्या क्रमांकावर मोहम्मद दानिश, पाचव्या क्रमांकावर निहाल आणि शनमुखप्रियाला सर्वात कमी मते मिळाली. ती सहाव्या क्रमांकावर राहिली.

यावेळी फिनालेच्या रेसमध्ये स्पर्धकांना खूप आव्हानात्मक संघर्ष करावा लागला. स्पर्धकांनी आव्हानांचा सामना करत आणि दमदार परफॉर्मन्स देत टॉप सहामध्ये येण्यासाठी मेहनत घेतली.

ही पहिलचं वेळ होती की, जेव्हा इंडियन आयडलच्या फिनालेमध्ये ५ च्या जाग ६ कंटेस्टेंट्सने स्थान मिळवले.

पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, शनमुखप्रिया, अरुणिता कांजीलाल, निहाल आणि सायली कांबळेने फिनालेपर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

The Women of Independent India

women independent India

The Women of Independent India: WOMAN is a full circle, within her is the power to create, nurture and transform. None in the world has the power, grace, patience, charm, last but not least love, to create such magic like her. She has been a Ruler and a Fighter from time immemorial.

Given a chance, she can conquer the world equally as men and she has been doing it too. Struggling with, and making it out of the deadliest situations, there are many women who made a mark in the history of woman achievers. Every woman’s journey is an inspiration to all who have fought through all kinds of odds to protect, nurture and help their families fight with the world.

Every Home, every heart, every feeling, every moment of happiness is incomplete without you my lady, everything is incomplete without you.

It is not justified to dedicate a single day to her as she is and has always been the heart and breath of the family.

Always graced with her ability to nurture and transform, a woman ultimately builds a healthy and successful society, without whom it would have collapsed in the blink of an eye.

Although we aim to lead towards a women-empowered society, it just remains word of papers and speeches.

The implementation of this revolutionary idea though…is making very slow and steady progress. The nation has to accept the fact that women are a boon to society and the nation, and then only, will the tide of change come, the dream of a successful nation become a breath-taking reality.

Hey beautiful ladies! It’s a blessing to be a woman. We must feel proud of ourselves. You can do anything and everything with all the dignity and the courage.

Every woman is special in her own way.

So proud to live in a women-empowered city like Nagpur, where the highest responsibilities are on the shoulders of strong women, like Mrs. Vimala R Collector/Magistrate, Mrs. Vinita S, Dy. Commissioner of Police, Mrs. Richa Khare Divisional Railway Manager, and Mrs. Prajakta Verma, Divisional Commissioner.

People of Nagpur are so privileged today while celebrating the 75th year of Indian Independence – as the National flag is hoisted by these super-ladies. Lots of regards and respects to you ma’am.

A big round of applause and respect to all these ladies, who motivate every woman, inspire them to dream big and work hard to achieve success in life.

Thank you so much to each and every lady on earth to make this earth a beautiful paradise.

Ushabhagavati Peri

सैनिक स्कूल : आता मुलींना सुद्धा प्रवेश मिळणार! कशी आहे प्रवेश प्रक्रिया?

sainik-school

सैनिक स्कूल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी एक नवीन योजना सुरू केली, नंतर आत्मनिर्भर होण्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. देशातील मुलींच्या शिक्षणाबाबतही घोषणा करण्यात आली. देशाच्या सैनिक शाळांमध्ये आता मुलीही शिकू शकतील अशी ही घोषणा होती.

पंतप्रधान मोदी म्हणाले,

आज मी देशवासियांसोबत एक आनंद शेअर करत आहे. मला लाखो मुलींकडून संदेश येत असत की त्यांनाही सैनिक शाळेत शिकायचे आहे. त्यांच्यासाठी सैनिक शाळेचे दरवाजे उघडले पाहिजेत. अडीच वर्षांपूर्वी आम्ही मिझोरामच्या सैनिक शाळेत मुलींना पहिल्यांदा प्रवेश देण्याचा एक छोटासा प्रयोग सुरू केला.

आता सरकारने ठरवले आहे की देशातील सर्व सैनिक शाळा देशातील मुलींसाठी देखील उघडल्या जातील. आता मुलीही सर्व सैनिक शाळेत शिकतील.

याशिवाय, शिक्षण क्षेत्रात पीएम मोदींनी लडाखचाही उल्लेख केला. म्हणाले की, सिंधू सेंट्रल युनिव्हर्सिटी आता लडाखला उच्च शिक्षणाचे केंद्र होत आहे. ते म्हणाले की, जग आज लडाखमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीचे साक्षीदार होत आहे.

सैनिक शाळेबद्दल

देशात 33 सैनिक शाळा आहेत. आतापर्यंत सैनिक शाळांमध्ये फक्त मुलेच प्रवेश घेऊ शकत होती. या शाळा संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या सैनिक स्कूल सोसायटीद्वारे चालवल्या जातात.

सैनिक शाळा स्थापन करण्याचा उद्देश संरक्षण अकादमींमध्ये भरतीमध्ये प्रादेशिक असमतोल दूर करणे हा होता.

याशिवाय, या शाळांच्या माध्यमातून अशा तरुणांची निवड करायची होती जे येथून बाहेर पडून देशाच्या सेवेत भागीदार होऊ शकतील. हे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दलात प्रवेशासाठी तयार करत आहे. आता मुलीही या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतील.

जर एखाद्याला आपल्या मुलाला सैनिक शाळेत प्रवेश द्यायचा असेल तर त्याला 6 वी ते 9 वी मध्ये शिकत असताना प्रवेश घ्यावा लागेल.

या शाळा इंग्रजी माध्यमातून आणि निवासी आहेत आणि सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जातो.

सैनिक शाळा कॅडेट्सच्या सर्वांगीण विकासावर भर देतात. येथे विद्यार्थी देशाच्या संरक्षण सेवांमध्ये अधिकारी म्हणून नेतृत्व करण्यास तयार केले जाते.

ग्रामीण मुलांना सुद्धा दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करणे हा उद्देश आहे.

या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील मुले, जर ते हुशार असतील तर त्यांना सर्व प्रकारच्या मदतीने पुढे नेले जाते.

Panel For Pegasus “To Dispel Wrong Narrative”, Center Tells Supreme Court

Centre Tells Supreme Court

Pegasus Row: “The government will constitute a committee of experts in the field to go into all aspects of the issue,” the Centre said.

New Delhi: The Pegasus snooping allegations are based on conjectures and “unsubstantiated media reports” and will be examined by a group of experts to dispel any wrong narrative, the government told the Supreme Court today.

In a two-page affidavit filed by the Additional Secretary, Ministry of Electronics and Information Technology, the Centre denied allegations linked to recent reports that Israeli Pegasus spyware – sold only to governments – was used to target opposition leaders, journalists, and others.

The document said the government “unequivocally denies” allegations and they are “based on conjectures and surmises or on other unsubstantiated media reports or incomplete or uncorroborated material”.

The petitioners “have not made out any case”, the government told the court. But “to dispel any wrong narrative spread by certain vested interests and with an object of examining the issues raised”, the government will constitute a committee of experts in the field to go into all aspects of the issue, the affidavit said, citing the statement in parliament by Union Minister Ashwini Vaishnav.

मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; सुरक्षेत वाढ

meghalyai

मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; सुरक्षेत वाढ: मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब हल्ला केला आहे. सध्या मेघालयमध्ये संचारबंदी लागू असून गेल्या दोन दिवसांपासून येथील वातावरण खूप तणावपूर्ण आहे.

मेघालयमध्ये माजी बंडखोर नेता चेरिशस्टारफील्ड थांगखू याच्या मृत्यूवरुन हिंसाचार वाढत आहे.

रविवारी आंदोलकांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या खासगी निवासस्थानावर हल्ला केला.

मेघालयात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

तत्पुर्वी रविवारी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान काही हिंसक घटना घडल्या. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री लखन रिंबुई यांनी सायंकाळी राजीनामा दिला. तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला झाला आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

हिंसक घटनांनंतर शिलाँगमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजधानी आणि राज्याच्या इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या आदेशात असे म्हटले आहे की १७ ऑगस्ट पर्यंत संचारबंदी कायम राहणार असून परिस्थिती पाहून इंटरनेट सेवा सुरु करण्यात येईल.

शिलाँगच्या जाआव परिसरातील मावकीनरोह परिसरात पोलिस वाहनाला आज दुपारी अज्ञात व्यक्तींनी आग लावली.

यावेळी मानकीनरोह पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी थोडक्यात वाचले.

संशयास्पद मृत्यू

माजी विद्रोही नेता चेरिशस्टारफिल्ड थांगखुय याच्या घरी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. त्यात त्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.

थांगखूच्या कुटुंबाने त्याच्या मृत्यूला ‘पोलिसांनी केलेली क्रूर हत्या’ म्हटले त्यानंतर राज्यात हिंसाचार उसळला होता. पेट्रोल बॉम्ब हल्ला झाल्याने वातावरण आणखी तापले आहे.

त्याच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक काळे झेंडे घेऊन सहभागी झाले. शनिवारी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या प्रकरणाची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Independence Day : लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी ‘कंटेनरची भिंत’; ‘राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम’ चा संदेशही देणार

लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी 'कंटेनरची भिंत'; 'राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम' चा संदेशही देणार

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) निमित्ताने देशामध्ये सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन भारतीय पंतप्रधानांचे करण्यात येणारे संबोधन लक्षात घेता सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याच्या आजूबाजूला शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या कंटेनरच्या इमारतींच्या माध्यमातून ‘राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम’ हा संदेश देण्यात येणार असून देशाच्या सांस्कृतीक, वैज्ञानिक आणि राष्ट्राशी संबंधित इतर पेंटिंगही त्यावर दिसून येणार आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तवर उभारण्यात येणाऱ्या या कंटेनरच्या इमारतींवर महात्मा गांधी, सरदार पटेल, भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा दिसणार आहेत. या कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य ड्रोन हल्ला लक्षात घेता या शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. मात्र याला आणखी एक कारण असल्याचं सांगण्यात येतंय. दिल्लीमध्ये नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शेतकरी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शिपिंग कंटेनरच्या भिंती उभारण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबईत कडेकोट बंदोबस्त

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा धोका लक्षात घेता देशातील महत्वाच्या शहरांमध्ये चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. या स्वातंत्र्य दिनी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणताही घातपात घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी काल रात्री पासून ‘मिशन ऑलआउट’ सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे. छोट्या रस्त्यांवर पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीतून आत येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर टोल नाक्यावर मुंबई पोलिसांची मोठी नाकाबंदी लावण्यात आली आहे.

PM Says August 14 Will Be Observed As Partition Horrors Remembrance Day

Modi

PM Says August 14 Will Be Observed As Partition Horrors Remembrance Day

PM Modi stressed that the day will serve as a reminder to keep the social divisions at bay

New Delhi: Underscoring that the pain of Partition can never be forgotten, Prime Minister Narendra Modi today announced that August 14 will be observed as Partition Horrors Remembrance Day, a day before India celebrates its 75th Independence Day.
Pakistan celebrates its Independence Day on August 14.

“Partition’s pains can never be forgotten. Millions of our sisters and brothers were displaced and many lost their lives due to mindless hate and violence. In memory of the struggles and sacrifices of our people, 14th August will be observed as Partition Horrors Remembrance Day,” tweeted PM Modi.

The Prime Minister stressed that the day will serve as a reminder to keep the social divisions at bay and strengthen the spirit of oneness.

“May the #PartitionHorrorsRemembranceDay keep reminding us of the need to remove the poison of social divisions, disharmony and further strengthen the spirit of oneness, social harmony, and human empowerment,” the PM said in his second tweet.

Pakistan was carved out as a Muslim country after the division of India by the British colonial rule in 1947, and millions of people were displaced and many lakhs of them lost their lives as large-scale rioting broke out. Noakhali in West Bengal and Bihar witnessed large-scale violence.

Mahatma Gandhi decided to stay put in Noakhali and toured the district on a mission to restore peace and communal harmony.

Partition remains a bitter and painful memory in the history of the two nations.

Twitter Unlocks Rahul Gandhi Account. “Satyameva Jayate,” Says Congress

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण; ट्विट करुन दिली माहिती

Twitter Unlocks Rahul Gandhi Account. ‘Satyameva Jayate,’ Says Congress
Rahul Gandhi had yesterday released a video message on YouTube, lashing out at Twitter.

New Delhi: Twitter today restored Rahul Gandhi’s account, along with that of the Congress and its other leaders, a week after it was temporarily suspended for tweeting pictures of the family of a nine-year-old victim of alleged rape and murder in Northwest Delhi. The move came a day after he lashed out at the microblogging site.

“All Congress accounts have been unlocked. No reason has been given by Twitter for the unlocking,” Rohan Gupta, the Congress in charge of social media accounts.

The party also clarified that it had not deleted its Twitter account.

Earlier, Twitter had deemed the sharing of the images of the reported rape victim’s family a violation of its rules.

In response, the former Congress chief had, yesterday, accused Twitter of “interfering in the national political process” and said shutting down of his handle amounted to an “attack on the country’s democratic structure”.

Mr. Gandhi, in a YouTube video statement titled “Twitter’s dangerous game”, alleged that the microblogging site was not a neutral and objective platform and was “beholden to the government”.

Questioning Twitter’s locking of his handle, he said millions of his followers were unfairly denied the right to an opinion.

“It’s obvious now that Twitter is actually not a neutral, objective platform. It is a biased platform. It’s something that listens to what the government of the day says,” he alleged.

In the wake of the friction with the Congress, Twitter has transferred its India head Manish Maheshwari, against whom an FIR was registered in Uttar Pradesh in connection with a probe related to a video of an alleged hate crime, to the US.

While the company did not specify any reason for the change, it said Maheshwari will move to the US as Senior Director (Revenue Strategy and Operations) and focus on new markets in his new role.

MOS Jitendra Singh condemns terror attack on party worker in Rajouri

Jitendra Singh

New Delhi: Aug 13 (UNI) Minister of State in the Prime Minister Office (PMO) Dr. Jitendra Singh on Friday condemned the terror attack on the BJP Mandal President Jasbir Singh in Rajouri District of Jammu and Kashmir.

Posting a message on Facebook, Singh said, “The attack at the residence is highly condemnable and it is the handiwork of those who have developed vested interested in not allowing democratic and political processes to flourish”.

“But certainly this cannot discourage Prime Minister Modi’s determined commitment to grassroots democracy in Jammu and Kashmir,” he added.

On Thursday, a 4-year-old was killed and at least seven people were injured in a grenade attack on Bharatiya Janata Party (BJP) leader Jasbir Singh’s house in the Khandli area of Jammu and Kashmir’s Rajouri district o. The deceased minor was the nephew of Jasbir Singh.

Jammu ADGP confirmed that the grenade attack was carried out by unknown persons on BJP leader Jasbir Singh’s house in the handle area of Rajouri when the family was on their terrace.

The People’s Anti-Fascist Front (PAFF) has claimed responsibility for the grenade attack.

However, the claim is being ascertained by agencies.

Britney Spears’ father agrees to step down as her conservator

Britney Spears' father agrees

Britney Spears’ father agrees to step down as her conservator. Washington, Aug 13 (UNI/Sputnik) James Spears, the father of US pop star Britney Spears has agreed to step down as her conservator, media reported citing documents of his lawyers.

Britney Spears’ father agrees. At a June 23 hearing, the singer complained to the court in Los Angeles that her family’s actions traumatized and made her unhappy. The 39-year-old claimed that she was not allowed to visit her friends, was forced to work long hours against her will, and was drugged when she disobeyed, among other things.

“Nevertheless, even as Mr. Spears is the unremitting target of unjustified attacks, he does not believe that a public battle with his daughter over his continuing service as her conservator would be in her best interests. So, even though he must contest this unjustified Petition for his removal, Mr. Spears intends to work with the Court and his daughter’s new attorney to prepare for an orderly transition to a new conservatory,” one of the documents says, as quoted by the TMZ news outlet.

Read More

Prime Minister visits Nimu in Ladakh to interact with Indian troops

The document added that the father had never forced his daughter to do anything, including performances.

Britney Spears, who was one of the most famous world singers at the beginning of the 21st century faced mental issues as well as drug and alcohol addictions following a divorce in the late 2000s. In 2008, she was placed under temporary conservatorship, which later turned termless

राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बोकाळला

राज ठाकरे

मुंबई : राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बोकाळला . आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात जाती- जातीचे विष पेरले जात आहे. अलीकडे जातीचा मुद्दा हा त्या त्या समाजाच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा बनला आहे. देशाला विचार देणारा महाराष्ट्र आता यूपी- बिहारच्या पातळीवर घसरत चालला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी केला.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. राज्यातील आरक्षण व जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार ठरवत सांगितले की, कोण हा जेम्स लेन? ज्याने पुस्तक लिहले? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता काय? आता कुठे आहे तो, कोणी ओळखतंय का त्याला?. पण हे सगळे ठरवून केले गेले

अमूक जातीच्या लोकांनी लेनला चुकीचा इतिहास व माहिती सांगितल्याचा प्रचार केला गेला. आपल्या राजकीय स्वार्थासाठी असे वातावरण तयार केले जाते.

या घटना तत्कालिक असतात पण त्याचे परिणाम भयंकर आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नव्हता तर मग आरक्षणाला कोणाचा अडथळा आहे? मराठा आरक्षणाचा शेवटी खेळच झाला, मी आधीच तसे सांगितले होते.

पण आपल्या देशात काही प्रश्न सुटणे ही समस्या मानली जाते. काही प्रश्न रेंगाळत ठेवल्याने अनेकांची घरे भरतात. जातीचे राजकारण संपल्याशिवाय आपल्याला पुढे जाता जाणार नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला आहे.

Google : लहान मुलं काय पाहणार; त्यावर गुगलचं लक्ष राहणार!

लहान मुलं काय पाहणार;

लहान मुलं काय पाहणार; त्यावर गुगलचं लक्ष राहणार! १८ वर्षांहून कमी वयोगटातील युजर्ससाठी येत्या काही महिन्यांत गुगल (Google) अनेक बदल करणार आहे. हे बदल गुगल अकाउंट्सबाबत आहेत. यातून लहान मुलांना ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवलं जाण्याचा प्रयत्न होणार आहे.

मुलांकडून मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जात आहे, त्यामुळे पालक काळजीत आहेत. त्यामुळे गुगलच्या या निर्णयामुळे आता पालकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. टेक कंपनी गुगलने बुधवारी आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली.

कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती (Sensitive Ads) अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कंपनीकडून १८ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांसाठी लिंगाच्या आधारे जाहिरातींवर रोख लावण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर हे अपडेट रोल आउट करण्यास सुरू करणार आहे. गुगलवर (Google) जाहिरातींसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करणं हेच लक्ष्य आहे, तसेच वयानुसार जाहिराती दाखवण्यात येणार आहेत.

पुढे वाचा

Google चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा

नियमा असे सांगतात की, १३ वर्षांखालील मुले एक स्टँडर्ड गुगल (Google) अकाउंट तयार करू शकणार नाहीत. त्यांना मर्यादीत फीचर्ससह गुगल अकाउंट वापरण्याची सूट मिळेल. उदाहरणार्थ आता १३ ते १७ वर्ष वयोगटातील मुले YouTube डिफॉल्ट अपलोडचा वापर करू शकतात.

गुगल (Google) कडून मुलांच्या सेफ्टीसाठी सेफ सर्च नावाचे फीचर आणणार आहे. यात मुलांचे गुगल अकाउंट कुटुंबियांसह लिंक असेल, ज्यात १३ वर्ष वयोगटातील मुले साइन-इन करू शकतील. ते काय सर्च करतात, याची नेमकी माहिती पालकांनाही मिळत राहणार आहे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुगलने केलेले बदल महत्वपूर्ण आहे.

Mumbai Records First Death From Delta Plus Covid Variant

Delta Plus Covid Variant

This is Maharashtra’s second death from the Delta Plus after an 80-year-old woman from Ratnagiri died last month.

Mumbai: Mumbai has reported its first death from the Delta Plus Covid variant. A 63-year-old woman died on July 27 after testing positive on July 21. She had several comorbidities including diabetes, according to officials.
This is Maharashtra’s second death from the Delta Plus after an 80-year-old woman from Ratnagiri died last month.

The Mumbai woman was fully vaccinated and among seven patients in the city whose reports turned out positive for the Delta Plus variant.

The results of genome sequencing from the woman’s samples arrived on Wednesday.

Mumbai’s civic body BMC (Brihanmumbai Municipal Corporation) started contacting the seven patients after receiving the results from the state health department.

Two of her close contacts have also tested positive for Delta Plus. She didn’t have any travel history.

The woman was on oxygen support and was administered steroids and Remdesivir, according to officials.

The Delta Plus is a mutation of the Delta, the highly contagious Covid variant first detected in India.

Along with seven samples from Mumbai, 13 more have tested positive for the Delta Plus variant across Maharashtra, according to the state government. Three cases are in Pune, two each in Nanded, Gondia, Raigad, and Palghar, and one each in Chandrapur and Akola.

With this, the number of Delta Plus patients has increased to 65.

The mutant Covid strain was also found in seven children and eight senior citizens. Maharashtra health department officials are trying to trace people who have recently come into contact with infected patients.

Read More:

India Reports Covid Cases (28,204) In Almost 5 Months

On Wednesday, the central government said the Delta Plus has been detected in 86 cases across the country but there is no “exponential surge” so far.

The most were detected in Maharashtra, followed by Madhya Pradesh and Tamil Nadu, Sujit Singh, the chief of the National Centre for Disease Control, told reporters at the Union Health Ministry briefing.

“This variant, through its transmission, has not led to any major exponential surge,” Mr. Singh said.

The Delta variant drove the deadly second wave of the coronavirus in April-May that overwhelmed the country’s health infrastructure and left thousands desperate for hospital beds, oxygen, medicines, and vaccine.

‘त्या’ दिवशी राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करणार

राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करणार

मुबंई: राज्यात १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल केले असले तरी पुन्हा रुग्ण वाढल्यास कडक लॉकडाऊन करण्यात येईल , असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे.

१५ ऑगस्टपासून रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. लोकल प्रवास, हॉटेल, रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे, मॉल्स, मंगल कार्यालये यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमावावे लागले होते. अनेकांना प्राथमिक उपचारही मिळाले नाहीत त्यामुळे होलपट झाली होती.

राज्यात पहिल्यापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटलेली दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकार सावध पावले टाकत आहे.

अजूनही रुग्णसंख्या समाधानकारक नसल्याने राज्यात पुन्हा तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येईल, असेही टोपे म्हणाले.

ऑक्सिजनचा मोठा साठा लागेल

तिसरी लाट आणि तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात एकूण उत्पादित होणारा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन १३०० मेट्रिक टन आहे.

औद्योगिक क्षेत्राने अजून २०० ते ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवण्याची खात्री दिली आहे. राज्यात एकूण ४५० पीएसए प्लांट्सची प्रस्तावित आहेत.

त्यापैकी १४१ प्लांट्समध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ही सर्व क्षमता जरी वापरली, तरी १७०० ते २००० मेट्रिक टनपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणार आहे.

तिसऱ्या लाटेत ३८०० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन लागण्याची शक्यात आहे.

इतर राज्यांत देखील ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर लागत असल्यामुळे केंद्राकडून वेळेवर किती मदत मिळू शकेल, हे सांगता येणं शक्य नाही.’

राज्यातील हॉटेल (Hotel) , रेस्तराँ, मॉल्स ‘या’ तारखेपासून होणार सूरू

राज्यातील हॉटेल (Hotel) , रेस्तराँ, मॉल्स

मुंबई  : राज्यातील हॉटेल (Hotel) , रेस्तराँ, मॉल्स ‘या’ तारखेपासून होणार सूरू राज्य मंत्रींमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील हॉटेल (Hotel) व्यावसियकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल (Hotel), रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे.

 मॉल प्रवेशासाठी ही आहे अट

मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव गेला होता. ज्यामध्ये निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात शिफारसी करण्यात आल्या होत्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. ते म्हणाले की नियमांमध्ये दिलेली शिथिलता येत्या १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

संघटनांकडून स्वागत

मिशन बिगीन अगेन अंतर्गत रेस्टॉरंट उशीरापर्यंत सुरु ठेवण्याच्या शासन निर्णयाचे आहार (इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन) या रेस्टॉरंट चालकांच्या शिखर संघटनेसह इतर संघटनांनी मनापासून स्वागत केले आहे.

शासनाच्या नव्या नियमावलीनुसार राज्यातील रेस्टॉरंट आता रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. दरम्यान, ग्राहकांसाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.

या नव्या नियमांवर आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रेस्टॉरंटमध्ये डायनिंग सेवेस रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने आनंद होत आहे. शासनाच्या या निर्णयाचे नक्कीच स्वागत करावे लागेल.

रेस्टॉरंट चालवण्याच्या वेळेत वाढ करण्यासाठी संघटनेकडून सातत्याने मुख्यमंत्री आणि इतर निर्धारित मंत्री व अधिकाऱ्यांसोबत चर्चा व बैठकांचे सत्र सुरु होते. या निर्णयामुळे संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही आमच्या सदस्यांनाही नियमावलीचे कठोर पालन करण्याच्या सुचना केल्या आहेत. आरोग्याची काळजी घेत सर्व संबंधित सरकारी यंत्रणाना सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.’

कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता लवकरच प्रशासनाकडून सर्वच निर्बंध लवकरच हटवले जातील आणि परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षा शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

HP brings creativity to life with the new ENVY portfolio

HP brings creativity to life with the new ENVY portfolio

 New “HP Creators’ Garage” set to unleash the potential of budding creators 

India, August 2021 Today, HP announced the new ENVY portfolio to cater to the evolving demands of today’s content creators. The new portfolio, comprising ENVY 14 and ENVY 15 notebooks, fulfils the growing demand among creative professionals for devices that give them the freedom to create from anywhere, power their creativity with exceptional design, and offer a seamless experience as they shift between different modes of creative output.

HP’s Creative Consumer Insights study has revealed that 74% of PC users, especially millennials and Gen Z, are more serious about creating.[i]  They expect products and solutions to be as quick and smooth as possible, with access to information that interlinks work and play. With the new ENVY notebooks, HP addresses the requirements of a blended work environment by delivering compact, lightweight PCs with pristine video and audio capabilities that offers creators the ability to create wherever they are.

In India, Gen Zs are enthusiastic and confident about themselves. They want to proactively shape their own future and make an impact on society with what they create. To help these aspiring creators achieve their dreams, HP is launching an exclusive network called “HP Creators’ Garage“. This community, with an ethos based on HP’s Garage legacy, provide budding creators with a springboard to learn from experts across India, collaborate, and share their skills with other creators.

HP Creators’ Garage

The learning community will contain more than 200 pieces of content to help creators upskill, host forums to share thoughts and ideas with other creators as well as organise regular events and challenges for creators to collaborate on. Some renowned Indian creators who are a part of the community include Digital Creator Be YouNick, Author Alicia Souza, Youtuber Sejal Kumar, Graphic Designer Aniruddh Mehta.

Ketan Patel, Managing Director, HP India market said: “Today’s generation is inspired to create their own future. With a strong legacy of delivering insights-based innovations, we, at HP, want to help power the dreams of creators with the right technology and community support. Towards this, HP’s new ENVY portfolio allows these creators to express themselves and the launch of an exclusive network “HP Creators’ Garage,” offers them a unique opportunity to showcase their talent, collaborate and learn new skills from the leading creators of India.”

The HP ENVY Portfolio is expected to be upgradeable to Windows 11 later this year1. The HP ENVY notebooks are sleek personal creative studios, well-suited for a diverse range of creative consumers like photographers, designers, videographers, music composers or illustrators. Their pro-grade performance features with enhanced thermal design and long battery life will help creators on the go.

“We are constantly working, learning, and playing while on the move – not only from office or school to home but also within these spaces. Creativity should not be encumbered by our movement or the limitations of the places we are in,” said Vickram Bedi, Senior Director, (Personal Systems), HP India market. “HP is delivering breakthrough experiences with the ENVY 14 –with smart, high-performing features that bring new freedom to creation and expression”, he added.

HP Creators’ Garage

Pricing and Availability[ii]

The HP ENVY Portfolio is available at HP World Stores and https://www.hp.com/in-en/shop/, large retail outlets such as Reliance, Croma, and leading e-commerce sites Amazon, Flipkart and major multi-brand outlets. Additionally, Adobe is exclusively offering a complimentary 1-month offer worth up to Rs 4,230 of all 20+ creativity and productivity software from Adobe with the purchase of HP ENVY. Consumers can also avail of an exchange offer of up to Rs 15,000 by exchanging with any other HP laptop.

 

The HP ENVY Portfolio is priced as follows:

  • The HP ENVY 14 is available in Natural Silver colour at a starting price of INR 104999/-
  • The HP ENVY 15 is available Natural Silver colour at a starting price of INR 154999/-

 

Mix 4 Design Tipped by Promotional Poster Ahead of Launch, Exceed 2,30,000

लसीकरण : स्तनदा मातांनी घ्या ‘कोव्हिड-19’ची लस

लसीकरण : स्तनदा मातांनी घ्या ‘कोव्हिड-19’ची लस

 डॉ. अर्चना साळवे

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ‘कोव्हिड-19’ लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. ‘कोव्हिड-19’ची लस मात्र, लसीकरणासंदर्भात लोकांच्या मनात भीती असल्याने बहुतेक लोक लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यातच आता स्तनदा मातांसाठी लसीकरणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. मात्र, लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने स्तनपान करणार्‍या महिला ही लस घेण्यास पुढे येताना दिसून येत नाहीत.

स्तनपान करणार्‍या मातांनी ‘कोव्हिड -19’ लसीकरण करून घेणे खूप गरजेचे आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. लसीकरणामुळे मातेच्या शरीरात तयार होणार्‍या अँटिबॉडीज स्तनपानाद्वारे नवजात बाळाला मिळतात. यामुळे बाळाला कोरोना संसर्गाचा धोका कमी संभवतो.

स्तनदा मातांनी घ्या ‘कोव्हिड-19’ची लस , ‘कोव्हिड-19’ व्हायरस संक्रमणाची चेन ब्रेक करण्यासाठी जानेवारी 2021 पासून लसीकरण अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. परंतु, गर्भवती आणि स्तनदा मातांना या लसीकरण अभियानातून वगळण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत गर्भवतींना संक्रमणाचा अधिक धोका असल्याचे म्हटले होते.

यासंदर्भात ‘द इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’, आणि ‘द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’ या संस्थांनी विविध अभ्यास आणि संशोधनानंतर गर्भवती व स्तनदा मातांना लसीकरणात समाविष्ट करून घ्या असे म्हटले. त्याद्वारे केंद्र सरकारने गर्भवती व स्तनदा मातांनाही लसीकरण करून घेण्याची परवानगी दिली आहे.

लस घेणं का आवश्यक?

कोरोनाची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. भारतात सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या तीन लसी उपलब्ध आहेत. स्तनपान करणार्‍या मातांसाठी ही लस अतिशय फायदेशीर आहे. म्हणूनच मातांनी लसीकरण अजिबात टाळू नये.

विविध संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, स्तनपान करणारी महिला लसीकरण करते तेव्हा तिच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज आईच्या दुधातून नवजात बाळाला जातात. यामुळे ‘कोव्हिड-19’ विषाणूपासून बाळाचे संरक्षण करण्यात मदत मिळते. यामुळे स्तनपान करणार्‍या महिलांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

लस घेतल्यानंतर ताप येणं, थंडी वाजून येणं, अंगदुखी, डोकेदुखी, इंजेक्शन दिलेल्या हातावरील भागात सूज येणं आणि थकवा जाणवणं, असा त्रास उद्भवू शकतो. परंतु, स्तनपान करणार्‍या महिलांनी घाबरून जाऊ नये. लसीकरणानंतर ही लक्षणे दिसून येणे स्वाभाविक आहे. ‘कोव्हिड-19’ लस माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. म्हणून लसीकरणाला घाबरून त्याकडे दुर्लक्ष करू नये.

वाचा

COVID-19 vaccine : देशात मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

Congress Says Twitter Account Locked

Twitter Account Locked

New Delhi: Congress Says Twitter Account Locked ,The official Twitter handles of the Congress and around 5,000 of its leaders and workers have been locked, the party said Thursday, amid growing controversy over “selective” action against Rahul Gandhi and others for posting photographs that show Mr. Gandhi interacting with the family of the nine-year-old Dalit girl who was allegedly raped and killed in Delhi last week.

This morning’s Instagram post contained a screenshot of the Congress’ account and a message from Twitter that said it had been locked because it “violated Twitter rules” regarding publishing or posting other people’s private information without their express authorization and permission”.

“Modiji, just how afraid are you? Reminder: The Congress party fought for our nation’s independence, equipped only with truth, non-violence & the will of the people. We won then, we’ll win again,” the Congress said.

According to the ‘help’ section on Twitter’s website, a ‘locked’ account means the user cannot tweet and “can only send Direct Messages to followers”. The user “will not be able to engage in actions such as tweeting, retweeting, or liking, and only followers can see past tweets.”

Read

Stop beating around the bush and comply with the laws of land: Govt hits back at Twitter

Under existing laws – the Juvenile Justice Act and the POCSO Act – it is illegal to disclose the identity of a minor via any form of media or publish any information that may reveal his/her identity.

The locked handles have provoked a furious backlash from Congress, which has accused the government of intimidating Twitter. The party has also referred to similar images tweeted by accounts belonging to BJP Lok Sabha MP Anju Bala and the Scheduled Castes Commission.

“Twitter is clearly acting under government pressure… it did not remove the same pictures shared by the accounts of National Commission for Scheduled Castes for a few days,” AICC social media head Rohan Gupta told news agency PTI.

This morning Pranav Jha, the party’s Secretary in-Charge for Communication tweeted, tagging Prime Minister Modi, IT Minister Ashwini Vaishnav, and Twitter chief Jack Dorsey.

चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने

चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने

 डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने :

अवघ्या जगाच्या मागे कोरोनाचा भस्मासुर सोडून नामानिराळा राहिलेल्या चीनमध्येच आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

चीनच्या पाच प्रांतांत कोरोनाच्या या प्रकाराचा वेगाने फैलाव सुरू असून, राजधानी बीजिंगसह चीनमधील अनेक महत्त्वाच्या शहरांत कडक लॉकडाऊन लागू केला आहे.

‘कोरोनाचा भस्मासुर’ :

डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या हुवेई प्रांतातील वुहान शहरातील प्रयोगशाळेतून सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मागील दोन वर्षांत कोरोनाने अवघ्या जगाला कवेत घेतले.

कोरोना जगभर थैमान घालत असताना चीनमध्ये मात्र सगळे आबादीआबाद होते. त्यामुळे कोरोना हे चीनचेच षड्यंत्र असल्याचा संशय जगभरातील देशांना आजही आहे.

मात्र, चीनने नेहमीच या आरोपांचा इन्कार केला होता, तरीदेखील अनेक देशांनी चीनला यासाठी जबाबदार धरून वेगवेगळ्या माध्यमातून बहिष्कृत करायला सुरुवात केली आहे.

डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 94 हजारांवर पोहोचली, त्यामध्ये त्यानंतर वाढ झाली नसल्याचा चीनचा दावा आहे.

पुढे वाचा:

COVID-19 vaccine : देशात मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव

मात्र, गेल्या आठवड्यापासून चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने होत असल्याचे स्थानिक सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. चीनच्या जियांगत्सू प्रांतातील गांजिंग विमानतळावरून कोरोनाच्या या विषाणूने चीनमध्ये प्रवेश केल्याचे मानले जात आहे.

अल्पावधीतच या विषाणूने चीनच्या जियांगत्सू, हूनान, यांगत्सू आणि हुवेई प्रांतात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या भागात डेल्टा प्लसचे हजारो नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या आठवड्यापासून राजधानी बीजिंगसह देशातील प्रमुख बारा शहरांत आणि अन्य काही प्रांतामध्ये नव्याने लॉकडाऊन लागू केले आहे.

दररोज लाखो लोकांची चाचणी केली जात आहे. चीनच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या लॉकडाऊनमुळे शुकशुकाट आहे.

हा लॉकडाऊन किती काळ चालेल, हे निश्चित नाही. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला जबर दणका बसण्याची शक्यता आहे.

चीनची कोरोना प्रतिबंधक लस नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटपुढे निष्प्रभ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचप्रमाणे कोरोनाच्या या नव्या प्रकारावर लस शोधण्यात चीनला अजून किती वेळ लागेल ते सांगता येत नाही.

एकूणच जगाला आपल्या विस्तारवादी सापळ्यात अडकविण्यासाठी चीनने लावलेल्या कोरोनाच्या सापळ्यात चीन आता स्वत:च अडकू लागला आहे.

चीनमधील कम्युनिस्ट राजवटीला धोका

डेल्टा व्हेरियंटमुळे पाच प्रांतांमध्ये लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊ लागला आहे.

School Reopen : राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होतील ?

राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु

मुंबई : राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होतील ? कोरोनाची राज्यातील स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचं लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. टास्क फोर्सने जे संगितलं आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत.

कोरोना मुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तर शहरी भागांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व इतर शहरी भागात कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत संबंधित महापालिका आयुक्त यांना अधिकार असणार आहे. राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होतील ?

पुढे वाचा:

Maharashtra HSC Result 2021: बारावी बोर्डाचा निकाल आज ,कुठे बघायचा, कसा डाउनलोड करायचा?

सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन व अन्य जिल्ह्यांत देखील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतील.

महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी खास समिती गठित केली जाईल. समिती शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेईल. यामध्ये महापालिका आयुक्त हे अध्यक्ष असतील नगरपंचायत, नगरपालिका ग्रामपंचायत, स्तरावर सुद्धा समिती गठीत केली जाणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील.

राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना

  • शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित कराव्यात.
  • शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळा भरवण्यात यावी.
  • एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे.
  • कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
  • हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्ड वॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे.
  • जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रात भरवण्यात याव्यात.
  • प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासापेक्षा अधिक नसावा. प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी सुद्धा नसेल.
  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी शाळेच्या परिसरात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.
  • सोबतच शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग चाचणी घेण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय प्रशासनाकडून केली जावी.
  • विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत्व पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
  • शाळा सुरू करण्यापूर्वी त्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल दंड

बँकांना RBI चा झटका!

RBI to Penalise Banks if non-availability of cash in ATMs: मात्र काही वेळा एटीएममध्ये पैसे नसल्यास ग्राहकांचा खोळंबा होतो. दरम्यान RBI ने यासंदर्भांत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील तर आता बँकेला दंड भरावा लागणार आहे.

बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल दंड .(ATM Service) ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. पैसे काढण्याचं महत्त्वाचं काम बँकेत न जाता या सेवेमुळे करता येतं, तेही वेळीची बचत करून. मात्र काही वेळा एटीएममध्ये पैसे नसल्यास (non-availability of cash in ATMs) ग्राहकांचा खोळंबा होतो. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) यासंदर्भांत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील तर आता बँकेला दंड भरावा लागणार आहे. एटीएममध्ये रोख रकमेचा होणारा तुटवडा दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. 1 ऑक्टोबरपासून हा महत्त्वाचा निर्णय लागू होत आहे.

महिनाभरामध्ये एकूण 10 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी अशाप्रकारे एटीएममध्ये कॅश नसेल तर बँकाना हा दंड भरावा लागणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होत आहे. महिनाभरामध्ये एकूण 10 तासांपेक्षा जास्त काळासाठी एटीएममध्ये कॅश नसल्यास 10000 रुपयांचा दंड भरावा लागेल.

आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ‘ATM मध्ये रोख रक्कम नाही भरल्यास आकारण्यात येणारा दंड हे सुनिश्चित करेल की लोकांच्या सुविधेसाठी या मशिन्समध्ये पर्याप्त रक्कम उपलब्ध असेल.’

पुढे वाचा:

IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय

आजपासून Bank, LPG, Google सह Income Tax नियमात बदल, सर्वसामान्यांवर थेट परिणाम

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नोटा जारी केल्या जातात, बँका त्यांच्या शाखा आणि एटीएमच्या विस्तृत नेटवर्कद्वारे लोकांना नोटा वितरित करतात. दरम्यान एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे ग्राहकांची टाळता येणारी गैरसोय निर्माण होते. अशा परिस्थितीत आरबीआयचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल. रिझर्व्ह बँकेने अशी माहिती दिली आहे की, हा निर्णय याकरता घेण्यात आला आहे की, बँक किंवा व्हाइट लेबल एटीएम संचालकांकडून (White Label ATM Operators WLAOs) हे सुनिश्चित केले जाईल की एटीएममध्ये रोख वेळेत भरली जात आहे आणि लोकांना कोणतीही समस्या येत नाही आहे. व्हाइट लेबल एटीएमच्या प्रकरणात दंड संबंधित एटीएममध्ये कॅशची पूर्तता करणाऱ्या बँकांवर आकारला जाईल. व्हाइट लेबल एटीएम्सचे संचालन गैर-बँकिंग कंपन्या करतात.

शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले

शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले

मुंबई: शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले आहेत. घरचं इतकं मोठं प्रकरण घडलं आहे. शमिता शेट्टी हिला त्याची पर्वा नाही.

शिल्पा शेट्‍टीने तिला बिग बॉसच्या घरात जाण्यापासून रोखलं होतं. पण, तरीही शमिताने ऐकलं नाही. तिने अखेर बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलीच.

बिग बॉस १५ म्हणजे बिग बॉस ओटीटी हा शो ‘वूट’वर सुरू झाला आहे. करण जोहर सध्या हा शो होस्ट करत आहे. शिल्पाच्या बहिणीने स्पर्धक म्हणून शोमध्ये एन्ट्री केली आहे. पण, हे पाहून प्रेक्षक भडकले आहेत. पण, आता तिने स्वतः या मागचे कारण सांगितले आहे.

याबाबत शमिता म्हणाली की, राज कुंद्रा प्रकरणामुळे तिच्या मनात दोन विचार सुरू होते. या शो मध्ये जावे की नाही, असा विचार मनात घोळत होता. म्हणून , शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले पण, येणारा काळ चांगला असो वा वाईट असो. आपण श्वास घेणं तरी सोडत नाही. मग, आपल्या कामातही सातत्य असावं.

बिग बॉसची ऑफर मला खूप पूर्वी आली होती. त्यावेळी मी सहभागी होईन, असे वचन दिले होते. त्यानंतर राज कुंद्रा वाद निर्माण झाला. मला वाटले, मी या शोमध्ये जाणं कदाचित योग्य ठरणार नाही; पण मी वचन दिले होते.

ती शोमध्ये आल्यानंतर करण जोहरने तिला तिचे कनेक्शन निवडण्यास सांगितले होते. तिने अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता करण नाथ यांना तिचे कनेक्शन निवडण्याचे ठरवले होते. राकेश-करण यांच्यात टास्क झाला.

शिल्पाचा पती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओप्रकरणी अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर केले. लोकांना तिची प्रायव्हसी जपण्याचे आवाहन तिने केले होते.

अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी, सुनंदा शेट्‍टींवर कोट्यवधी रुपयांच्‍या आरोप

Veteran Actor Anupam Shyam Dies At 63

Study On Mixing Covaxin, Covishield Gets Drug Approval

Study On Mixing Covaxin, Covishield Gets Drug Regulator Approval

New Delhi: Study On Mixing Covaxin, Covishield Gets Drug Approval, the two main vaccines used in India’s COVID-19 vaccination program, has been given the go-ahead by the Drugs Controller General Of India (DCGI).
This study and its clinical trials will be conducted by Vellore’s Christian Medical College.

“Permission has been granted for a research study by CMC Vellore (Tamil Nadu) on mixing of vaccines doses,” Dr. VK Paul, NITI Aayog Member (Health), said during a press briefing on Tuesday.

A Subject Expert Committee of the Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) had recommended conducting the study on July 29.

This study will be different from the one by the Indian Council of Medical Research (ICMR), which said mixing the two Covid vaccines elicited better safety and immunogenicity results.

The mixing of doses had raised considerable anxiety.

The study conducted on individuals in the northern state of Uttar Pradesh in India received Covishield as the first dose followed by inadvertent administration of Covaxin as the second dose at an interval of six weeks.

A total of 18 participants were in the heterologous group. However, two participants were unwilling and were excluded. Among them, 11 were male, and seven were female with a median age of 62 years.

Read more:-   India Reports Covid Cases (28,204) In Almost 5 Months

The ICMR said the study suggested immunization with a combination of an adenovirus vector platform-based vaccine followed by an inactivated whole virus vaccine was not only safe but also elicited better immunogenicity.

“We did a comparison with the heterogeneous group and homologous group, we found better immune response, if somebody gets Covishield first and Covaxin second that it gives better immunity. This is the first study on a combination of Adenovector and whole variant vaccines,” Dr. Samiran Panda, Head of Epidemiology and Communicable Diseases, ICMR, said.

Read more:- Virgin’s raises hope for quicker Covid cure in moderate patients in Single-dose

However, the top medical body added that more detailed and in-depth research must be done on the limitations, as the study is done merely on 18 participants.

Gold price update : काय सांगता! सोने ४५ हजारांच्या खाली येणार?

Gold price update : काय सांगता! सोने ४५ हजारांच्या खाली येणार?

 Gold price update : काय सांगता! सोने ४५ हजारांच्या खाली येणार?

सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा घसरू लागल्या आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टच्या तुलनेत, सोने १० हजार रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले आहे. स्पॉट मार्केटमध्ये सोने ४६ हजारांच्या जवळ आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की सोन्याची किंमत पुन्हा ४५ हजारांच्या खाली जाईल की ५० हजार पार करेल? या सर्व प्रश्नांवर तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया..

Gold price update : सोन्याच्या किमतीवर तिसऱ्या लाटेचा परिणाम

सोने ४५ हजारांच्या खाली येईल का? या प्रश्नावर, केडिया कमोडिटीजचे संचालक अजय म्हणतात की पूर्णपणे सत्य नाही. वर्ष २०२० मध्ये साथीच्या आजाराची घोषणा झाल्यानंतर सोन्याच्या किंमतीत अचानक वाढ झाली. ऑगस्ट २०२० मध्ये सोने तब्बल २८ हजारांनी वाढून ५६ हजारांवर गेले.

सोन्याने ५६ हजारची पातळी ओलांडल्यानंतर, लस आणि लसीकरणाच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यामध्ये नफा कमावणे सुरू झाले. यामुळे सोन्याची पातळी ४५ ते ४६ हजारापर्यंत खाली आले. हे पूर्वीही घडले आणि आताही घडत आहे.

केडिया म्हणतात की कोरोना अजून संपलेला नाही. आता तिसऱ्या लाटेचा परिणाम जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही बाजारात दिसून येत आहे.

Gold price update : जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत सोन्याला सोन्याचे दिवस

सोन्याची किंमत ४५ हजाराच्या खाली न येण्याची इतर कारणे मोजताना केडिया म्हणतात की जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत सोने सुरक्षित गुंतवणूक म्हणून राहील.

जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अजूनही चांगली नाही. मध्य पूर्व मध्ये तणाव कायम आहे,

अमेरिका आणि चीन दरम्यान अफगाणिस्तान संदर्भात तणाव कायम आहे. ही स्थिती सोन्याला आधार देते.

जॉब डेटा पाहता, डॉलर इंडेक्समध्ये काही वाढ झाली आहे, परंतु तरीही ती ९३ च्या आसपास आहे. जर डॉलरमध्ये घसरण झाली तर सोन्यात वाढ होईल.

Gold price update : सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे?

अजय केडियांच्या मते, सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. जर तुम्ही एक किंवा दोन महिने सोन्यात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यापासून दूर राहिले पाहिजे. परंतु जर तुम्ही दीड किंवा दोन वर्षे सोन्यात गुंतवणूक करत असाल तर ही योग्य वेळ आहे.

पुढील सहा महिन्यांत सोने ५० हजारांच्या पातळीवर आणि एका वर्षात ५४ हजारांची पातळी तोडू शकते.

आपण एसआयपी म्हणून सोन्यात गुंतवणूक करू शकता तर ते चांगले होईल.

पुढे वाचा :- Gold Rate : अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने स्वस्त, वाचा नवे दर

 एप्रिल रोजी सोन्याचे दर: दर 25 रुपयांनी कमी, चांदी तसेच.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘प्रकल्प कुठलाही असो पाहुणा मुंबईचाच

CM Uddhav Thackeray

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन चांगलीच टोलेबाजी रंगली. हे दोन्ही वरिष्ठ मंत्री नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अकादमीच्या इतिहासाचा दाखला देताना ‘११५ वर्षांपूर्वी ही अकादमी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे येथून नाशिकला आणली होती. पुण्यातील प्रकल्प इतर ठिकाणी नेणे अवघड असतेच.’ अशी कोपरखळी मारली होती. यावर ‘प्रकल्प कुठलाही असू द्या मात्र उद्घाटनाला पाहूणा मुंबईचाच लागतो.’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हाशा पिकला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘राज्याचे, समाजाचे रक्षण करण्यासाठी पोलिस सदैव कार्यरत असतात. त्यामुळे पोलिसांना ताकद, सुविधा देणे आवश्यक आहे. पोलिसांनी केलेल्या मागण्या नसून त्या आवश्यकता आहे. या आवश्यकता आम्ही पूर्ण करू.’ असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, ‘राज्यातील पोलिसांचे मानांकन देशात अव्वल असून त्याचा अभिमान आहे. राज्यात पोलिसांनी ताकद आणि जीद्द जोपासणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांच्या निवाऱ्यासह इतर गरजा, आवश्यकता पूर्ण करणे गरजेचे आहे.’

मुंबई : पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या 15 ऑगस्टपर्यंत

पोलीस
Nagpur Rural Police bag first place in the "Dial 112" project in State

नवी मुंबई : राजेंद्र पाटील : राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या 190 अधिकार्‍यांच्या बदल्या 15 ऑगस्टपर्यंत होण्याचे संकेत पोलीस महासंचालक यांनी रविवारी दुपारी पोलीस महासंचालक फॅन या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधताना दिले.

रविवारी दुपारी 2 ते 4 यावेळेत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सुमारे 1500 हून अधिक राज्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर, राज्य राखीव दल, एमएसएफ, नियंत्रण कक्ष, मोटार वाहन, फोर्सवन,वायरलेस विभागातील कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला.

गडचिरोली ते मुंबई पर्यंत पोलीस सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकार्‍यांनी गृहकर्ज (डीजी लोन), पदोन्नती, रजा, दहा मिनिटे बाहेर गेल्याने पूर्ण दिवसाचा पगार कपात, सिलेंडर रजा, गणेवश भत्ता, पोलीस भरती, आंतरजिल्हा बदली, महिला कर्मचार्‍यांना देण्यात येणारी गार्ड ड्युुटी, घरांचे प्रश्‍न, एसआरपीएफ जवानांना 24 तास नोकरीनंतर विश्रांती असे अनेक प्रश्‍न कर्मचार्‍यांनी पोलीस महासंचालकांसमोर उपस्थित केले.

यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पदोन्नतीबाबत विचारणा केली. तर पोलीस हवालदार दर्जाच्या अधिकार्‍यांनी खातेतंर्गत पोलीस उपनिरीक्षक यांच्या परीक्षा रद्द करु नये अशी विनंती केली. मात्र त्यावर पोलीस महासंचालक यांनी 2013 साली झालेल्या परिक्षेबाबत सविस्तर उत्तर दिले.

कुठलीही परीक्षा ही एक वर्षापेक्षा अधिक काळ ग्राह्य धरली जात नाही, असे स्पष्ट केले. अजून तीनवेळा कर्मचारी ही परीक्षा देऊ शकतील असे ही त्यांनी सांगितले. नव्याने भरती होणार्‍या कर्मचार्‍यांना ही परीक्षा देता येणार नसल्याचेही स्पष्ट केले.

अधिकार्‍यांच्या बदल्या येत्या चार दिवसांत होतील, असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना पोलीस महासंचालक पांडे यांनी सांगितले. ज्यांना जे ठिकाण पाहिजे, अर्जात जे ठिकाण नमूद केले आहे त्यापैकीच एका ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत आणि आताही तशाच बदल्या होतील. कुणाला काही अडचण आल्यास आम्ही आहोत इथे असे उत्तर पांडे यांनी दिले.

यावेळी अनेक कर्मचार्‍यांनी केलेल्या तक्रारींचीही दखल पोलीस महासंचालकांनी घेतली. काही असल्यास थेट माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करा. असेही कर्मचारी आणि अधिकार्‍यांना सांगितले.

Delhi Schools Reopening: Govt releases new guidelines

Delhi Schools Reopening

A day after allowing Class 10 to 12 students to visit schools, the Delhi government on Monday issued guidelines to be followed amid the coronavirus pandemic. Written consent from parents, not sharing books and stationery, sanitization of schools, and thermal screening are among those SOPs.

In an order on Sunday, the Delhi Disaster Management Authority (DDMA) said it is permitting students of class 10 to 12 to visit schools from Monday for work related to admission and practical activities for the board exam, while also allowing health checkup camps situated on school campuses to resume.

Schools in the national capital were closed in March last year ahead of a nationwide lockdown to contain the spread of coronavirus. Schools were partially reopened for classes 9 to 12 in January this year but were again closed in April in view of the aggressive second wave of COVID-19.

The government had last month said auditoriums and assembly halls in schools and educational institutions can be used for training and meeting purposes with 50 percent occupancy.

“A written consent is to be obtained from the parents of all students who are willing to visit the school. In case going to school for health services-related matters, the child should be accompanied by parents or guardians. Online classes and digital distance learning shall continue and those students who wish to continue their studies through online classes shall be allowed to do so,” the SOPs issued by the Directorate of Education (DoE) said on Monday.

The DoE said the concerned head of school will make a specific schedule according to the capacity of the classroom and labs following Covid-appropriate behavior.

“All required measures and precautions like social distancing, wearing a face mask, etc need to be observed by everyone at all times. Students may be guided not to share books, copies and stationery items, etc,” the DoE said.

Nagpur Weather

Nagpur
haze
20 ° C
20 °
20 °
73 %
2.1kmh
40 %
Wed
33 °
Thu
34 °
Fri
35 °
Sat
36 °
Sun
37 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...