नागपूर : ऑनलाइन फुड विक्री सेवा देणाऱ्या झोमाटो, स्विगी आणि उबेर या तिन्ही कंपन्याकडून व्यवसायिक सेवा कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासनाच्या अधिनियमाचे पालन होते. अथवा नाही यासंबंधी मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी सरकारी प्रशासनास दिनांक 30 ऑगस्ट 2018 रोजी लेखी पत्राद्वारे चौकशीची मागणी केली होती. या संबंधात मनसेने मा. पोलीस आयुक्त, नागपूर; मा. जिल्हाधिकारी नागपूर; मी. मनपा, आयुक्त, नागपुर;मा. अप्पर कामगार आयुक्त, नागपूर; मा. सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नागपूर यांना सविस्तर पत्राद्वारे याबाबत अवगत केले होते त्यांची प्रत संलग्र आहे. मनसेने चौकशी संदर्भात केलेल्या मागणीबाबत महानगर पालिका व सहा आयुक्त अन्न व औषधी प्रशासन नागपुर यांनी दखल घेऊन उपरोक्त कंपन्या विरोधात चौकशी करून कार्यवाही सुरू केल्याचे मनसेला पत्राद्वारे कळवले पंजाब गंभीरतेने कारवाई संबंधित प्रशासनाने करायला हवी होती ती अध्याप केली नाही असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कार्यालय व अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाने मनसेच्या तक्रारीवर कारवाई केली अथवा नाही याबाबत काहीच कळविले नाही यामुळे प्रशासन केलेल्या तक्रारीचे निवारण गांभीर्याने करत नाही असे शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी सांगितले मनसेने पत्रात नमूद केलेल्या आक्षेपांची जोपर्यंत निराकरण होत नाही. तोपर्यंत उपरोक्त ऑनलाइन फूड कंपन्यांनी या कार्यालयाला सील ठोकून त्यांचे व्यवहार व व्यवस्थापन याबाबत सविस्तर चौकशीची मागणी मनसेने संबंधित प्रशासनास केली होती पण प्रशासनाने उदासीन धोरण बघता आता यासंबंधी प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्याशी चर्चा करून मनसेतर्फे संबंधित प्रशासकीय विभाग यांना कायदेशीर नोटीस पाठविण्याबाबत विचार केला जाईल असे शहर कार्यकारिणीने स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल एड. विक्रम मारपकवार, उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम व रजनीकांत जिचकार, विभाग अध्यक्ष सर्वश्री चंदू लाडे, उमेश बोरकर पिंटू बिसेन, शशांक गिरडे, अंकुश भेलकर, उमेश उतखेडे,शहर सचिव घनश्याम निखाडे व शाम पुनियानी, विभाग सचिव महेश माने, सुधीर बोरीकर, राहुल जगताप, आशिष ठाकरे, निखिल कुरंजेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Entrepreneurship Cell, IIT Kharagpur is a non-profit student organization established with the aim of fostering the spirit of entrepreneurship among college students in India. We are one of the most successful entrepreneurial organizations in the country with over 50 start-ups incubated within 10 years of our inception.
Entrepreneurship Cell, IIT Kharagpur are proud to present The Entrepreneurship Awareness Drive (EAD), one of our major flagship events. With its initiation back in 2009, EAD has now grown to cover 22 cities in 22 days. You learn when you see, with this basic idea, EAD consists of a series of guest lectures and workshops, wherein students get to learn from the ‘achievers’ of the society.
This year the esteemed presence of Ranjit Singh, MD & CEO at Syslogyx Technologies Pvt Ltd, Roshni Dhal, Co-founder at HighOn-M, Ismail Akbani, Entrepreneurial Mindset Coach, Startup mentor, Head of Entrepreneurship Promotion & Innovation Cell at Symbiosis Institute of Technology and many other speakers will surely impel the students and make them envision entrepreneurship as a career. The students would get to know as to what path they must choose to live their dream and turn their out-of-the-box ideas into reality.
Entrepreneurship Awareness Drive 2018, Nagpur will be held in Shree Datta Meghe Auditorium on 20th October 2018. The event will begin at 1pm. A 4-5 hours event, the EAD Nagpur, would consist of Guest Lectures and workshops which surely add to students’ knowledge and provide an insight to what all things happen after they ‘start-up’.
30,000 students, 24 cities, these are numbers witnessed by the previous edition of EAD 2017, and we look forward to even bigger numbers. Ms. Kiran Mazumdar Shaw, Founder of Biocon, Phanindra Sama, CEO of Redbus.in, Arjun Malhotra, co-founder of HCL Technologies and many such distinguished personalities have presided over the event.
The Entrepreneurship Awareness Drive also coincides with the launch of our regular round registrations of our International Business Model Competition: Empresario. Empresario is our Annual Business Model competition where business ideas in all fields ranging from Product and Service to Social, get equal opportunity to win the prize and incubation opportunities to the tune of INR 2.5 crore. The prizes and services for the winners as per the last year are worth 25 lacs INR.
This year, Entrepreneurship Cell IIT Kharagpur are proud to present Empresario 2019 in association with International Business Model Competition (IBMC). The best entries will get an opportunity to participate directly in the quarter-final rounds of IBMC 2019, which will be conducted abroad.
About 25% of the entries in our Business Model Competition- Empresario were from participants of EAD, which underlines the impact of this unique initiative towards motivating young minds towards entrepreneurial thought and action. 158 colleges participated in EAD 2017, with 24 colleges associating with us to conduct the EAD in their respective campus. During the drive, many colleges expressed their interest in setting up entrepreneurship promoting bodies for the benefit of the students.
Security forces shot dead a terrorist and seized some weapons after a fierce encounter in Jammu and Kashmir’s Pulwama this morning. The police said the security forces launched a cordon and search operation based in intelligence inputs about some terrorists hiding at Dalipora in Pulwama, 32 km from Srinagar. The dead terrorist is yet to be identified.
The police said the terrorists fired at the approaching security forces, following which they retaliated. The security forces have surrounded the area and are looking for any remaining terrorist who could be hiding in the area.
The encounter happened less than 24 hours after a police officer was killed by terrorists in Sopore on Friday night.
Padma Bhushan Annapurna Devi passed away at 3:51 am on Saturday, October 13 in Mumbai. A prominent figure of Hindustani classical music, Annapurna Devi was in her early nineties and had been suffering from various health issues owing to her old age. Born in Maihar, Madhya Pradesh in 1927, she was the youngest of the four children.
Annapurna Devi was first trained in classical music at home at the hands of her father, Ustad ‘Baba’ Allauddin Khan, who helped establish the Senia-Maihar gharana. A recluse, Annapurna Devi counted popular names such as Aashish Khan (Sarod), Amit Bhattacharya (Sarod), Bahadur Khan (Sarod), Basant Kabra (Sarod), Hariprasad Chaurasia (Bansuri) among her students.
Annapurna Devi was married to renowned musician Pandit Ravi Shankar and had a son with him called Shubhendra Shankar, who passed away in 1992. She later married Rooshikumar Pandya, a management consultant, who passed away in 2013.
नागपुर : गुजरात येथील दांडी येथून २ ऑक्टोबरला सुरू झालेली संविधान सन्मान यात्रा शुक्रवारी उपराजधानित पोहचली. ही यात्रा गुजरात येथून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांचा प्रवास पूर्ण करून नागपुरात दाखल झाली आहे. संविधान सन्मान यात्रेचा दुसरा टप्पा २० ऑक्टोबरपासून नागपुरातून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज संविधान सन्मान यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींनी नागपुररातील पत्रकारांशी चर्चा करीत केंद्र आणि राज्य सरकारांवर आरोपांची सरबत्ती केली.
सध्या देशाचे राजकारण एका महत्त्वाच्या टप्प्यातून प्रवास करत आहे. लोकशाही टिकावी याकरीता प्रत्येकाला आपल्या कर्तव्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. केवळ निवडणुकांमध्ये मताचा उपयोग केल्याने आपली जबाबदारी पूर्ण झाली, असे मानणाऱ्या भारतीयांची संख्या फार मोठी आहे. प्रत्येक भारतीयाला आपली देशाप्रती असलेली जबाबदारी समजावी या उद्देशाने जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय या संघटनेने गुजरातच्या दांडी ते दिल्ली अशी संविधान सन्मान यात्रा सुरू केली आहे. सध्या यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा 20 ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान सुरू राहील याशिवाय अंतिम तिसरा टप्पा ११ नोव्हेंबर ते १० डिसेंबर पर्यंत चालणार आहे.
1 of 2
या यात्रेच्या माध्यमातून ही संघटना देशभरातील गाव खेड्यांचा दौरा करून तेथील शेतकऱ्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहे. या यात्रेच्या शेवटी ३० नोव्हेंबरला राजधानी दिल्ली येथे किसान मुक्ती यात्रा आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये देशभरातून आलेले शेतकरी आपल्या पिकाला योग्य हमी भाव मिळावा याकरीता आंदोलन करणार आहेत.
संघटनेच्या मते नैतिकता आणि देशहित वाचवण्याची ऐतिहासिक जबाबदारी ही सर्वसामान्य माणसाच्या खांद्यावर आली आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणली होती. परंतु केंद्र सरकारच्या धोरणावरून हे सरकार संविधानावर विश्वास ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. सामाजिक विषमता, दडपशाही, अन्याय आणि भेदभावाला खतपाणी टाकण्याच्या कामात सरकार पुढे असल्याने जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय समितीच्यावतीने संविधान सन्मान यात्रा काढावी लागल्याचे मत यात्रेत सहभागी झालेल्यांनी मांडले.
नागपुर : नागपुर जवळील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नांदीखेडा गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. माहिती नुसार आरोपी राजेश भलावी ३५ हा पीडितेचा दुरचा नातेवाईक असून तो मूळचा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे.
आरोपी भलावी दुपारी पीडित मुलीच्या घरी पाहुना बनून आला होता. पाहुणचार आटोपल्यानंतर तो गावी जाण्याकरिता निघाला. मात्र, परत न जाता आरोपी पीडितेच्या घराशेजारीच लपून बसला. संध्याकाळी पीडिताचे आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले ती संधी साधुन आणि पीडिता घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत आरोपी घरात शिरला. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपीने १७ वर्षीय मुलीला बळजबरीने गावाजवळच्या शेतात नेले आणि तेथील झुडुपांमध्ये पीडित मुलीवर बलात्कार केला.
या अमानवीय घटनेनंतर आरोपी पीडितेला अंधारात सोडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस नांदीखेडा गावात दाखल झाले. पीडित मुलीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून तो नराधम अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांचे एक पथक आरोपीचे मूळ गाव मध्यप्रदेशकडे रवाना झाले आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत २४ तासाच्या आत आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.
नागपूर : नागपूर महानगरपालिका संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करते. त्यामुळे त्यापोटी येणारे बिल भरणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. परंतु पाणी बिलापोटी असलेला थकबाकीचा आकडा वाढला आहे. पाणी बिल थकबाकीदारांनी २१ ऑक्टोबरपर्यंत थकीत पाणी बिल तातडीने अदा करावे. अन्यथा २२ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम चालविण्यात येईल. नागरिकांची नळ जोडणी कापण्यात येईल. वेळ पडली तर संबंधित थकबाकीदाराच्या मालमत्तेचा लिलावही करण्यात येईल, अशी माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कन्हान नदी आणि पेंच प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा असल्याने यापुढे शहराला पाणी पुरवठा कशा प्रकारे करायचा याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी (ता. १२) मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) प्रदीप राजगिरे, श्री. चिटणीस, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये यावर्षी केवळ २८१ द.ल.घ.मी. साठा उपलब्ध आहे. मागील वर्षी हा साठा ४८७ द.ल.घ.मी. होता. ही आकडेवारी लक्षात घेता यंदाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाणी कपात करणे, पाणी चोरी थांबविणे, नवे स्त्रोत निर्माण करणे आदी विषयांवर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतर पाणी बिल थकबाकीदारांसंदर्भात चर्चा करण्यात आली. ओसीडब्ल्यूद्वारे २५ हजार रुपयांवर थकबाकी असलेल्या ग्राहकांची झोननिहाय यादी जारी करण्यात आली आहे. ही यादी मोठी आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांना यापूर्वी नोटीस देण्यात आले असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण थकबाकी २१ तारखेपर्यंत भरण्याची मुदत थकबाकीदारांना देण्यात येणार आहे. त्या मुदतीच्या आत थकबाकी अदा केली नाही तर २२ ऑक्टोबरपासून वसुलीसाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. वसुली न देणाऱ्या ग्राहकांची नळजोडणी त्याच वेळी कापण्यात येईल, अशी माहिती जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली. अवैध कनेक्शनची माहिती करून घेण्यासाठी एक योजना तयार करा. माहिती देणाऱ्यांसाठी बक्षिसांचे प्रावधान करा, असे निर्देशही जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिले.
-तर मालमत्तांचा लिलाव
वेळोवेळी नोटीस देऊन, संधी देऊनही पाणी बिलापोटी असलेली थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांच्या मालमत्तांचा लिलाव कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. कर विभाग आणि जलप्रदाय विभागाने मालमत्तांचे इंडेक्स नंबर आणि पाणी ग्राहक क्रमांक जोडले असून त्या आधारावरच ही कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.
नळजोडणी कापण्यासाठी विशेष स्क्वॉड
मनपाने आवाहन केल्यानुसार २१ पर्यंत थकबाकी भरण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार २२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान थकबाकीदारांची नळ जोडणी कापण्यात येणार आहे. यासाठी विशेष स्क्वॉड तयार करण्यात आला आहे. जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यूचे डेलिगेट, न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड यांचा समावेश असलेला स्क्वॉडला पोलिस संरक्षणही पुरविण्यात येणार आहे. नळजोडणी कापल्यानंतरही कुणी पाण्याची चोरी करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून लवकरच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठकीचेही नियोजन करण्यात आले आहे.
नागपूर: थकीत कर वसुली गांभीर्याने करावी. थकीत कर वसुली करण्यात जे कर्मचारी दिरंगाई करीत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश कर आकारणी व संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.
शुक्रवारी (ता.१२) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात कर आकारणी व कर संकलन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्या यशश्री नंदनवार, माधुरी ठाकरे, भावना लोणारे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (कर विभाग) मिलिंद मेश्राम, सर्व झोन आयुक्त सुवर्णा दखने, महेश मोरोणे, राजू भिवगडे, स्मिता काळे, राजेश कराडे, अशोक पाटील, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, हरिश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या झोननिहाय कर विभागाच्या बैठकीमध्ये कर निरिक्षकांना थकीत कर वसुलीचे पहिल्या त्रैमासिकचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या त्रैमासिकाचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण का झाले नाही, असा सवाल त्यांनी झोन सहायक आयुक्तांना विचारला. यावर झोन सहायक आयुक्तांनी ३१ ऑक्टोबरपर्यत पहिल्या त्रैमासिक थकीत कर वसुली पूर्ण करू, असे आश्वासन दिले. ३१ ऑक्टोबर पर्यंत वसुली न झाल्यास पुढील कार्यवाही काय करणार, असे सभापती संदीप जाधव यांनी उपायुक्त राजेश मोहिते यांनी विचारले असता, ३१ ऑक्टोबर पर्यंत थकीत वसुली नाही झाली तर कामात दिरंगाई करणाऱ्या व कामचुकारपणा करणऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा विश्वास उपायुक्त राजेश मोहिते यांनी दिला. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सात दिवसाचा वेळ देण्यात यावा, सात दिवसाच्या आत त्यांची परिस्थिती समाधानकारक न दिसल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले.
प्रारंभी सभापती संदीप जाधव यांनी पहिल्या त्रैमासिक थकीत कर वुसलीचा आढावा सर्व झोन सहायक आयुक्तांमार्फत घेतला. पहिल्या त्रैमासिक करांची वसुली अद्याप नाही झाली आहे. दुसऱ्या त्रैमासिक कर वसुलीची थकीत बाकीदेखील वाढेल. कर वसुलीसंदर्भातील कार्यवाही अत्यंत कमी आहे. प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. २०१८- १९ च्या अर्थसंकल्पात ५१९ कोटीचे उत्पन्न हे कर वसुलीद्वारे अपेक्षित होते. त्या लक्षाचे निम्मेही लक्ष अद्याप आपल्याला गाठता आले नाही, यावर देखील प्रशासनाने विचार करावा, असेही सभापती श्री.जाधव यांनी सांगितले. ज्या झोनमध्ये मनुष्यबळ कमी आहे, त्या झोनमध्ये मनुष्यबळ पुरविण्याची शिफारस प्रशासनाकडे आपण करू, असे आश्वासन संदीप जाधव यांनी दिले.
कर वसुली संदर्भात प्रशासनाने एक नवीन धोरण तयार करायला हवे. एक वॉरंट टीम तयार करून आपल्या उपद्रव शोध पथकाद्वारे थकीत कर वसुली करण्यात यावी, याबाबत विचार करण्यात यावा, असेही सभापती संदीप जाधव यांनी सूचित केले. यापुढे मालमत्ता देयकाची तपासणी करूनच ते वितरीत करण्यात यावे, असे निर्देश सभापतींनी दिले. आपेक्षार्ह असेलेले प्रकरण शक्यतो झोनस्तरावर सोडविण्याचा प्रयत्न करावा. जे आपेक्षार्ह प्रलंबित प्रकरण मुख्यालयात असतील त्यांचा निपटारा त्वरित करण्यात यावा, असेही सभापती संदीप जाधव यांनी सांगितले.
नागपूर : आज नैसर्गिक व मानवनिर्मित अनेक संकट आपल्यापुढे उभे आहेत. आज मोठ्या प्रमाणात मानवनिर्मित आपत्तींमध्ये वाढ झाली. या संकटांचा सामना करण्यासाठी तसेच यापासून स्वत:चे व आपल्या समाजातील लोकांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. लहान मुले सांगितलेली कोणतिही गोष्ट विसरत नाहीत. त्यामुळे मुलांना शाळेपासूनच आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात यावेत, ज्यामुळे ते पुढे समाजात त्याची उत्तम प्रकारे जनजागृती करतील, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
नागपूर महानगरपालिका, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. १२) सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आपत्ती व धोके निवारण सप्ताहांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, राष्ट्रीय नागरिक सुरक्षा महाविद्यालयाचे संचालक जी.एस. सैनी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खंजाजी, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके उपस्थित होते.
महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग कोणत्याही आपत्तीसाठी सदैव तत्पर असते. ६ एप्रिलला नागपुरात आलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अशा स्थितीत अग्निशमन विभागाने चोख कामगिरी बजावत परिस्थिती योग्यरित्या नियंत्रणात आणली. शहरात उद्भवणाऱ्या आपत्तींसाठी अग्निशमन विभागासह नागरिकांनीही तत्पर राहण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जनजागृतीशिवाय कोणतिही गोष्ट शक्य नाही, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
आपल्यावर येणारे संकट टाळण्यासाठी नेहमी प्रशासनीक मदत मिळणार आहेच. मात्र आपत्तीचे प्रसंग येण्याची वेळच येउ नये यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. मनपातर्फे कचरा उचलला जातो, रस्ते झाडले जातात. मात्र एवढे करूनही नागरिकांच्या घरात जर डेंग्यूची लारवी आढळत असेल, तर नागरिकांनी आपली जबाबदारीही पार पाडणे आवश्यक आहे. कोणत्याही आपत्तीमध्ये जिवीत व वित्त हानी होउ नये यासाठी अशा कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात यावी, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
आपत्ती व्यवस्थापनाबाबत जास्तीत जास्त जनजागृती व्हावी : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशान्वये संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे ९ ते १३ ऑक्टोबर हा आपत्ती व धोके निवारण आठवडा साजरा करण्यात येत आहे. शासनाने उचलेले हे महत्वाचे पाऊल असून याद्वारे आपत्तींचा कसा सामना करायचा याची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. या सप्ताहांतर्गत विविध शाळांमध्ये विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती करण्यात आली. आपल्यावर ओढवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी कोणती खबरदारी घेण्यात यावी, याची माहिती प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आवश्यकता आहे, असे मत प्रभारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केले.
स्वत:सह इतरांचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी : जी.एस. सैनी
अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत होते. या आपत्तींचा सामना करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधन सामग्री नाही. आजघडीला २१ पैकी केवळ आठ अग्निशमन केंद्र आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता ही संख्या कमीच आहे. अशा स्थितीत उद्भवणा-या आपत्तीमधून स्वत:सह इतरांचे रक्षण करणे ही प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम करावे, असे मत राष्ट्रीय नागरीक सुरक्षा महाविद्यालयाचे संचालक जी.एस. सैनी यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमात श्री. सैनी यांनी आपत्ती व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, इतरांचे रक्षण करण्यापुर्वी वाचवणारा वाचला पाहिजे हे धोरण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जो इतरांनी वाचविणार आहे त्याला सर्व प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. परिस्थितीशी कसा सामना करायचा याची माहितीही त्याला असणे आवश्यक आहे. जनजागृतीसाठी शाळा महत्वाचे व प्रभावी माध्यम असून प्रत्येक शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असेही जी.एस. सैनी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खंजाजी यांनी केले तर आभार मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी मानले. कार्यक्रमाला मनपाच्या शाळांमधील विद्यार्थी तसेच विविध अग्निशमन संस्थांचे विद्यार्थी व अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाला महापालिकेच्या शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, कार्यक्रम समन्वयक संध्या पवार, श्रीमती दिवाटे, कलादालनाचे प्रमुख सूर्यकांत मंग्रुळकर, मधु पराड, गीता विष्णू, ज्योती कोहळे यांच्यासह मनपाच्या शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान
आपत्ती धोके निवारण सप्ताहानिमित्त मनपाच्या शाळांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार मिळविणा-या विद्यार्थ्यांनासह आपत्ती व धोके निवारण सप्ताहात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविणा-या शाळांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त विद्यार्थी
निबंध स्पर्धा : मराठी माध्यम – प्रथम क्रमांक – रोशनी क्षीरसागर, बॅरी. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन, द्वितीय क्रमांक – रहेनबी शमीन कुरेबी, प्रियदर्शिनी उच्च प्राथमिक शाळा, तृतीय क्रमांक – शुभांगी बोकडे, बॅरी. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन
हिंदी माध्यम – प्रथम – शितल सायजोडे, संजयनगर हिंदी माध्य. शाळा, द्वितीय – निशा तिवारी, वाल्मिकीनगर हिंदी माध्य. शाळा, तृतीय – किसनलाल उमरवैश, रायबहादूर गोवर्धनदास अग्रवाल हिंदी माध्य. शाळा
चित्रकला स्पर्धा : मराठी माध्यम – प्रथम – आयुष खंडारे, द्वितीय – प्रणय धुर्वे, प्रियदर्शिनी उच्च प्राथमिक शाळा, तृतीय – नवीन मागेरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय
हिंदी माध्यम – प्रथम – निशा शेख, संजयनगर हिंदी माध्य. शाळा, द्वितीय – गुंजन शर्मा, वाल्मिकीनगर हिंदी माध्य. शाळा, तृतीय – रोशनी खरवार, रायबहादूर गोवर्धनदास अग्रवाल हिंदी माध्य. शाळा
पथनाट्य : मराठी माध्यम – प्रथम – बॅरी. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन, द्वितीय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, तृतीय – प्रियदर्शिनी उच्च प्राथमिक शाळा
हिंदी माध्यम – प्रथम – रायबहादूर गोवर्धनदास अग्रवाल हिंदी माध्य. शाळा, द्वितीय – संजयनगर हिंदी माध्य. शाळा, तृतीय – सुरेंद्रगड हिंदी माध्य. शाळा.
नागपूर : महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीने २७ ऑक्टोबर रोजी वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र (वनामती) येथे राज्यस्तरीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद आयोजनासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून राज्यभरातील महापौर सदर परिषदेत सहभागी होतील.
महापौर परिषदेचे उद्घाटन २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. यावेळी महापौर नंदा जिचकार, महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ महाडेश्वर, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण प्रामुख्याने उपस्थित राहतील. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीने प्रा. विश्वनाथ महाडेश्वर आणि महापौर नंदा जिचकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करतील. याचवेळी लक्ष्मणराव लटके आणि रणजित चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘सारथी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करतील.
उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी १ वाजता महापौर परिषदेला सुरुवात होईल. राज्यभरातून आलेले महापौर संबंधित शहरांच्या विकासावर मंथन करतील. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होईल.
नागपुरातील पथदर्शी प्रकल्पांचे सादरीकरण
महापौर परिषदेत सहभागी होणाऱ्या राज्यभरातील महापौरांसमोर नागपुरात सुरू असलेल्या पथदर्शी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येईल. नागपुरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात येईल. परिषदेनंतर सायंकाळी सहभागी महापौरांची काही प्रकल्पांना भेट आयोजित करण्यात आली आहे.
Mumbai : The Nariman Point branch of the State Bank of Mauritius last week filed a complaint with the Mumbai Police’s Economic Offences Wing saying cyber frauds siphoned off Rs 143 crore from its accounts According to the complaint filed on October 5, fraudsters hacked the bank’s servers to access the accounts and transferred the money to multiple accounts operated from out of India. No arrests have been made in the case.
The State Bank of Mauritius’s Nariman Point branch is located on the 15th floor of Raheja Centre. This is the third incident of such bank fraud in the last nine months, after one of City Union Bank’s branches in Chennai lost Rs 34 crore in February, and Rs 94 crore were siphoned from the Cosmos Bank’s Pune headquarters in August. Seven people were arrested in the Cosmos Bank scam, and the cops are investigating whether they were involved in the Chennai fraud as well The State Bank of Mauritius’s Nariman Point branch incharge, Prakash Narayan, refused to comment on the matter. A senior officer from the EOW said a first information report has been filed and cyber experts were helping in the probe.
“At this stage we don’t know if it’s a malware attack. The bank’s internal investigation is also on to ascertain whether an insider had helped the fraudsters,” the officer said.
Nagpur: In view of rampant misuse of domestic gas as car fuel, the nagpur crime branch has arrested three persons. The three have been rounded up for allegedly refilling liquefied petroleum gas (LPG) from the cylinders meant for domestic consumption for commercial use as fuel in gas kit-fitted vehicles. Cops seized LPG cylinders, the machine used to refill the LPG, a four-wheeler, at three-wheeler and a gas agency vehicle collectively worth Rs 5.67 lakh from them.
The accused have been identified as Shaikh Joeb Abdul Rehman (37), a resident of Plot No. 102, Rathod Layout, Anant Nagar, Abdul Majid Abdul Moin Shaikh (32), a resident of Jai Durga Nagar, Zingabai Takli; and Ranjana Gas Agency driver Mangesh Bhimrao Bhimte (34), a resident of Nazul Layout, Jaripatka.
Acting on a tip off, Crime Branch raided accused Shaikh Joeb’s house and caught the three accused red-handed when they were illegally refilling the gas from domestic LPG cylinders of HP and Bharat Gas into a four-wheeler and a three-wheeler. An offence under Sections 3 and 7 of the Essential Commodities Act has been registered against the accused persons at Gittikhadan Police Station.
Nagpur : Maharashtra Metro Recruitment 2018: Nagpur Metro of the Maharashtra Metro Rail Corporation has invited applications from engineers of various disciplines. Maharashtra Metro Rail Corporation Ltd, Nagpur, a joint venture company with equal participation from the Government of India and the Government of Maharashtra is implementing Nagpur Metro Rail Project and Pune metro rail project in the state of Maharashtra.
To meet with the immediate requirement of experienced personnel for Maharashtra metro Rail Corporation Limited, Nagpur for Nagpur Metro Rail Project, applications are invited from experienced persons of Indian nationality from government Metro Rail/Railway/Railway PSU’s on Contract Basis for the period of five years for O&M wing having relevant experience, for the below mentioned posts:
Junior Engineer (Civil)
Posts: 3
Pay Scale: Rs 33,000 to Rs 1,00,000
Eligibility: B.E/B. Tech or Three years Diploma in Civil engineering
Age limit: 32 years
Junior Engineer (Electrical)
Posts: 3
Pay Scale: Rs 33,000 to Rs 1,00,000
Eligibility: B.E/B. Tech or Three years Diploma in Electrical Engineering
Age limit: 32 years
Junior Engineer (S&T)
Posts: 4
Pay Scale: Rs 33,000 to Rs 1,00,000
Eligibility: B.E/B. Tech or Three years Diploma in Electronics/Electronics and Telecommunications engineering
Age limit: 32 years
Junior Engineer (Mechanical)
Posts: 2
Pay Scale: Rs 33,000 to Rs 1,00,000
Eligibility: B.E/B. Tech or Three years Diploma in mechanical engineering
Age limit: 32 years
How to apply: Eligible and interested candidates may apply as per the application format available on the website. All relevant documents should be attached with the applications.
The eligible and willing candidates who fulfill the above-mentioned eligibility criteria may apply by october 29. They should send their duly filled form with all documents at Addl General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd., Metro House, 28/2, C K Naidu Marg, Anand Nagar, Civil Lines, Nagpur – 440001.
मुंबई : मुंबईतील सर्वात मोठं फूल मार्केट असलेल्या दादर फूल मार्केटमध्ये गोळाबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. या गोळीबारात मनोज मौर्य या इसमाचा मृत्यू झाला आहे. सकाळी सव्वासहाच्या सुमारास मार्केटमध्ये लगबग सुरू असतानाच ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी मौर्य याच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. त्यात मौर्य जागीच ठार झाला. आरडाओरडा झाल्यानंतर मारेकरी तिथून पसार झाले. गोळीबारात मारला गेलेला मौर्य हा फूल मार्केटमध्ये वजन काटे पुरविण्याचं काम करायचा, अशी माहिती आहे. त्याच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला आणि का झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या घटनेनंतर मार्केटमध्ये भीतीचं वातावरण आहे.
The #MeToo movement in Bollywood seems to be gaining momentum with each passing day. After Alok Nath, Subhash Ghai and Luv Ranjan, filmmaker Sajid Khan is facing harassment charges. A journalist accused Sajid of sexual harassment on October 11 and the news has left everyone in shock.
Sajid, who was directing ‘Housefull 4’, has now stepped down from his post and has asked people not to pass judgements until the truth is out.
The filmmaker took to Twitter and wrote, “In the wake of the allegations against me & the pressure being put on my family, my producer n the stars of my film Houseful 4, i must take the moral responsibility of stepping down from my directorial post, till the time i can allay the allegations and prove the truth.. I request my friends in the media to kindly not pass judgement till the truth is out”
NEW DELHI : Internet users across the globe may experience widespread network failures as the key domain servers are slated to undergo routine maintenance over the next 48 hours.
Global internet users might experience network connection failures as the main domain servers and its related network infrastructure will be down for some time.
The Internet Corporation of Assigned Names and Numbers (ICANN) will carry out maintenance work during this time period by changing the cryptographic key that helps protect the internet’s address book or the Domain Name System (DNS). This has been necessitated to counter the rising incidents of cyber attacks, the ICANN said.
In a statement, the Communications Regulatory Authority (CRA) said the global internet shutdown is necessary for ensuring a secure, stable and resilient DNS. “To further clarify, some internet users might be affected if their network operators or Internet Service Providers (ISPs) have not prepared for this change. However, this impact can be avoided by enabling the appropriate system security extensions,” it added.
Internet users could face difficulties in accessing web pages or making any transactions in the next 48 hours. Also, users could face inconvenience accessing the global network if they use an outdated ISP.
नागपूर : गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत येत असलेला ‘माझा अगडबम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तृप्ती भोईर ही नाजुकाच्या रुपामध्ये झळकणार आहे. ‘अगडबम’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या तृप्तीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याच चाहत्यांना भेटण्यासाठी तृप्ती स्वत: त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. ‘पेन इंडिया लिमिटेड कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोयर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम ‘ चित्रपटातील नाजुका आपल्या अगडबम रूपात, प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांच्या शहरात येणार आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये ती महाराष्ट्रमधील प्रसिद्ध देवींचे मंदिरे आणि सार्वजनिक मंडळांना भेट देणार आहे. संपूर्ण जगाची प्रणितपालन असलेल्या जगदंबेचा आशीर्वाद घेण्याबरोबरच, तिथे असलेल्या स्थानिक लोकांशी ती संवाद देखील साधणार आहे .इतकेच नवे तर, महाराष्ट्रातील काही महत्वाच्या शहरांध्ये माझा अगड्बम सिनेमातील या नाजुकाच्या ३५ फूट उंच कट आऊटचे यादरम्यान उदघाटन केले जाणार आहे.
प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणाय्रा या भव्यदिव्य कट आऊटमुळे, ठिकठिकाणी ऊत्साहात साजरा होत असलेल्या नवरात्री उत्सवाला चांगलाच रंग चढणार आहे. राज्यभरातील विविध सार्वजनिक नवरात्रीउत्सव मंडळामध्ये स्थानापन्न झालेल्या देवीचे वर्षें घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना अगडबम रूपातील नाजुकदेखील तिंथे भेटणार असल्याकरण्यामुळे, यंदाच्या उत्सवाला जत्रेचे स्वरूप लाभणार आहे . अभिनेत्री तृप्ती भोईरने साकारलेली नाजूक या व्यक्तिरेखेने यापूवीदेखील ‘अगडबम’ सिनेमाद्वारे प्रेक्षकांचे माने जिंकली होती .त्यामुळे येत्या २६ ओक्टोम्बर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘माझा अगडबम’या सिक्वलमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ती पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
‘माझा अगडबम’ या सिनेमाचा हा ट्रेलर लोकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. ‘पेन इंडिया लिमिटेड कंपनी’चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्सअंतर्गत या सिनेमाची प्रस्तुती होत असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.
तसेच या सिनेमाच्या सहनिर्मात्यांच्या फळीत रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांचा समावेश आहे. बल्लू सलुजा यांनी या सिनेमाचे संकलन केले असून, मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर या मराठीतील आघाडीच्या गीतकारांच्या गाण्यांना टी. सतीश चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. असा हा दर्जेदार कलाकृतीने नटलेला ‘माझा अगडबम’ सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खुमासदार मेजवानी ठरेल, यात शंका नाही.
The All-India Women’s Selection Committee has picked the India A team for the one-day series against Australia A in Mumbai. Punam Raut, who featured in the series against England for the senior women’s team will lead the India A women’s team this time around. It will be a three-match ODI home series against Australia A which will be played in BKC, Mumbai from October 15 to 19. This is the first official women’s Australia A tour to India.
The India A squad includes several ODI regulars who did not get the nod for the upcoming World T20 to be held in West Indies in November. The 15-member Indian T20 squad for the WC didn’t include senior pacer Shikha Pandey, ODI opener Raut, and wicket-keeper Sushma Verma.
Meanwhile, Cricket Australia have named a strong squad for the upcoming series in India. It contained the names of capped players like Lauren Cheatle, Molly Strano, Tahlia McGrath, Belinda Vakarewa, and Amanda-Jade Wellington. The rest of the squad contained players from the Women’s Big Bash League.
The 9th edition of CREDAI Nagpur Metro Property Expo will be inaugurated on October 12, by Mayor Nanda Jichkar, along with MLA Sudhakar Kohale and MLC Parinay Fuke at Chitnavis Centre, Civil Lines at 4 pm. The timing of the expo will be from 11 am to 9 pm.
CREDAI Nagpur Metro is a recognised body of real estate developers in Nagpur is upbeat about its 9th Property Expo which will remain open for property buyers till October 15, 2018.
The 9th edition of CREDAI Nagpur Metro Property Expo is distinct in many respects, and is having a highly positive outlook for real estate in the city. The CREDAI Nagpur Metro Property Expo is being planned in the auspicious Navratra and upcoming festival season to bring all the best projects in the city under one roof so that the consumer can choose the best property. With enthusiastic participation from 40 leading builders and developers along with leading financial institutions of Nagpur area is bound to create a strong platform for buyers of the region.
The 4 day prestigious event is sponsored by the known and trusted real estate developers Goel Ganga Infrastructure and Real Estate Pvt Ltd and Kukreja Infrastructures along with giant financial institutes like SBI, HDFC and ICICI Home Loans.
Nagpur : PINK CME, a grand interactive Symposium on women cancer is organized on sunday, 14-oct-2018 at 9.00 am at hotel center point by academy of medical science, nagpur. In the afternoon at 3.00 PM there will be public awareness program on Breast Cancer at the same venue as informed by Dr. Harish Warbhe, President of the Academy of Medical Science, Nagpur this program is organized In Association with Nagpur Obstetrics & Gynecologist society and Association of surgeons of Nagpur.
There is a significant increase in the incidence and cancer-associated morbidity and morbidity in indian subcontinent as described in globel and indian studies. Earlier cervical cancer was the most common cancer in indian women but now the incidence of breast cancer has surpassed cervical cancer and is leading cause of cancer death, althrough cervical cancer still remains most common in rural india. Young age has been found as a major risk factor for breast cancer in indian women. Breast cancer projection for india during time period 20120 suggests the number to go as high as 1797900 Better health awareness and availability of breast cancer screening program and treatment facilities would cause a favorable and positive clinical picture in the country.
Dr. supdeep Gupta, Deputy Director, Tata Cancer hospital, Mumbai, Will talk on resent advances in chemotherapy in breast cancer.Dr. mandar nadkarni, Breast onco- Surgeon, Kokilaben Dhirubhai ambani haospital, Mumbai , Dr. Hemant Togaokar, Gyne-Onco Surgeon, PD hinduja Hospital, will take on breast cancer.
Mega public Awareness program on breast cancer is organized at the same avenue at 3 PM All the experts in the field will guide people on variouss aspects of breast cancer and how
to prevent it. This program is in association with Rotary Clube of Nagpur, Lion Clube of nagpur Medicos and JCINagpur medicos. Dr Amol Dongre, medical Oncologist from Alexis Hospital Will moderate this program, the event is free for all to attend.
A court here on Thursday sent BrahMos Aerospace engineer Nishant Agarwal, who is accused of passing off sensitive information to the ISI, to police remand for seven days.
Special Chief Judicial Magistrate Himanshu Dayal Srivastava passed the order on an application moved by Inspector Pankaj Awasthi of the the Anti-Terrorism Squad (ATS) of the Uttar Pradesh Police.
Agarwal was arrested Monday in a joint operation by the Uttar Pradesh Police and their Maharashtrian counterpart at BrahMos’ Wardha Road facility in Nagpur for allegedly leaking “technical information” to Pakistan.
He was flown to Lucknow From Nagpur.
The ATS Thursday sought his custody from the court for the purpose of interrogation.
Nagpur : In a spine-chilling incident, a drunkard man who suspected character of his wife killed his two sons aged 4 and 6 by throwing them in a well in Isasani village under MIDC police jurisdiction on Thursday. The accused has been arrested.
According to sources, the accused has been identified as Santosh Meshram (35). It is learnt that the accused Santosh had gone to Wardha for some work. From there he phoned to his wife and wanted to talk to his sons. But his wife reportedly refused to do so.
Furious over the matter, Santosh returned to Nagpur and went to his house in Isasani. He took his two children to a well situated 3-4 km away from his house and threw them into the well. The two kids died by drowning.
As the news of the incident spread like jungle fire, a team of MIDC police and Crime Branch rushed to Isasani and arrested the accused Santosh Meshram. Fire Brigade personnel with the help of police pulled out bodies of two kids and sent to government hospital for post-mortem.
मुंबई: आपत्कालिन परिस्थितीमध्ये राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अवघ्या काही वेळात पोहचणारी १०८ रुग्णवाहिकेची सेवा शुक्रवारपासून कोलमडण्याची शक्यता आहे. भारत विकास ग्रुपतर्फे (बीव्हीजी) चालवण्यात येणाऱ्या या रुग्णवाहिका सेवेतील चालक व डॉक्टर विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत.
बाराऐवजी आठ तास काम, वेतनवाढ व वेतन करार, पीएफ, ईएसआयसी व सार्वजनिक सुट्या मिळाव्यात, अपघाती विमा व कौटुंबिक विमा मिळावा, कंपनीतील अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हर व डॉक्टरांची होणारी पिळवणूक थांबवण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात औद्योगिक न्यायालय, आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन, पोलिस अधीक्षक, सर्व महापालिकांचे आयुक्त यांना २८ सप्टेंबरला पत्र पाठवून कळवण्यात आल्याचे महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनचे अध्यक्ष समीर करबेले यांनी सांगितले. बीव्हीजी व्यवस्थापनाने बोलावल्यास आमची चर्चेची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मागण्या अवास्तव असून व्यक्तिगत फायद्यासाठी काहीजण हा प्रकार करत आहेत, असे बीव्हीजीचे उपाध्यक्ष उमेश माने यांनी सांगितले.
New Delhi : After a Dubai-bound Air India flight hit the boundary wall during take-off at the Trichy Airport in Tamil Nadu last night, 136 passengers and crew members who were on board have been reported to be safe.
As per reports, the incident happened around 1.30 am when a wheel of the Air India flight IX 611 hit the localiser, also called the safety wall, at the runway just before taking off.
Soon after the incident, the plane lost connection with the Air traffic control (ATC). The communication was revived after a few minutes with ATC Mangalore that asked the pilots for an emergency landing at the Mumbai airport.
The flight later safely landed at the Mumbai airport at around 5.39 am where fire brigade and other departments were put on standby.
The pilot and the co-pilot have been taken off the roster, and an internal probe has begun.
The top aviation watchdog, Director General of Civil Aviation, will investigate the incident, a senior airport official said.
नागपुर : राष्ट्रसेविका समितिच्या नागपुर विजयादशमी उत्सवाला यंदा प्रमुख पाहुने म्हणून भारताचा अंतरराष्ट्रीय भारोत्तोलन साईकोम मीराबाई चानू उपस्थित राहणार आहेत.
यंदा १४ अक्टूबर रोजी शहरातील माधव नगर मैदान येथे समितिच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती असावी चानू या २०१४ पासून भारताचे भारोत्तोलनात प्रतिनिधित्व करत आहे. ४८ किलो वयो गटात जागतिक विजेते पदासह राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनि विविध पदके मिळवली आहे.
भारोत्तोलन चा क्षेत्रातील कामगिरीसाठी चानू यांना भारताने पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. या कार्य्रक्रमाला चानू यांचा सह समिति चा प्रमुख संचालिका शांताक्का या प्रमुख वक्त्या म्हणुन उपस्थित राहणार आहे. माधवनगर मैदाने येथे सायंकाळी ५:३० वाजता या उत्सव वाला प्रारंभ होईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समितिच्या नागपुर महानगर कार्यवाहीका करुणा साठे यांनी नागपुर कराना केलेले आहे.
Nagpur : Zerodha, India’s leading technology-driven brokerage firm, today announced the launch of its new support centre in the Nagpur city and shared its overall growth numbers for last financial year.
Zerodha currently has a client user base of over one million across India, and has grown tremendously in the past one year, adding clients at a rate of 210% (FY 17-18). Speaking more on the development, Karthik Rangappa, VP Research and Educational Services, Zerodha, said, “The year 2017 was quite a year for us as a business. We became the largest retail broker in India by turnover on all the exchanges and segments, biggest in India by monthly new client additions and largest standalone direct mutual fund platform Coin.
I am hopeful that with new offerings and also by continuing to wow our existing and new clients, we will be able to grow at a much faster this financial year.” The new support centre is centrally located in Dhantoli locality of Nagpur and will act as an extension of the main operational base in Bengaluru. Reflecting more on the development, Karthik adds, “To open our support centre in Nagpur is logical from the point of view of its close proximity to Mumbai and being one of the important commercial centres in the state of Maharashtra.”
In Maharashtra, Zerodha has offices in Mumbai, Pune, Aurangabad, Thane, Aurangabad, Kolhapur, Solapur and now Nagpur. It has grown at a rate of 234% for (FY 17-18) with a client base of over 306203. Zerodha has 9 branch offices, and 15 partner offices spread across the state. In Nagpur, Zerodha has over 8429 clients with 1 partner office. It has grown at a rate of 248% for FY 17-18. To manage the growing needs of its clients, Zerodha currently has 25 branches and 96 partner offices in India.
नागपुर : नागपुर के अंतर्गत पेंच टाइगर रिजर्व में एक दो पहिया वाहन चालक ने तेज रफ्तार से गाड़ी चलाते हुए तेंदुए के शावक को टक्कर मार दी। जिससे शावक की जगह पर ही मौत हो गई, घटना गुरुवार की सुबह उजागर हुई। सूचना मिलते ही नागपुर से चिकित्सकों की टीम घटना स्थल पहुंची किन्तु शावक मृत अवस्था में था । ख़ास बात यह है कि, जिस मार्ग पर शावक मृत अवस्था में मिला है, उस मार्ग पर २० किमी प्रति घंटे की रफ्तार से ऊपर न चलने के सूचना फलक जगह -जगह लगाये गए हैं।
विदर्भ का पेंच व्याघ्र प्रकल्प में वन परिक्षेत्र कुल ७४१.२२ स्क्वेयर किलोमीटर में फैला है। जिसमें ३११.१० बफर क्षेत्र है। वही ४३०.१२ स्क्वेयर किलोमीटर का क्षेत्र कोर एरिया है। बफर इलाका बहुत ज्यादा होने से यह इलाका कई ऐसे मार्ग को छूकर निकलता है, जहां गाड़ियों का आवागमन तेज रहता है। ऐसे में आये दिन सड़कों पर गुजरनेवालों को तेंदुआ, भालू यहां तक बाघ भी दिखते हैं। ऐसे में छोटे जानवरों का दिखना आम है। गाड़ियों की टक्कर में इससे पहले भी कई वन्यजीवों की जान गई है। ऐसे में यहां कुछ-कुछ दूरी पर सूचनाफलक लगाये गए हैं। जिसमें वाहनधारकों को २० से ज्यादा की स्पीड में गाड़ियां नहीं चलाने के लिए फलक लगाए गए हैं। लेकिन पवनी-सिल्लारी रोड पिंपरिया गांव के समीप गुरुवार की सुबह एक घटना उजागर हुई है। जिसमें एक कुछ ही महीने का शावक सड़क के बीच मृत अवस्था में पाया गया। उसके शरीर कोई निशान नहीं था, किन्तु मुंह से खून निकल रहा था। गुरुवार की सुबह किसी वाहनधारक ने इसकी जानकारी वन विभाग को दी। जिसके बाद नागपुर से तुरंत एक डॉक्टरों की टीम घटनास्थल पर पहुंची। अभी शावक के मौत का कारण नहीं पता नहीं चल सका है। लेकिन प्राथमिक अंदाज के अनुसार इसकी मौत बाइक की टक्कर होने की बात कही जा रही है।
नागपूर : दुर्बल घटक समिती मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी निर्माण झाली असून, मागासवर्गीयांच्या समस्या सोडविणे हे समितीचे मुख्य काम आहे. झोपडपट्टी व शहरातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी समिती सदैव कार्यरत राहील, असा विश्वास दुर्बल घटक समितीचे अध्यक्ष हरिश दिकोंडवार यांनी व्यक्त केला.
गुरूवारी (ता. ११) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात दुर्बल घटक समितीची पहिली बैठक घेण्यात आली. बैठकीला समितीचे सदस्य गोपीचंद कुमरे, निरंजना पाटील, वंदना भगत, अमर बागडे, शकुंतला पारवे, राजेंद्र सोनकुसरे, नेहा निकोसे, परसराम मानवटकर, वैशाली नारनवरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त रवींद्र देवतळे, कार्यकारी अभियंता (एस.आर.ए. व स्लम) आर.जी. रहाटे, उपअभियंता आर.जी. खोत आदी उपस्थित होते.
मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर देखरेख व अंमलबजावणीसाठी महापौरांनी समिती गठीत केली. या समितीच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील वस्त्यांचा विकास व्हावा तसेच मागासवर्गीयांसाठीच्या कल्याणकारी योजनेवरील खर्च योग्य प्रकारे होते किंवा नाही यासाठी सदैव प्रयत्न करून तळागळातील लोकांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, असेही सभापती हरिश दिकोंडवार यांनी यावेळी सांगितले. दुर्बल घटक समितीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
नागपूर शहरात एकूण २९५ ‘नोटीफाईड स्लम’ आहेत. या सर्व ‘स्लम’ची विभागानुसार विस्तृत माहिती तसेच विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे असलेली जबाबदारी याची संपूर्ण माहिती पुढील बैठकीत सादर करा, असेही सभापती हरिश दिकोंडवार यांनी निर्देशित केले. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ होणे आवश्यक आहे. त्यामुळे विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची माहिती देऊन जबाबदारी स्पष्ट केल्यास विविध योजनांना गती मिळेल, असेही श्री. दिकोंडवार यावेळी म्हणाले.
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं आधीच कंबरडे मोडलेल्या वाहनधारकांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. गाडी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना गाडीच्या किंमतीच्या तुलनेत १० टक्के जास्तीचा विमा (इन्शूरन्स प्रीमियम) भरावा लागणार आहे. कोर्टाने नुकतेच यासंदर्भात दोन निर्णय दिले असून त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार, थर्ड पार्टी इन्शूरन्स विमा बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच गाडी चालकांसाठी १५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा हा सुद्धा बंधनकारक करण्यात आला आहे.
कोर्टाच्या या दोन निर्णयामुळे वाहनधारकांना आधीच्या तुलनेत जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. जर एखाद्याने दुचाकी गाडी खरेदी केली तर त्याला पाच वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शूरन्स कव्हर खरेदी करणे बंधनकारक आहे. तसेच त्याला वार्षिक वैयक्तिक अपघात विमा सुद्धा घेणे बंधनकारक आहे. या दोन कारणांमुळे दुचाकीच्या इन्शूरन्स प्रीमियरसाठी १० टक्के रक्कम भरावी लागत आहे. ७५ हजार रुपयांच्या मोटारसायकल खरेदीवर ७ हजार ६०० रुपयांचा इन्शूरन्स भरावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहन धारकांमध्ये संताप आहे. पेट्रोलचे भाव शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत तर डिझेल ८० च्या घरात गेले आहे.
कार खरेदी केल्यास थर्ड पार्टीला इन्शूरन्स घेणे बंधनकारक आहे. तसेच वैयक्तिक अपघात विम्यासाठी ७५० रुपये जास्तीचे खर्च करावे लागणार आहेत. कार खरेदी करणाऱ्यांना २० हजारांपर्यंत रक्कम खर्च करावी लागतेय. सप्टेंबर आधी कार खरेदी केल्यानंतर १० हजार रुपये खर्च यायचा आता तो २० हजारांपर्यंत पोहोचला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर, वार्डाचे नगरसेवक श्री. सतीश होले यांनी सकाळी मानेवाडा रोड चौक स्थित प्रतिमेला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी डॉ. गजानन कु-हाडकर, श्री. ज्ञानेश्वर रक्षक, ॲङ. कृपाल भोयर, श्री. पांडुरंग आष्टनकर, प्रा. हरिभाऊ केदार, श्री. भाऊराव तायवाडे तसेच परिसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...