Home Blog Page 88

मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघालेल्या 25 वर्षीय तरुणीवर गँगरेप, पाच आरोपींना जेरबंद

मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघालेल्या 25 वर्षीय तरुणीवर गँगरेप, पाच आरोपींना जेरबंद

मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 25 वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी तिच्यावर गँगरेप केला. झारखंडमध्ये विवाहितेवर अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात जमशेदपूरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे.

मित्राला मारहाण                                                                                                        जमशेदपूरजवळ पटमदा या पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात सोमवारी उशिरा ही घटना घडली. पीडित युवती आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. इतक्यात पाच आरोपींनी रस्त्यात दोघांची वाट अडवली. त्यानंतर मित्राला मारहाण करुन त्यांनी पळवून लावलं. तरुणीला एका तलावाजवळ नेऊन पाचही जणांनी आळीपाळीने बलात्कार केला.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तरुणीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठून तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने पावलं उचलत सकाळ उजाडण्या आधीच पाचही आरोपींना जेरबंद केलं.

कोणाकोणाला अटक?                                                                                                        पोलिसांनी धनराज महतो उर्फ राज (22 वर्ष), हरि महतो (30 वर्ष), रंजीत महतो (27 वर्ष), कालू महतो (24 वर्ष) बुलेट महतो (28 वर्ष) या पाच जणांना अटक करुन न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

35 वर्षीय महिलेवर 11 जणांचा गँगरेप                                                                                      झारखंड जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांपूर्वीच वासनांधता आणि क्रूरतेचा अक्षरशः कळस पाहायला मिळाला होता. 35 वर्षीय महिलेवर तब्बल 11 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. गँगरेप करणारे आठ आरोपी कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. तर बलात्कार पीडितेलाही कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आहे.

शस्त्राच्या धाकाने महिलेचं अपहरण                                                                                            पीडित महिला संध्याकाळच्या वेळेस शौच करण्यासाठी चालली होती. यावेळी वाटेत काही युवक मद्यपान करत बसले होते. महिला एकटीच असल्याचं पाहून त्यांनी शस्त्राच्या धाकाने तिचं अपहरण केलं. काही अंतरावर झाडीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आपल्या आणखी काही नातेवाईकांनाही बोलावून घेतलं. अकरा जणांनी अख्खी रात्र महिलेवर अत्याचार केले.

Covid19 नागपुरात निर्बंधांमुळे कळमन्यात होणार फळांची नासाडी

covid19

Covid19 Nagpur news कोरोनाकाळात फळांची वाढलेली विक्री पाहता किरकोळ फळे विक्रेत्यांवर वेळेची मर्यादा आणण्याने कळमन्यात फळांची विक्री कमी होऊन नासाडी जास्त होणार असल्याचे मत कळमन्यातील अडत्यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर : कोरोना संसर्गाचा होणारा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मनपा आयुक्तांनी नागपुरात कठोर निर्बंध लावले आहेत. गर्दी होणार नाही याची खबरदारी घेताना अनेक व्यावसायिकांना वेळेच्या मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यातच कोरोनाकाळात फळांची वाढलेली विक्री पाहता किरकोळ फळे विक्रेत्यांवर वेळेची मर्यादा आणण्याने कळमन्यात फळांची विक्री कमी होऊन नासाडी जास्त होणार असल्याचे मत कळमन्यातील अडत्यांनी व्यक्त केले आहे.

फळांच्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे. विक्रेत्यांनी कमी माल खरेदी केल्यास ही चेन तुटणार आहे. त्यांचा आर्थिक फटका पुरवठादार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. अर्थात लॉकडाऊनमुळे शेतकरीही हवालदिल होणार आहे.

कळमना फळे अडत असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, सध्या कळमन्यातून अन्य जिल्ह्यांत पुरवठा कमी झाल्याने सर्वच फळांची विक्री कमी झाली आहे. त्यातच सर्वाधिक विक्री नागपुरात होते, पण मनपा आयुक्तांच्या वेळेच्या निर्बंधामुळे आता विक्रीही कमी होणार आहे. विक्री आणि पुरवठ्याचे प्रमाण पाहता नागपूरलगतचे जिल्हे आणि राज्याच्या अन्य भागातून आणि राज्यांमधून फळांची आवक जास्त आहे, पण विक्री कमी झाल्यास फळे बाजारात पडून राहतील. खुल्या फळांचे जास्त आयुष्य नसते. फळे शीतगृहात ठेवण्याची कळमन्यात व्यवस्थाच नाही. त्यामुळे फळे मोठ्या प्रमाणात विक्रीविना पडून राहिल्याच्या फटका पुरवठादार आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. सध्या आंब्याचा सिझन आहे.

हैदराबाद आणि नागपूरलगतच्या जिल्ह्यांतून आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी हैदराबादच्या वारंगल जिल्ह्यातून आंब्याच्या ८० गाड्या कळमन्यात आल्या. ६० टक्के मालाची विक्री झाली आणि उर्वरित ४० टक्के मालाच्या विक्रीची मंगळवारी अपेक्षा होती. शिवाय मंगळवारी पुन्हा आंब्याच्या ७० गाड्या आल्या, पण अर्ध्यापेक्षा जास्त माल पडून आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने वा हातठेले सुरू ठेवल्यानंतर ते पुन्हा ५.३० वाजता विक्रीसाठी दुकाने उघडणार नाहीत. त्यामुळे मंगळवारी आंब्याची विक्री कमी झाल्याचे डोंगरे यांनी सांगितले. पुढे फळे विक्रीविना पडून राहण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले.

Covid19 कळमन्यात कधी होणार अ‍ॅन्टिजन चाचणी

कळमन्यात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका भाजी बाजार व फळे बाजारात आहे, पण प्रशासकाने या बाजारांमध्ये अ‍ॅन्टिजन चाचणी मोहीम राबविण्याचा निर्णय अजूनही घेतलेला नाही. भाजी बाजारात अ‍ॅन्टिजन चाचणी घेतल्यास शेकडो जण पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता आहे. हीच स्थिती फळ बाजारात आहे. हा बाजार सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवारी भरतो. लिलावादरम्यान शेकडो व्यापारी, शेतकरी व ग्राहक गर्दी करतात. याकडे लक्ष देण्यास प्रशासनातर्फे कुणीही अधिकारी उपस्थित राहत नाही, असा आरोप अडत्यांनी केला.

सेस तुम्हीच जमा करा!

कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कळमन्यातील प्रशासकीय कार्यालय बंद आहे. त्यामुळे माल खरेदी करून कळमन्याबाहेर नेण्यासाठी सेस जमा करण्यासाठी अडचण होत आहे. त्यामुळे अडत्यांनी सेस जमा करून कार्यालयात जमा करावा, असे अतिरिक्त काम आमच्यामागे लावल्याचे अडत्यांनी सांगितले. प्रशासकाला जशी कर्मचाऱ्यांची काळजी आहे, तशीच ग्राहक, व्यापारी, विक्रेते आणि अडत्यांची घ्यावी, अशी मागणी अडत्यांनी केली.

आज भगवान श्री राम यांचा जन्मदिन जाणून घ्या आजच्या दिवशाचे महत्त्व, तिथी आणि वेळ

Ramnavami 2022

Ram Navami 2021 : आज राम नवमी आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी म्हणून साजरा केला जातो.

धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की या दिवशी भगवान रामांचा जन्म अयोध्या शहरातील राजा दशरथ यांच्या राजवाड्यात राणी कौशल्याच्या गर्भातून झाला होता.

ही त्रेता युगातील गोष्ट आहे. पृथ्वीवर असुरांचा अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढला होता. रावणाच्या अत्याचारांमुळे जनता त्रस्त होती. म्हणूनच पापांचा संपूर्ण नाश करण्यासाठी आणि पुन्हा धर्म स्थापित करण्यासाठी भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला.

रामांच्या जन्माच्या दिवशीही चैत्र शुक्लची नवमी होती. पुनर्वसु नक्षत्रात होतं आणि लग्न कर्क राशीत होता. हिंदू धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी रामाचा जन्मदिवस एखाद्या भव्य उत्सवापेक्षा कमी नसतो. हा दिवस हिंदू घरांमध्ये पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि समर्पणासह साजरा केला जातो.

रामनवमी 2021 : तिथी आणि वेळ – नवमी तारीख 21 एप्रिल रोजी सकाळी 12:43 वाजता प्रारंभ होईल आणि 22 एप्रिल रोजी दुपारी 12:35 वाजता समाप्त होईल

रामनवमी 2021: शुभ मुहूर्त – भगवान रामांचा जन्म मध्यमा काळात झाला होता, जे सुमारे 2 ते 24 मिनिटांपर्यंत असतो, हा काळ विधीसाठी हा सर्वात शुभ काळ असतो. वेळ 11:02 दुपारी 1:38 दुपारी वाजेपर्यंत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण; ट्विट करुन दिली माहिती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण; ट्विट करुन दिली माहिती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, सौम्य लक्षणं दिसल्यानंतर माझी कोरोना टेस्ट झाली, माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना नियमांचे पालन करा आणि सुरक्षित रहा.

हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन द्यायची गरज नाही

हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला 'रेमडेसिव्हिर' इंजेक्शन द्यायची गरज नाही

‘हॅलो डॉक्टर, तुम्ही पैशांची काळजी करू नका. ‘रेमडेसिव्हिर‘च काय आणखी कोणतेही इंजेक्शन लिहून द्या. आम्ही आणून देतो; पण माझे वडील वाचले पाहिजेत…’
‘डॉक्टर, मला फारसा त्रास होत नाहीये. गृह विलगीकरणात राहून उपचार घेऊ शकतो. जमले तर रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणून देतो. त्याचा कोर्स करू…’

हे आणि असे कित्येक संवाद सध्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रुग्णालयात आणि गृह विलगीकरणामध्ये असलेल्या डॉक्टर-रुग्ण संवादांतून ऐकायला मिळत आहेत. डॉक्टरांप्रमाणे रुग्णांचे नातेवाइक ‘पॅनिक मोड’मध्ये असल्याने काहीही करून ‘रेमडेसिव्हिर’ने रुग्ण बरा होईल, अशी धारणा त्यांनी करून घेतली आहे.

मात्र, ‘रेमडेसिव्हिर इंजेक्शन कधी द्यायचे, याचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे रामबाण औषध नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ‘रेमडेसिव्हिर’ द्यायची गरज नाही,’ अशा शब्दांत वैद्यकीय तज्ज्ञांनी नातेवाइकांसह डॉक्टरांना ताकीद दिली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णाच्या नातेवाइकांना सबुरीची सल्ला दिला असून ‘रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर जपूनच करायला हवा,’ असेही स्पष्ट केले आहे.

राज्य आणि पुणे जिल्हा टास्क फोर्स समितीने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर कधी करावा याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यानुसार शहरातील मोठ्या रुग्णालयांमधून त्याचे पालन केले जात आहे. मात्र, छोट्या रुग्णालयांमधून या नियमांचे पालन होताना दिसत नाही. परिणामी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी नातेवाइकांचा येणारा दबाव, अनेकदा रुग्णाची प्रकृती खराब होईल की काय अशी भीती यातून डॉक्टरांना ‘रेमडेसिव्हिर’ देण्याची गरज वाटते. त्यामुळे ‘रेमडेसिव्हिर’ वापराबाबतचे मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसवून इंजेक्शनचा वापर होत असल्याने तुटवडा निर्माण झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले.

विनाकारण भीती नको                                                                                                      रुग्णाची सीटी स्कोअर किती आहे, त्याची ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे का, या बाबी तपासल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ उपचारांचा निर्णय घेतात. मात्र, अनेकदा नातेवाइकच रेमेडसिव्हिर इंजेक्शनची देण्याची आग्रही मागणी करतात. त्यामुळे नाइलाजास्तव रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची वेळ येते, असे काही डॉक्टरांनी खासगीत सांगितले. त्यामुळे नातेवाइकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये; तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची मागणी करू नये, असाही सल्लाही डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांना दिला.

प्रीस्क्रिप्शनच्या स्वरूपात बदल                                                                                                  ‘रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्शन कधी द्यावे, याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रीस्क्रिप्शनचे स्वरूप बदलले आहे. रुग्णाचा सिटी स्कोअर, ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे हे प्रीस्क्रिप्शनवर लिहिणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ‘रेमडेसिव्हिर’चा अतिरेकी वापर अथवा दुरुपयोग कमी होऊ शकतो,’ अशी माहिती पुणे टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ. डी. बी. कदम यांनी दिली.

‘रेमडेसिव्हिर’ची गरज १५ टक्के रुग्णांना                                                                                      ‘रुग्णाला लक्षणे कधी आढळली, त्याला ऑक्सिजनची गरज आहे का, त्याचे वय अधिक आहे का, त्याला अन्य आजार असून तो लवकर बरा होऊ शकतो का, याचा सारासार विचार केला तर ‘रेमडेसिव्हिर’चा योग्य वापर करता येऊ शकतो. असे झाल्यास इंजेक्शनचा दुरुपयोग टाळता येईल. ‘रेमडेसिव्हिर’च्या वापराबाबत लोकशिक्षण झाले पाहिजे,’ अशी सूचना संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी केली. खरे तर ८५ टक्के रुग्णांना ‘रेमडेसिव्हिर’ची गरजच नाही. परंतु, १५ टक्के रुग्ण कोणते हे निदान करणे गरजेचे आहे. सध्या या गरजू रुग्णांना सोडून इतर रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्यात येत असल्याने तुटवडा निर्माण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गरिबांना एक महिन्याचे मोफत धान्य, ३२ लाखांवर लोकांना मिळणार याचा लाभ

गरिबांना एक महिन्याचे मोफत धान्य, ३२ लाखांवर लोकांना मिळणार याचा लाभ

करोनाचे संकट निवारण्यासाठी राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. १ मेपर्यंतच्या या निर्बंधांमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले. कुणीही उपाशी राहू नये, यासाठी गरिबांना एक महिन्याचे मोफत धान्य मिळणार असून नागपूर जिल्ह्यातील ३२ लाख ५७ हजार १३१ लोकांना यांचा लाभ मिळणार आहे.

राज्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना महिनाभरासाठी मोफत धान्यपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. मात्र, एका महिन्यासाठी आता हे धान्य पूर्ण मोफत दिले जाणार आहे. या धान्याचे तत्काळ वितरण सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

‘त्यांना’ही मे महिन्यात लाभ…                                                                                                    राज्य शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा आता लागू केली. मात्र, काही लाभार्थ्यांनी एप्रिलचे धान्य आधीच खरेदी केले आहे. या लाभार्थ्यांनाही या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मे महिन्यातील धान्य मोफत देण्यात यावे, अशी सूचनाही पुरवठा विभागाला करण्यात आली आहे.

 

कुणाला किती?                                                                                                           

अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी : एका शिधापत्रिकेवर ३५ किलो

प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी : प्रतिव्यक्ती ५ किलो

दोन महिन्यांचे एकत्रित                                                                                                              एप्रिल आणि मे महिन्याचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याच्या सूचनाही पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे संगणक कक्षाने रास्त भाव दुकानातील पॉस (पीओएस) मशिनवर एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांसाठी एकत्रितरीत्या अन्नधान्य विक्री करण्याची व्यवस्था केली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे आणि नायब तहसीलदार प्रशांत शेंडे यांनी सांगितले. यात एका महिन्याचे धान्य मोफत मिळेल. तर दुसऱ्या महिन्याचे धान्य खरेदी करावे लागेल.

या कुटुंबांना मिळणार लाभ                                                                                                        ग्रामीण : अंत्योदय रेशनकार्ड : ७७, १४३, कुटुंबातील सदस्य ३ लाख २० हजार ३२१, प्राधान्य गट रेशनकार्ड : ३ लाख १५ हजार २११, कुटुंबातील सदस्य : १३ लाख ३६ हजार ४१४

शहर : अंत्योदय रेशनकार्ड : ४४,६८८, कुटुंबातील सदस्य : १ लाख ८९ हजार ३७६, प्राधान्य गट रेशनकार्ड ३ लाख ३१ हजार ७७५, कुटुंबातील सदस्य : १४ लाख ११ हजार ०२०

12 वी नंतर जेईई मेन 2021 हा विवेकी निवड आहे?

जेईई मेन 2021

12 वी नंतर जेईई मेन 2021 हा विवेकी निवड आहे?

जेईई मेन परीक्षा ही भारतातील १२ वी नंतरची सर्वात लोकप्रिय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहे. यावर्षी 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या चारही सत्रांसाठी अर्ज केले. म्हणूनच एखाद्याला परीक्षेचे महत्त्व समजू शकते. १२ वी नंतर विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे कारण भारतातील अव्वल आयआयटी किंवा एनआयटीमध्ये अभ्यास करण्यासाठी प्रवेशद्वार उघडले जाते. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की तिथून अभ्यास पूर्ण केल्याने कोणालाही सरासरी वेतन म्हणून 7 – 14 एलपीए आयएनआर मिळण्यास मदत होईल. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षेची माहिती आणि तिथल्या व्याप्तीविषयी माहिती होईपर्यंत वाचण्याची आमची इच्छा आहे.

जेईई मुख्य परीक्षा: पात्रतेनंतर करिअर पर्याय!

जेईई मेन परिक्षेनंतरच्या बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी पात्र ठरल्यानंतर अनेक करिअर पर्याय आहेत. काही नामांकित कोर्स पर्याय आहेत – बीई / बीटेक आणि बीआर्च / बी. प्लान. बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम घ्यायचा आणि कोणती परीक्षा द्यावी याविषयी अनेक विद्यार्थ्यांची कोंडी आहे. काही बीए किंवा बीएससी सारख्या सामान्य प्रवाहांची निवड करतात; इतर एमबीबीएस किंवा बीटेक किंवा बीसीए किंवा बीबीए अभ्यासक्रमांसाठी जातात. परंतु काही उच्च अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमधील जेईई मेन परीक्षेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमात एक पॅकेज आणि मान्यता मिळते जे जुळत नाही.

पहिल्या आयआयटी किंवा एनआयटी किंवा जीएफटीआय किंवा आयआयआयटीच्या प्रवेशासाठी परीक्षा ही एक महत्त्वाची पायरी आहे. जर विद्यार्थ्यांना भारतातील अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली तर ते 10 ते 20 एलपीए आयआर दरम्यान पॅकेजेस सुरक्षित ठेवू शकतात. विद्यार्थ्यांना एमटेक आणि नंतर त्या संस्थांमध्ये पीएचडी अभ्यास करण्यास प्राधान्य मिळू शकते.

त्यांच्यासाठी हे एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. आपापल्या पदवी पूर्ण केल्यावर, विद्यार्थी एमटेकसारखे पुढील अभ्यास करू शकतात किंवा उच्च एमएनसी किंवा सरकारी कंपन्यांकडे आकर्षक नोकरीच्या संधी शोधू शकतात. जेईई मेन परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी खाली काही पर्याय दिले आहेत.

एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करा

अभियांत्रिकी उद्योगात मोठे होण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक अभियांत्रिकी विद्यार्थ्याने एनआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बहुतेक एनआयटी 8 ते 20 एलपीए आयआर दरम्यान चांगली पॅकेजेस ऑफर करतात. तर, कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट करियर सुनिश्चित करण्यासाठी या
कॉलेजांवर पूर्णपणे अवलंबून राहू शकते.

आयआयआयटी, जीएफटीआय आणि सरकारी महाविद्यालयास लागू करा

ज्या उमेदवारांना आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश मिळू शकत नाही तो आयआयआयटी, जीएफटीआय आणि सरकारी महाविद्यालयांसाठी अर्ज करू शकतात. या सर्व संस्था प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट संधी देखील उपलब्ध करतात. कोणालाही वेळ गमवायचा नसेल तर ते या संस्थांमध्ये अर्ज करू शकतात.

वर्ष सोडून द्या

जेईई मेनमध्ये चांगल्या गुण मिळण्याचा विश्वास नसलेले काही विद्यार्थी एप्रिल किंवा मे सत्रात अर्ज करू शकतात किंवा पुढच्या वर्षी परीक्षेसाठी प्रयत्न करु शकतात. जेईई मेन अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार नाही, म्हणून उमेदवारांना जोरदार स्कोअर करण्यासाठी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता आहे. खाली नमूद केल्याप्रमाणे, जे एक वर्ष सोडण्यास तयार नसतात ते इतर कोर्स किंवा परीक्षेच्या पर्यायांचा शोध घेऊ शकतात.

जेईई मुख्य परीक्षा व्यतिरिक्त प्रवेश परीक्षा

जेईई मेन परीक्षा व्यतिरिक्त इतरही अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा असून त्यासाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात. अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी केवळ जेईई मेन परीक्षेवर अवलंबून राहू नये. त्यांच्याकडे प्लॅन बी पर्याय देखील उपलब्ध असणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेतील काहींची नावे अशी आहेत:

● राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा – KCET, GCET, MHT CET, AP EAMCET.
● विद्यापीठ स्तरीय प्रवेश परीक्षा जसे – AMUEEE, UPSEE.
● VITEEE, BITSAT आणि इतर बर्‍याच खासगी प्रवेश परीक्षा.

कमी जेईई मुख्य स्कोअर स्वीकारणारी संस्था

जेईई मेन 2021 परीक्षेत सहभागी होणा top्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये अभ्यास करण्याची संधी जर उमेदवारांना घेता येत नसेल तर ते कमी स्कोअर स्वीकारणार्‍या संस्थांसाठी अर्ज करू शकतात. सरतेशेवटी, हे सर्व एखाद्याच्या कौशल्यांवर आणि भविष्यात सभ्य नोकरीसाठी कठोर परिश्रमांवर अवलंबून असते. सभ्य ते सरासरी संस्थांपर्यंतचे उमेदवार देखील 10 एलपीए आयआर पर्यंतचे पॅकेज हडपू शकतात.

जेईई मुख्य परीक्षा स्कोअर स्वीकारणारी शीर्ष खासगी संस्था

अनेक खासगी संस्था थेट जेईई मेन स्कोअरद्वारे विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. या संस्था इतर परीक्षा चाचणी गुणांची ऑफर देतात किंवा त्यांची स्वत: ची प्रवेश परीक्षा घेतात. जेईई मेन परीक्षेत विशेषत: चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना हा एक अतिरिक्त पर्याय प्रदान करतो. जेईई मेन स्कोअर स्वीकारणार्‍या काही खासगी कॉलेजांची नावे अशी-

● Thapar University
● Amity University
● Birla Institute of Technology
● Shiv Nadar University
● Lovely Professional University
● Vellore Institute of Technology

जेईई मेन 2021: करिअर आणि व्याप्ती

सामान्यत: जेईई मेनमध्ये पात्र ठरलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शासकीय व खासगी महाविद्यालयात अभ्यासक्रमासाठी उत्तम संधी मिळतील. कोर्स पूर्ण केल्यावर त्यांना बर्‍याच संधींचा अनुभव घेता येईल:

कॉम्प्यूटर सायन्स मध्ये बीटेक नंतर:

● प्राध्यापक
● अभियांत्रिकी समर्थन विशेषज्ञ
● संगणक अभियंता
● आर एंड डी एप्लीकेशन इंजीनियर

माहिती तंत्रज्ञानात बीटेक नंतर:

● माहिती तंत्रज्ञान अधिकारी
● व्याख्याता
● डेटाबेस व्यवस्थापक
● वेब विकसक

औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक घेतल्यानंतर:

● एर्गोनोमिस्ट
● प्रक्रिया अभियंता
● गुणवत्ता अभियंता
● औद्योगिक व्यवस्थापक

सॉफ्टवेअर अभियांत्रिकी मध्ये बीटेक नंतर करिअर स्कोप:

● सोफ्टवेअर अभियंता
● सॉफ्टवेअर चाचणी अभियंता
● सॉफ्टवेअर गुणवत्ता अभियंता
● मल्टीमीडिया डिस्प्ले सॉफ्टवेअर अभियंता

मॅकेनिकल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक नंतर:

● यांत्रिकी अभियंता
● प्रक्रिया विकास तंत्रज्ञ
● डिझाईन अभियंता
● संशोधक

बीटेकचा पाठपुरावा केल्यानंतर – इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी

● इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ
● फील्ड टेक्निशियन
● चाचणी तंत्रज्ञ
● फर्स्टलाइन तंत्रज्ञ

संगणक शास्त्रात बीटेक नंतर करिअर पर्याय:

● संगणक अभियंता
● संगणक नेटवर्क अभियंता
● सोफ्टवेअर अभियंता
● संशोधक

एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये बीटेक नंतर करियरची शक्यता:

● एरोस्पेस अभियंता
● एरोस्पेस डिझायनर तपासक
● डिझाईन अभियंता
● उत्पादन अभियंता

इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये बीटेक घेतल्यानंतर:

● इलेक्ट्रॉनिक्स अभियंता
● विद्युत व्यवस्थापक
● प्राध्यापक
● देखभाल अभियंता

आर्किटेक्चर अभियांत्रिकीमध्ये बीटेक घेतल्यानंतर:

● बांधकाम अंदाजपत्रक
● इमारत निरीक्षक
● बांधकाम प्रकल्प व्यवस्थापक
● तांत्रिक आर्किटेक्ट

जेईई मेन 2021: जेईई मेनद्वारे बीटेक नंतरचे पगार

जेईई मेन परीक्षेद्वारे प्रवेश घेणार्‍या काही अभियांत्रिकी महाविद्यालयांद्वारे दिलेला पगार:

महाविद्यालयाची नावे देऊ केलेला सर्वोच्च वेतन

(एलपीए INR मध्ये)

देऊ केलेला सरासरी पगार

(एलपीए INR मध्ये)

सीओईपी, पुणे 33.80 7
आयआयटी, दिल्ली 33 22.69
जीएलबीआयटीएम, ग्रेटर

नोएडा

30.25 4.49
आरव्हीसीई, बेंगलोर 50 8.63
एनआयटी वारंगल 43.3 12.15

जेईई मेन 2021: अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उच्च भरती

जेईई मुख्य स्कोअर स्वीकारणार्‍या अभियांत्रिकी महाविद्यालयात उमेदवारांना नोकरीची ऑफर देणारे शीर्ष रिक्रूटर्स आहेत:

● आयआयटी कानपूरः फ्लिपकार्ट, जग्वार, बजाज ऑटोमोबाईल्स, झोमाटो, उबर, इंटेल, याहू, आयबीएम, ओयो रूम्स, वॉलमार्ट लॅब इ.
● आयआयटी बॉम्बेः मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅडोब, सॅमसंग, गूगल, क्वालकॉम, टाटा, मॉर्गन स्टॅन्ले,ओएनजीसी इ.

● आयआयटी मद्रास: गूगल, मायक्रोसॉफ्ट, मायन्ट्रा, कोटक, पेपल, टीसीएस, विप्रो, फिलिप्स, अमेरिकन एक्सप्रेस, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सिटीबँक.
● एनआयटी वारंगलः इंटेल, जग्वार, फ्लिपकार्ट, इंडियन ऑईल, एचएसबीसी आणि मायक्रोसॉफ्ट.
● एनआयटी दुर्गापुरः इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, आयबीएम, कॅप्जेमिनी, मायक्रोसॉफ्ट, विप्रो, एचएसबीसी आणि ओरॅकल.
● एनआयटी कुरुक्षेत्रः नेस्ले, फोर्ड, हीरो, फ्लिपकार्ट आणि मायक्रोसॉफ्ट, Amazonमेझॉन, नेस्ले, भारत पेट्रोलियम, होंडा, कोका कोला, इंडियन ऑईल आणि महिंद्रा.
● आयआयआयटी अलाहाबादः एअरटेल, क्वालकॉम, टेलस्ट्र्रा, इन्फो एज, मेकमायट्रिप, ओवायओ, ट्रीबो आणि इतर बरेच.
● एनआयटी राउरकेला: बजाज, मायक्रोसॉफ्ट, फोर्ड, लार्सन आणि टुब्रो, पेप्सिको, विप्रो, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, कॉग्निझंट, सोनी, नोकिया, एस्सार इ.

तर, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या प्रचंड संधी आहेत ज्यांनी जेईई मेन 2021 मार्गे हा कोर्स केला
आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सर्वात लोकप्रिय परीक्षा असल्याने ती यशाचा प्रवेशद्वार आहे. जरी
एखाद्याने चांगली कामगिरी केलेली नसली तरीही, उपरोक्त उल्लेखानुसार फायदेशीर करिअरचा आनंद
घेण्यासाठी इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कृपया अशा अधिक माहितीसाठी आमच्या ब्लॉगवर रहा.

मेपासून तरुणांनाही लस; नोंदणी कशी कराल, खर्च किती?, एका क्लिकवर सर्व माहिती

कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह झाले तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

नवी दिल्लीः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 1 मेपासून सर्व तरुणांना कोरोना लस दिली जाईल. देशाचा कोरोना लसीसाठीचा हा तिसरा टप्पा असेल. पहिल्या टप्प्यात उच्च जोखीम श्रेणीतील 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्यात आल्या. तर दुसर्‍या टप्प्यात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस दिली गेली. आणि आता 1 मेपासून 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीस एक लस दिली जाणार आहे. (Vaccination For Young People From 1 May 2021; (How To Register, How Much Does It Cost?, All Information One Click)

कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लस देशभरात दिल्या जातात
कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लस देशभरात दिल्या जात आहेत. लसीसाठी नोंदणी कशी करावी? यासाठी कोणती प्रक्रिया आहे, खासगी रुग्णालयांमध्येही कशी तरतूद आहे, याबाबत सरकारकडूनही माहिती देण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी इतर गोष्टींबद्दलही स्पष्ट माहिती दिलीय. विशेष म्हणजे पूर्वीप्रमाणेच सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस विनामूल्य असेल, तर खासगी रुग्णालयांमध्ये लस फी 250 रुपये निश्चित करण्यात आलीय.

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस दिली जाणार

जेव्हा 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस दिली जाणार आहे, तेव्हा आताच आपल्याला संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा समजून घेणे आवश्यक आहे. बर्‍याच राज्यांतून लसीचा तुटवडा असल्याचे वृत्त आल्यानंतर सरकारने पुरेसा साठा करण्याचे आश्वासन दिले. गरज आणि मागणीनुसार ही लस दिली जाते. आपल्याला देखील कोरोना लस घ्यायची असल्यास कशी नोंदणी करावी हे जाणून घ्या.

मी लसीसाठी नोंदणी कशी करावी?

नोंदणी प्रक्रिया खूप सोपी आहे. आपल्या मोबाईल फोनवर किंवा संगणक ब्राऊझरवर https://selfregifications.cowin.gov.in/ वर लॉगिन करा. येथे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरसह नोंदणी करावी लागेल. आपण पोर्टलद्वारे निर्धारित वेळ मर्यादेत लसीसाठी नोंदणी करण्यास सक्षम असाल. सुमारे चार लोक मोबाईल फोनवरून लसीसाठी नोंदणी करू शकतात.

हे पण वाचा : बिग ब्रेकिंग;1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार

आपण पोर्टलवर नोंदणी करू शकत नसल्यास काय करावे?

बरेच लोक डिजिटल अनुकूल नसतात. अशा परिस्थितीत पोर्टलवर नोंदणी करणे त्यांना अवघड आहे. आपण इच्छित असल्यास आपण कोणत्याही सायबर कॅफेची मदत घेऊ शकता. आपण काही नाममात्र शुल्कामध्ये नोंदणीकृत असाल. हे शक्य नसले तरी घाबरून जाण्याची गरज नाही. आपण आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रास भेट देऊन देखील नोंदणी करू शकता. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही याबाबत सांगितले.

कोविन पोर्टलवर बदल करण्याचे पर्याय आहेत का?

एकदा नोंदणी केल्यास आपण ते सोयीनुसार बदलू देखील शकता. आपण ते बदलत असताना रद्द देखील करू शकता. जर आपण शहरात लसीचा पहिला डोस घेतला असेल, तर आपण दुसर्‍या डोससाठी केंद्र देखील निवडू शकता.

त्याच लसीचे डोस घेणे आवश्यक आहे काय?

होय! अर्थात, लसीचा पहिला डोस कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्डकडून घेणे आवश्यक आहे, तसेच दुसरा डोस देखील घेणे आवश्यक आहे. कोविन सिस्टम आपल्याला लस उपलब्ध असलेल्या लसीकरण केंद्रांची यादीची माहिती देईल.

लसीकरण प्रमाणपत्र म्हणजे काय?

लस डोस घेत असलेल्या लोकांना प्रमाणपत्र दिले जाते. आपण हे पोर्टलवर तयार केलेल्या आपल्या खात्यातून देखील डाऊनलोड करू शकता. लसीकरण नोंदणीच्या वेळी आपण भरलेले सर्व तपशील (नाव, वय आणि लिंग माहिती) जतन केले जातील. त्याच आधारावर आपल्याला प्रमाणपत्र मिळेल. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासांमध्येही ही एक चांगली गोष्ट आहे. याच्या आधारे अनेक देशांमध्ये प्रवेश मिळतो. Vaccination for young people from 1 May 2021; How to register, how much does it cost?, all information at a click

Youva Expands Its Stationery Portfolio With The Launch Of ‘Vertex Geo Box’.

Youva

20 April 2021: Youva, the provincial stationery brand from the house of Navneet, has launched a Vertex Geo Box. The premium geometry box comprises superior quality instruments that ensure efficiency and accuracy. The box includes a compass, set square, protector, divider, pencil eraser, and sharpener. The box also contains a mechanical pencil, a lead box, and a regular wooden pencil along with other instruments.

Youva’s new Geo box has many benefits. The instruments are laid out in a double-sided tray to prevent scratches and provide easy access. The quality of the compass and the divider are superior, in comparison to other Geometry boxes. The compass is made with spur gear technology to assure perfect symmetry and flexibility while drawing. It’s a die-cast compass that ensures substantial precision and veracity.

Youva strives to create products that add value to the customers. Get ready to witness this one-of-a-kind product in the art and craft segment of Youva.

Commenting on the launch of Youva Vertex Geo Box, Chief Strategy Officer and spokesperson of Youva, Abhijit Sanyal said, “Our brand Youva has always supported the expression of creativity. We have been finding gaps in the market and there was a need to have a reliable product version in this category. Vertex eases into this space and is ideal for children who want a dependable instrument set”.

COVID-19 situation in Nagpur is very dangerous: Nitin Raut

COVID-19
  • Raut said a jumbo hospital with 1,000 oxygenated beds will come up in Lloyds Steel campus in Wardha city
  • He said the Llyod facility has 260 metric tonnes of oxygen

The COVID-19 pandemic in Nagpur has probably entered the “community spread” phase which is a very dangerous and serious situation, district guardian minister Nitin Raut said on Monday.

Addressing a press conference, Raut said a jumbo hospital with 1,000 oxygenated beds will come up in Lloyds Steel campus in Wardha city, about 76 km from here.

He said the Llyod facility has 260 metric tonnes of oxygen.

On Monday, Nagpur district reported 6,364 new COVID-19 cases while 113 patients died, which is the highest toll in a single day.

Nagpur’s caseload is 3,29,470 while the count of fatalities is 6,386, a health official said, adding that the district has 70,397 active cases while 2,52,687 patients have recovered so far.

“The pandemic situation in Nagpur has become very dangerous and serious. It can be said that it is the community spread situation,” the minister said.

On the status of medical oxygen in Nagpur, the minister said the city received only one truck carrying (liquid) oxygen on Sunday.

“Rather than transferring oxygen from Lloyds steel campus to hospitals in Nagpur, a 1000-oxygenated bed jumbo hospital will be set up there and patients needing oxygen will be sent there from Nagpur. In the first phase, 200 beds will be set up immediately,” Raut said.

He also informed that 1,000 oxygen cylinders are being sourced from Koradi and Khaparkheda power stations in Nagpur, and a special compressor will be brought from China where it is available.

He said 1,000 oxygen concentration machines and 100 more ventilators are being arranged for two government hospitals in Nagpur.

Raut also informed about setting up a jumbo hospital in the indoor sports stadium in Nagpur on the lines of Mumbai and Pune.

Speaking on the issue of acute shortage of Remdesivir injections, Raut said only 7 to 8 companies are manufacturing that drug, and it is not manufactured in Maharashtra.

He said the production of Remdesivir is affected due to the lack of raw material coming from abroad.

“Nagpur district did not receive Remdesivir injections on April 17 and 18. Today, we received 3,000 vials and the collector will distribute it to hospitals accordingly,” Raut added.

The minister demanded that the Centre set up one of the proposed 100 oxygen plants in Nagpur.

भारतात २३ टक्के लस वाया; अपव्यय टाळता येऊ शकतो का आणि कसा…

भारतात २३ टक्के लस वाया; अपव्यय टाळता येऊ शकतो का आणि कसा...

भारतात करोना लसीची कमतरता जाणवत असताना ११ एप्रिलपर्यंत देशात वापरासाठी उपलब्ध झालेल्या एकूण लसीपैंकी २३ टक्के लसीचा अपव्यय झाल्याचं समोर आलंय. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती उघड झालीय.

देशातील वेगवेगळ्या राज्यांत ११ एप्रिलपर्यंत जवळपास १०.४ कोटी डोसपैंकी एकूण ४४.७८ लाखहून अधिक लसीचे डोस वाया गेले. राजस्थानात सर्वाधिक म्हणजेच ६,१०,५५१ डोस वाया गेले.

तर शून्य अपव्ययासह गोवा, पश्चिम बंगाल, लक्षद्वीप, केरळ, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच मिझोरम ही राज्य या निर्देशांकात उत्तम कामगिरी करणारी राज्य ठरली आहेत.

 

कोणत्या राज्यात किती डोस वाया गेले?

– राजस्थान : ६,१०,५५१
– तामिळनाडू : ५,०४,७२४
– उत्तर प्रदेश : ४,९९,११५
– महाराष्ट्र : ३,५६,७२५
– गुजरात : ३.५६ लाख
– बिहार : ३,३७,७६९
– हरियाणा : २,४६,४६२
– कर्नाटक : २,१४,८४२                                                                                                         – तेलंगणा : १,६८,३०२
– पंजाब : १,५६,४२३
– छत्तीसगड : १.४५ लाख
– ओडिशा : १,४१,८११
– आंध्र प्रदेश : १,१७,७३३
– आसाम : १,२३,८१८
– दिल्ली : १.३५ लाख
– जम्मू-काश्मीर : ९०,६१९
– मध्य प्रदेश : ८१,५३५
– झारखंड : ६३,२३५
– उत्तराखंड : ५१,९५६
– त्रिपुरा : ४३,२९२
– मणिपूर : ११,१८४
– मेघालय : ७,६७३
– सिक्किम : ४,३१४
– नागालँड : ३,८४४
– लडाख : ३,९५७
– पुदुच्चेरी : ३,११५

लसीचा अपव्यय म्हणजे काय?                                                                                                    लसीचा अपव्यय हा कोणत्याही मोठ्या लसीकरण मोहिमेतील साहजिक भाग आहे. किती लस वाया जाऊ शकते याचा अंदाज घेऊनच लस निर्मिती केली जाते. प्रत्येक लसीचा अपव्यय शिफारसीच्या मर्यादेत असणं गरजेचं आहे.

लसीच्या एका कुपीत (बाटलीत) १० डोस असतात. कुपी उघडल्यानंतर पुढच्या चार तासांत ही लस वापरात येणं गरजेचं असतं. त्यामुळे दिवसात आपल्याला किती कुपी उघडायच्या आहेत, हे वापरकर्त्यांना माहीत असायला हवं. दिवसाच्या शेवटी कुपी उघडली गेली तर केवळ एक किंवा दोन लाभार्थी असतील आणि त्यांना लस दिली गेली तर उर्वरित आठ डोस वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उघडलेल्या कुपींची संख्या आणि लसीकरणासाठी आलेल्या व्यक्ती यांचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी एक व्यक्तीही लसीकरण केंद्रात दाखल झाली आली तरी जोखीम घेऊन कुपी उघडावी लागते. त्यामुळे, उरलेली लसीच्या डोसचा अपव्ययात समावेश होतो.

लसीचा अपव्यय टाळता येणं शक्य आहे?                                                                                        लसीचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य नियोजनावर भर देणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दिवसाअखेरच्या शेवटच्या तासात जेवढे नागरिक लसीकरणासाठी येणार असतील तेवढ्यांचा अंदाज घेऊन मगच कुपी उघडणं योग्य ठरेल. उरलेल्या लोकांना सकाळी येऊन लस घ्यावी अन्यथा इतर डोस वाया जातील, याची कल्पना देण्याची गरज आहे. समजावून सांगितल्यानंतर नागरिकही यासाठी सहकार्य करतात आणि लसीचा अपव्यय टाळणं शक्य होतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

IPL ;2021 धोनीचा जड्डूला दिलेला मंत्र ठरला खरा.

IPL ;2021

IPL ;2021 धोनीचा जड्डूला दिलेला मंत्र ठरला खरा क्रिकेट जगतात यशस्वी कर्णधार म्हटलं की नजरेसमोर उभा राहतो तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी. त्याच्या चपलख खेळीचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. धोनी सामन्यादरम्यान आपल्या सहकाऱ्यांना अनेक सूचना देत असतो आणि हे बऱ्याचवेळा स्टंपिंग माईकमध्ये कैददेखील झाल्या आहेत. सोमवारी राजस्थान रॉयल्स बरोबर झालेल्या सामन्यातदेखील तसेच काहीसे घडले. राजस्थान रॉयल्स विरूद्ध झालेल्या सामन्यातदेखील धोनीची चालबाजी पाहायला मिळाली. सध्या त्याच्या या चालबाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

IPL 2021 मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सीएसकेने फलंदाजी करत राजस्थान रॉयल्ससमोर १८८ धावांचे आवाहन ठेवले. बटलरच्या मदतीने राजस्थान रॉयल्सने धावांवर आपली पकड मजबूत केली. दरम्यान, १० षटकांतील रविंद्र जडेजाच्या पाचव्या चेंडूवर मिड-विकेटवर बटलरने षटकार ठोकला. पण हा चेंडू नो बॉल होता. यानंतर चेंडू बदलण्यात आला. चेंडू बदलल्यानंतर धोनीने नेहमीप्रमाणे सूचना दिली. ‘सूखा बॉल है, घूमेगा’ अशी सूचना धोनीने जडेजा दिली.

जडेजाने दोन षटकांत २२ धावा दिल्या होत्या. बटलरला जडेजाची गोलंदाजी लक्षात आली होती. असे वाटत होते की, धोनी दुसऱ्यावेळीदेखील ब्राव्होबरोबर मध्यमगती गोलंदाजाला देईल. पण चेंडू कोरडा होता आणि तो फिरकीपटूला मदत करू शकतो हे धोनीला समजले. धोनीने १२ वे षटक जडेजाला दिले आणि ‘सूखा बॉल है, घूमेगा’ अशी सूचना दिली.

त्यानंतर जडेजाने १२ व्या षटकांत जोस बटलर आणि शिवम दुबे हे दोन सेट झालेले फलंदाज पाठोपाठ बाद करत सामना फिरवला. त्याला मोईन अलीने ३ विकेट घेत चांगली साथ दिली. तर सॅम करनने राजस्थानला सुरुवातीला दोन धक्के दिले. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक ३३ धावा केल्या तर अखेरच्या षटकांत ब्राव्होने ८ चेंडूत २० धावांची आक्रमक खेळी करत संघाला १८८ धावांपर्यंत पोहोचवले IPL 2021.

Refrain from giving ‘Wrong Advice’ to needy people: District Collector to docs, oxygen refillers

Refrain from giving ‘Wrong Advice’ to needy people: District Collector to docs, oxygen refillers

In a time when the cases are on rising and due to a shortage of medical facilities citizens in need of bed and oxygen are getting carried away with false advice. In such an incident, following the advice of doctors and oxygen refillers/distributors, around 100 needy people visited the Collectorate seeking a supply of Remdesivir injections and medical oxygen. Ravindra Thakare, District Collector, took a serious note of this and asked the doctors and oxygen refillers/distributors to refrain from giving such ‘wrong advice’ to needy people.

Thakare issued a video message in which he pointed out that many hospitals were still prescribing Remdesivir to patients. As a result, relatives of patients are on frantic search for the injection. “The doctors operating outside dedicated COVID hospitals should not prescribe Remdesivir. Since the district is receiving low supply of Remdesivir (only 2,000-3,000 vials per day), we are supplying it only to pharmacies attached to dedicated COVID hospitals. Similarly, Tocilizumab injection is in short supply.

The doctors prescribing Tocilizumab should think twice while writing prescription. We haven’t regulated it, but its supply is so short that it cannot meet requirement of even one hospital,” he said.

He further said that the hospitals are availing oxygen from refillers other than the one named for them. This should not happen. Many citizens are sourcing oxygen cylinders directly. The refillers or suppliers should first meet the demand of dedicated COVID hospitals and COVID care centres. If oxygen is available after this supply also, then only they should cater to other citizens,” said Thakare.

लॉकडाऊनचा फायदा घेत रात्री वाळूची चोरी, पोलिसांनी केले तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

लॉकडाऊनचा फायदा घेत रात्री वाळूची चोरी, पोलिसांनी केले 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी पात्रातील वाळू माफियांचा अड्डा (sand mafia) पोलिसांनी  उध्वस्त केला केला आहे. वाळू उत्खननास बंदी असताना आणि लॉकडाऊनचा फायदा घेत रात्री वाळूची चोरी वाळूमाफियांकडून करण्यात येत होती. पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झालेत. पोलिसांनी दोन डंपर , जेसीबी , कुदळ , फावडे असा 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

रायगड – पोलीस आणि महसूल यंत्रणा लॉकडाऊनच्या बंदोबस्तात गुंतली असताना त्याचा फायदा घेत महाडमध्ये वाळूमाफियांचा हैदोस सुरु आहे . मात्र आता त्यांच्या या कारवायांना महाड पोलिसांनी दणका दिलाय . डीवायएसपी नीलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली चर्मकार खिंड इथला वाळू माफियांचा अड्डा उध्वस्त करीत सहा जणांच्या अटक केली. नीलेश दीपक वारंगे , निखिल रमाकांत हजारे , अजय विजय चव्हाण , जुनेद महामुद जलाल , द्वारकानाथ बगाडे , वसंत देशमुख , फिरोज अमान कुंठे , सचिन शंकर सर्कले अशी अटक केलेल्या वाळूमाफियांची नावे आहेत.

या कारवाईत पोलिसांनी दोन हायवा डंपर , जेसीबी , कुदळ , फावडे , घमेले , चाळणी आणि इतर साहित्य मिळून तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. वाळू उत्खननास बंदी असतानाही सावित्री नदीपात्रात बिनबोभाट पणे रात्रीच्या अंधारात बेकायदा वाळू उपसा सुरू होता. डीवायएसपी नीलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाड पोलिसांनी तिथं धाड टाकली. त्यात हा चोरीचा धंदा उघडकीस आला पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गौण खनिज अधिनियम , पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केलाय आहे. यापुढे महाड आणि परिसरात वाळू चोरांविरुद्ध कारवाई आणखी कडक करण्यात येईल, असे डीवायएसपी नीलेश तांबे यांनी सांगितले.

नागपुर: ‘लेडी डॉन’ पिंकी शर्माची हत्या; भरचौकात चाकूचे सपासप वार

नागपुर: ‘लेडी डॉन’ पिंकी शर्माची हत्या; भरचौकात चाकूचे सपासप वार

नागपूर : वस्तीत दबंगगिरी करणारी ‘लेडी डॉन’ पिंकी शर्माची हत्या करण्यात आली. चाकूने सपासप वार करुन पिंकीची निर्घृण हत्या करण्यात आली. वादावादीतून दोघांनी पिंकीला संपवल्याचा आरोप आहे. नागपुरात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.

अवैध धंद्यांवरुन वादावादी                                                                                                        नागपूर शहरातील तांडापेठेत भरचौकात पिंकी शर्माची हत्या करण्यात आली. अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना पिंकी शर्मा धमक्या देत असल्याचं बोललं जातं. सोमवारी दुपारी पिंकीचा आरोपींसोबत वाद झाला होता. याच कारणावरुन दोघा आरोपींनी तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

चाकूहल्ल्यानंतर पिंकीची मदतीसाठी धावाधाव                                                                              आरोपींनी पिंकीवर चाकूहल्ला केल्यानंतर ती सोमवारी संध्याकाळी पाचपावली भागात सैरावैरा पळत होती. अनेकांच्या घराच्या दिशेने धावाधाव करत ती मदतीसाठी याचना करत होती. मात्र तिच्या मदतीला कुणीही आलं नाही. पाठलाग करुन आरोपींनी तिला गाठलं आणि तिच्यावर चाकूचे सपासप वार केल्याची माहिती आहे.

पाचपावली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल                                                                                    रुग्णालयात नेण्याआधीच पिंकीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नागपूरमधील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

नागपुरात गुंडाची दगडाने ठेचून हत्या                                                                                        गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही जणांनी त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी नागपुरात समोर आली होती. मृत विजय विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो शहरातील शांती नगर भागातील आपल्या साथीदारांसोबत हप्ता वसुली करायचा. याविषयी अनेक तक्रारी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त जमावाने त्याला जीवे मारलं

अजित पवारांचा मोठा निर्णय; किराणा दुकान फक्त 4 तास सुरु राहणार

अजित पवारांचा मोठा निर्णय; किराणा दुकान फक्त 4 तास सुरु राहणार

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पुढेच आढळत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी कोरोना संसर्ग कमी होण्याचं नाव घेत नाहीय. शिवाय अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील किराणा मालाचे दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु ठेवण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ होत आहे. रविवारी राज्यात जवळपास 68 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लादण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण, त्याचा योग्य तो परिणाम दिसून येत नसल्याचं दिसत आहे. शिवाय कठोर निर्बंध असतानाही लोक बाहेर फिरत आहेत. अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. सध्या किराणा मालाची दुकानं सकाळी 8 ते रात्री 7 पर्यंत सुरु ठेवण्यात येत होती. या दुकानांवर लोकांची मोठी गर्दी होत होती. यापार्श्वभूमीवर किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच म्हणजे 4 तासांच सुरु ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

मोठी बातमी: देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

मोठी बातमी: देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाला आता आणखीन धार चढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी केली. त्यामुळे आता भाजप पक्ष याविरोधात काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात भातखळकरांची पोलिसांत तक्रार
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनावरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी भातखळकर यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगायला सुरुवात झाली होती.

डोकानिया यांना ताब्यात घेतल्याचे समजताच देवेंद्र फडणवीस प्रथम विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणि नंतर मुंबई पोलिसांच्या झोन 8 च्या कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर शनिवारी रात्री याठिकाणी हायव्होल्टेज नाट्य रंगले होते. या सगळ्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची बाजूही मांडली होती.

काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.

मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रूक फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले. आपल्या महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकांना दमदाटी करून त्रास देणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

First trip of 16-tonne Oxygen Tanker reaches Nagpur

First trip of 16-tonne Oxygen Tanker reaches Nagpur

Nagpur: Following painstaking efforts put in by Union Minister MP Nitin Gadkari to overcome shortage of oxygen supply in the city, the first trip of 16-tonne oxygen tanker reached Nagpur on Monday from Bhilai Steel Plant in Chhattisgarh. The second tanker from Bhilai will embark at midnight today. Moreover, a consignment of 36 tonne oxygen from Bellary will reach Nagpur soon. The oxygen will be distributed to the hospitals through District Collector.

Recently, speaking at a programme, Gadkari had stressed on making long-term arrangements for fighting the pandemic, saying that the situation is very serious and no one knows how long it will last. Gadkari had informed about arranging medical oxygen supply of 40 tonnes from Bhilai for Nagpur hospitals.

DJच्या तालावर बैलांसह वऱ्हाड्यांचे धुमशान, कोरोनाचे नियम मोडल्याने नवरदेवावर कारवाई

कोरोनाचे नियम

हळदीला DJच्या तालावर बैलांसह वऱ्हाड्यांचे धुमशान, कोरोनाचे नियम मोडल्याने नवरदेवावर कारवाई राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यंदाही ऐन लग्नसराईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लग्नसमारंभ पुढे ढकलले आहेत. कल्याणमध्ये मात्र कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून धुमधडाक्यात लग्न सोहळा पार पडत आहे. बाहेर कोरोनाचे थैमान सुरु असताना कल्याण पूर्व येथील चिचापाडा येथे मुलाच्या लग्नासाठी मोठा घाट घातला गेला. हळदीच्या दिवशी नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींमध्ये हळदीचे धुमशान पहायला मिळाली. हळदीत बैलही नाचवण्यात आले. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या वडिलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सध्या या हळदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुलाच्या लग्नासाठी कल्याणमध्ये मोठी तयारी करण्यात आली होती. लग्नासाठी मोठा मंडप सजवण्यात आला होता. विशेष म्हणजे हळदीच्या दिवशी मंडपात दोन बैलांना देखिल आणण्यात आले होते. बैलांनाही हळदीत नाचवण्यात आले. हळदीत जमलेल्या एकाही वऱ्हाड्याने मास्क परिधान केला नव्हता. कोरोनोच्या सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले. हळदीत DJच्या गाण्यांवर धुमशान घालण्यात आले. मंडपात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ता फज्जा उडवण्यात आला. त्याचप्रमाणे जमलेल्या लोकांवर आणि बैलांवर पैशांचा पाऊसच पाडण्यात आला.

कल्याण मधील हा संपूर्ण प्रकार लज्जास्पद आहे. कोरोनामुळे एकीकडे लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो आहे तर एकीकडे प्रशासनाला मदत करण्याऐवजी लोक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.

50 lakh small & medium businesses now use Amazon Pay.

Amazon

Amazon Pay

Nagpur, 2021: As part of Amazon’s commitment to digitally enable small & medium businesses (SMBs) in India, today announced that it has empowered over 50 lakh neighborhood stores & businesses with its digital payments infrastructure. In Nagpur, close to 40,000 small & medium businesses now use Amazon Pay. These SMBs, most of whom earlier transacted only in cash, can now accept payments from their customers using Amazon Pay’s QR Code.

This milestone achievement was revealed by Amazon’s Senior Vice President, Russell Grandinetti, in conversation with Nandan Nilekani during the session ‘innovating for a better India’ at Amazon Smbhav.

These 50 lakh SMBs constitute a diverse set of merchants and entrepreneurs. More than 25 lakh operate retail & shopping outlets such as Kirana stores, about 10 lakh operate food & beverage outlets such as restaurants & small eateries, over 5 lakh offer services such as salons, close to 4 lakh offer health & medical care while the remaining comprise of vocations such as taxi drivers, auto drivers, plumbers, and more.

Has also launched the “Amazon Pay For Business” mobile app to simplify accepting digital payments for SMBs. Currently available on Android, the app can be used by businesses across the country to register themselves, generate a unique QR code, and start accepting digital payments within minutes. Customers can use any UPI app to scan the Amazon QR code and make a payment to these businesses.

Mahendra Nerurkar, CEO of, Amazon Pay India who moderated this session said “Small & medium businesses are the backbone of our nation’s economy. By enabling more than 50 lakh small business owners and entrepreneurs to accept digital payments, we are expediting their inclusion into digital India. The Pay For Business app will further catalyze this adoption and enable merchants to enter the digital payments ecosystem in minutes. We have built and scaled our digital payment acceptance for SMBs using UPI that is inarguably one of the world’s biggest digital payments platforms and look forward to creating more products that transform the way India pays.”

Amazon Pay offers the following benefits:

 A variety of contactless payment acceptance methods: Customers can use the Scan & Pay feature on the Amazon shopping app or any other UPI app to shop from an SMB who uses an Amazon QR code. The UPI- enabled QR code allows SMBs to receive payments directly into their bank account.

 Opportunity to scale up their business: Digital payments acceptance capability helps merchants tap a larger customer base, especially customers who prefer digital payments for convenience and hygiene.

 Monetary incentives: Amazon continues to run various rewards programs for eligible merchants to encourage them to join the digital wagon. Currently, eligible merchants can win up to INR 5,000 every day upon using Amazon Pay to accept digital payments.

 Access to special programs: On accepting payments through Amazon Pay, SMBs get access to several programs & benefits created specifically for small businesses & entrepreneurs by Amazon in India. These include access to tools, existing programs, new business avenues, and more.

 Supporting the national economy: By accepting digital payments, merchants can become part of the financial mainstream and support the Government’s goal of building a robust digital economy.

About Amazon Pay:

Amazon Pay is a trusted, convenient and rewarding way to pay for anything, anywhere on and off Amazon.in. Amazon continues to extend the convenience of Amazon Pay by making it possible for millions of cash customers to start making digital transactions and support the Government’s vision of encouraging electronic payments leading to a less-cash society in India. Amazon Pay smoothens the customer experience of online payments at the time of placing orders with the benefit of ‘one-click payments leading to a faster and smoother check-out process. Amazon Pay is used by millions of offline & online merchants to offer convenient, safe, and rewarding digital payments to customers. For more information, visit https://www.amazonpay.in/

Sony launches first time ever BRAVIA 32W830 Smart Android TV .

Sony

1. First time ever 80 cm (32) BRAVIA Android TV powered by Google Assistant for endless
and smarter entertainment
2. Experience vivid picture quality with enhanced color and contrast in HDR
3. Enjoy stunning picture quality with X-Reality Pro
4. Supports Live Color to make your favorite content more vivid and lively
5. Life-like immersive audio experience with the Clear Phase technology
6. Secured by X-Protection Pro, keep enjoying seamless entertainment with a TV that lasts
longer

New Delhi: Sony India today announced the launch of the BRAVIA 32W830 television with attractive picture quality and life-like sound. The all-new 80 cm (32) Smart Android television lets you enjoy movies and shows from apps or broadcast in an instant with advanced voice controls and built-in Chromecast.

1. First time ever 80 cm (32) BRAVIA Android TV powered by Google Assistant for endless and smarter entertainment

The BRAVIA 32W830 is the first time ever 80 cm (32) Smart Android television that comes with more than 5000 apps and a built-in Chromecast to let you enjoy movies and shows from apps or broadcast in an instant. It lets you cast your favorite videos, games, and apps from your mobile device, in full quality, to your Chromecast-built-in TV. It also has a built-in Google assistant which ensures entertainment is delivered to you as fast as you can talk. You can control the TV with your voice to find movies, stream apps, play music, and much more.

2. Experience vivid picture quality with enhanced color and contrast in HDR

Sony’s new BRAVIA 32W830 is enabled with an HDR picture processor to deliver enhancing contrast, detail, and color. The TV reproduces more natural and attractive clarity, bringing you the excitement of watching shows, movies, and gaming in vividly detailed HDR.

3. Enjoy stunning picture quality with X-Reality Pro

The TV delivers exceptional Full HD clarity by upscaling every pixel for a better and more vivid TV viewing experience. X-Reality PRO ensures the TV delivers stunning picture quality for whatever you are watching by refining images and reducing noise ensuring an enhanced picture detail.

4. Supports Live Color to make your favorite content more vivid and lively

The Live Color feature offers a lifelike picture experience with natural colors with no smudging or dulling of the image. The feature expands colors to let you experience your favorite content with more vividness and liveliness.

5. Life-like immersive audio experience with the Clear Phase technology and Dolby Audio

The 32W380 has loaded with Clear Phase feature Dolby audio for an exceptional sound experience. The clear phase technology ensures clearer and more natural sound to compliment the picture quality in delivering an immersive experience while enjoying the content on the new BRAVIA 32W830. This technology helps the TV in analyzing and compensating for inaccuracies in speaker response by ‘sampling’ the speaker frequency with higher precision. This information is then used to produce pure, natural audio with smooth, even reproduction of all frequencies.

6. Secured by X-Protection Pro, keep enjoying seamless entertainment with a TV that lasts longer

Sony televisions built with the new and improved X-Protection PRO technology are made to last. Not only are they equipped with superior dust and humidity protection, but they also pass the highest standards of Sony’s lightning tests, meaning your TV is safeguarded from lightning strikes and power surges. Keep enjoying seamless entertainment with a TV that lasts longer.

7. Price and Availability

The new model will be available across all Sony Centers, major electronic stores, and e-commerce portals in India from 15 th April 2021 onwards.

Sony BRAVIA Model KD – 32W830

Best Buy (in INR) -30,990/-

28 वर्षीय तरुणीचा खून, क्राईम पेट्रोलमधील घटनांचा आधार घेत करत होते पोलिसांची दिशाभूल

28 वर्षीय तरुणीचा खून, क्राईम पेट्रोलमधील घटनांचा आधार घेत करत होते पोलिसांची दिशाभूल

यवतमाळ : यवतमाळमध्ये 28 वर्षीय तरुणीची आत्महत्या नसून खून च असल्याचं स्पष्ट झालं आहे. पांढरकवडा पोलिसांनी अवघ्या 72 तासात या प्रकरणाचा छडा लावत वडील, भाऊ यांच्यासह एका नातेवाईकाला अटक केली. विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या हातावर चिठ्ठी आढळल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोलमधील घटनांचा आधार घेत महिलेचे कुटुंबीय वारंवार पोलिसांची दिशाभूल करत होते. परंतु पोलिसांनी त्यांचं बिंग फोडलंच.

माहेरी आलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला                                                                                   यवतमाळ जिल्ह्यातील केळापुर तालुक्यातील पेंढरी शेत शिवारातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. कारेगावमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय रेखा राम शेडमाकेचा मृतदेह होता. गेल्या रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

रेखा शेडमाके ही मूळ पेंढरी येथील असून तिचा विवाह कारेगाव (बंडल) येथील राम शेडमाके यांच्यासोबत झाला होता. काही दिवसांपूर्वीच रेखा आपल्या माहेरी पेंढरी येथे आली होती. रविवार 11 एप्रिल रोजी पेंढरी येथील कवडू करपते यांच्या शेतातील विहिरीत रेखा शेडमाके हिचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती गावकऱ्यांनी पांढरकवडा पोलिसांना दिली. पोलीस जमादारांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रेखाचा मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा तपास करताना पोलीसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली.

डाव्या हातातील चिठ्ठीमुळे आत्महत्येचा भास                                                                                  रेखाच्या डाव्या हाताला एका कापडी पिशवीत बांधलेली एक चिठ्ठी आणि जिओ कंपनीचे सीमकार्ड मिळाले होते. गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पाण्यात टाकल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानुसार पोलीस हवालदार राहुल खंडागळे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन पंढरपूर येथे तक्रार देऊन कलम 302 201 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी पेंढरी शेत शिवारात सर्च मोहीम सुरु केली. विहिरीतील संपूर्ण पाणी मोटर पंपाच्या सहाय्याने उपसण्यात आले. रेखाच्या मृतदेहासोबत मिळालेल्या चिठ्ठीतील संशयित मुकेश उर्फ देवेंद्र कनाके यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तसेच रेखाची आई आणि नातेवाईकांकडे सखोल चौकशी करण्यात आली, परंतु तपासाला कुठलीही दिशा मिळत नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांचा आधार घेऊन महिलेचा खून हा सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी झाला असावा, असा संशय पोलिसांना आला.

मालिका-चित्रपटांच्या उदाहरणांनी पोलिसांची दिशाभूल                                                                    त्या आधारावर तपास करुन गुन्ह्यात संशयित असलेल्या रेखाच्या नातलगांना चौकशीसाठी बोलवले. परंतु नातलगही दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोलमधील घटनेचा आधार घेऊन वारंवार दिशाभूल करत होते. त्यामुळे हत्येचं गूढ उलगडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं.

वडील, भाऊ, मेहुणा ताब्यात                                                                                            सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी ही हत्या झाल्याची खात्री पटल्याने संशयित म्हणून रेखाचे वडील विलास मरापे, भाऊ हिरामण मरापे, मेहुणा सुभाष मडावी यांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन 16 एप्रिल रोजी न्यायालयाकडून अधिक तपासासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचारपूस केली. तेव्हा हा गुन्हा आपणच केल्याची कबुली आरोपींनी दिली.

गळा आवळून खून करुन विहिरीत ढकललं                                                                                  तिन्ही आरोपींनी संगनमत करुन त्यांची सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी ही हत्या केली होती. नऊ एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी विलास मरापे यांनी रेखाला पेंढरी शेत शिवारात नेले. सोबत आणलेल्या दोरीने गळा आवळून तिला ठार मारले. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी तिच्या हाताला बांधून तिला विहिरीत ढकलून दिले. पुरावे नष्ट करत खुनाची घटना घडलीच नाही, अशी नाट्यमय परिस्थिती त्यांनी निर्माण केली. दोन दिवस ते आपले नियमित काम करत राहिले. परंतु पांढरकवडा पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून सदर खुनाचा 72 तासात छडा लावला.

“Will kiss my husband”: Delhi Couple Misbehaves with Police Over Curfew Check

"Will kiss my husband": Delhi Couple Misbehaves with Police Over Curfew Check

New Delhi: The Delhi Police has registered a case against a couple for not following anti-Covid rules and violating the weekend lockdown. A viral mobile clip shows the woman and her husband misbehaving with police personnel as they were stopped for not wearing masks inside their car. They were also not carrying the mandatory curfew pass. “I will kiss my husband. Can you stop me?” the woman was seen telling a policeman in the video.
The incident took place in Delhi’s Dariyaganj area at around 4 pm on Sunday.

“Why did you stop my car? I was inside my car with my wife,” the man told the policemen when he was reprimanded for not wearing a mask.

The couple continued their arguments aggressively even after a policeman told them about a recent High Court ruling that even one person inside a car must wear a mask.

They also dared the police to take action against them.

Later, a policewoman was called on the scene who took the woman to the nearest police station.

The man, Pankaj Dutta has been arrested and will be produced before the court today morning. The woman, Abha Gupta, will also be arrested soon, a police official said.

Delhi has been reporting its highest Covid numbers for the last few days. On Sunday, the national capital reported over 25,000 cases.

The couple continued their arguments aggressively even after a policeman told them about a recent High Court ruling that even one person inside a car must wear a mask.

They also dared the police to take action against them.

Later, a policewoman was called on the scene who took the woman to the nearest police station.

The man, Pankaj Dutta has been arrested and will be produced before the court today morning. The woman, Abha Gupta, will also be arrested soon, a police official said.

Delhi has been reporting its highest Covid numbers for the last few days. On Sunday, the national capital reported over 25,000 cases.

कोरोना काळात अशाप्रकारे वाढवा इम्युनिटी, इम्युनिटी चांगली तर संक्रमणाचा धोका कमी!

कोरोना काळात अशाप्रकारे वाढवा इम्युनिटी, इम्युनिटी चांगली तर संक्रमणाचा धोका कमी!

देशामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी स्वत: ची आणि कुटुंबाची काळजी घेणे महत्वाचे आहे. कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी आपण पौष्टिकतेने परिपूर्ण आहार घ्यावा. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली तर आपल्याला कोरोनाचा संक्रमणाचा धोका कमी होतो. म्हणून या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे.

हायड्रेटेड
हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे रोगाचा धोका कमी होतो. पाणी आपले शरीर निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. शिवाय पाणी आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाही करता येणार नाही. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला पाण्याची आवश्यकता असते. पाणी केवळ आपल्या पचनासाठीच नव्हे तर हृदय, फुफ्फुस आणि मेंदूच्या कार्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे.

चांगली झोप घ्या
दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. कमी झोपेमुळे आपण तणावग्रस्त राहता. यामुळे तुम्हालाही कंटाळा येतो. म्हणून, झोपेचा अभाव देखील आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो.

व्यायाम करा
चांगल्या आहाराबरोबरच तुम्ही नियमित व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. दररोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. नियमित व्यायामामुळे तुमची चयापचय सुधारते. हे आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होते. त्याचबरोबर, ताण कमी करण्यासाठी दररोज ध्यान करणे देखील चांगले आहे. हे आपल्याला तणावमुक्त राहण्यास मदत करते.

हेल्ही डाएट
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएट अत्यंत महत्वाचा असतो. मात्र, आपल्याकडे अनेकांना प्रश्न पडतो की, हेल्दी डाएट म्हणजे नेमका कोणता आहार आपण घेतला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला हेल्दी डाएटमध्ये काय घेतले पाहिजे हे सांगणार आहोत आणि सध्याच्या वाढलेल्या कोरोना परिस्थितीमध्ये तर हेल्दी डाएट घेणे महत्वाचे झाले आहे. कारण हेल्दी डाएटमुळे आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेऊ शकतो.

शक्यतो कमी कार्ब असलेले जेवण खा. यामुळे रक्तदाब आणि साखर पातळी नियंत्रणात राहील. प्रथिनेयुक्त आहार शरीरास तंदुरुस्त ठेवतो. बीटा कॅरोटीन, एस्कॉर्बिक अॅसिड आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे समृध्द भाज्या आणि फळे नियमितपणे खा. ब्रोकोली, पालक आणि मशरूम, टोमॅटो, मिरची यासारख्या हिरव्या भाज्या खा. हे संक्रमणाविरूद्ध लढायला मदत करेल.

तुम्ही आपल्या आहारात आले, आवळा, हळद, लसूण, तुळशीची पाने आणि काळ्या जिरेचा समावेश करू शकता. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. याशिवाय सूर्यफूल बिया, फ्लेक्स बियाणे, भोपळ्याचे बियाणे आणि खरबूज यासारख्या बिया आणि काजू आहारात घ्या. यात प्रथिने आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असतात.

Covid19 “Wear hand gloves & face mask before putting coronavirus in my mouth”

Covid19

Covid19 While the number of Corona cases in the country is increasing day by day, it has put a huge strain on the health system. On the other hand, the opposition party is leaving no chance in criticizing the Mahavikas Aghadi party. Maharashtra is one of the worst-hit states at the moment and a blame-game is on between the state government, led by Uddhav Thackeray, and the Centre over the handling of the crisis.

Covid19 Yesterday, while criticizing Opposition Leader Devendra Fadnavis, Shiv Sena MLA Sanjay Gaikwad had said, “If I had found the coronavirus, I would put it in Fadnavis’s mouth.”

Leader of the opposition in the assembly Devendra Fadnavis on Monday reacted to Gaikwad’s remark. Responding to Sanjay Gaikwad’s statement Fadnavis said, “Sanjay Gaikwad must have been drunk when he held the press conference. However, I urge him to wear hand gloves and a face mask before putting coronavirus in my mouth. Because I have the blessings of people so nothing will happen to me”.

Hitting out at the former Maharashtra chief minister for allegedly indulging in politics over the coronavirus crisis, Buldhana MLA Sanjay Gaikwad said he was upset with the senior BJP leader so much that he could even put the dreaded virus into his mouth.

Covid19 Maharashtra Saturday reported 67,123 fresh coronavirus cases, its highest single-day increase so far, taking the tally to 37,70,707, the state health department said. Besides, 419 deaths due to the pandemic were reported in the state, which pushed the death toll to 59,970.

Sony strengthens its Alpha system with the introduction of FE 50mm F1.2 G Master™ Lens

Sony strengthens its Alpha

1. High-performance Autofocus (AF) and tracking at F1.2 for enhanced imagery and creative effects

2. Excellent resolution and beautiful bokeh for both stills and videos

3. Professional control and reliability in a compact form factor

New Delhi: Sony India unveils the newest addition to its G Master full-frame lens series, the FE 50mm F1.2 GM (model SEL50F12GM ), delivering excellent resolution and dramatic bokeh known to Sony’s G Master line. With industry-leading AF (autofocus) capabilities and professional control and reliability in a compact and lightweight design, the lens offers a maximum of F1.2 aperture which combines an impressively shallow depth of field for maximum creative expression with incredible light gathering capabilities, allowing for faster shutter speeds and lower ISO in low light settings, making it ideal for portraits, wedding photography, video and more. “Sony takes the level of expression and usability for still images and video a notch higher with the 60th E-mount lens, the FE 50mm F1.2 GM,” said Mukesh Srivastava, Digital Imaging Head at Sony India. “We’re always listening to our customers to deliver the best imaging technology. The FE 50mm F1.2 GM, our first F1.2 lens for the α brand, is designed to meet the changing needs of today’s content creators through the power of technology.”

1. Excellent resolution and beautiful bokeh for both stills and videos

The FE 50mm F1.2 GM features the latest optics, including three XA (extreme aspherical) lens elements, that contribute to high resolution across the entire image and is maintained even when fully opened at F1.2. The new lens also ensures clear images in backlit scenes, thanks to Sony’s Nano AR Coating II that effectively minimizes internal reflections so that flare and ghosting do not occur. The FE 50mm F1.2 GM creates dramatic G Master bokeh at the maximum F1.2 aperture to provide dimensionality to every image. Using the newly developed 11-blade circular aperture unit and fine-tuned optical design with minimal spherical aberration, the lens can achieve smooth, deep bokeh in both the foreground and background.

2. High-performance Autofocus (AF) and tracking at F1.2 for enhanced imagery and creative effects

The lens can keep subjects in sharp focus even at an extremely shallow depth-of-field with fast, precise, quiet Autofocus (AF) and tracking, thanks to the four XD (extreme dynamic) Linear Motors which provide high thrust efficiency. When precise focusing is required, especially when shooting 4K video with human eye tracking, the FE 50mm F1.2 GM allows the user to focus on composition enabled by its excellent response with minimum delay and low vibration. In addition, the lens’s floating focus mechanism, controlled by its dedicated lens drive algorithm helps achieve high resolution over the entire focus range, with a minimum focus distance of 0.4mm.

3. Professional control and reliability in a compact form factor

The FE 50mm F1.2 GM is designed keeping the professional content creators in mind. With
convenient controls and functions such as a Linear Response MF (Manual Focus), aperture ring with a click on/off switch, focus mode switch, and two customizable focus hold buttons, the FE 50mm F1.2 GM combines easy operation with professional control. The lens also features a dust and moisture resistant design and a fluorine front element coating that protects the lens from fingerprints, dust, water, oil, and other contaminants. Developed using Sony’s latest simulation technologies and the latest optical design, the lens comes in a surprisingly compact and lightweight form factor (φb87 x 108mm, 778g.), providing high mobility and easy handling.

Price and Availability

The new FE 50mm F1.2 GM lens will be available across all Sony Centers, Alpha Flagship stores, www.ShopatSC.com portal, and major electronic stores across India from 15 th April 2021 onwards.

Model –  FE 50mm F1.2 GM         MRP. (228,990/-)

Comedian Vivek passes away at 59 after suffering heart attack.

Comedian Vivek passes

Popular Tamil actor and comedian Vivek passed away on Saturday at SIMS hospital here. He was 59.

  •  Heart attack

The 59-year-old actor reportedly fainted after expressing discomfort and his family rushed him to the SIMS Hospital at Vadapal while he was in an unconscious state. He later underwent an emergency coronary angiogram followed by angioplasty.

The actor’s condition was reported to be critical and he was on extracorporeal membrane oxygenation (ECMO) in the intensive care unit of the hospital.

The ace actor had earlier made headlines on Thursday for his efforts to remove the fear of the COVID vaccine among the public. Instead of opting for a private hospital, he had chosen to get vaccinated from a government hospital to spread awareness.

The renowned comedian Vivek was popularly called ‘Chinna Kalaivanar’ for his social reformative dialogues in Tamil cinema. He was bestowed with the Padma Shri Award, India’s fourth-highest civilian award in the year 2009 by the union government.

An environmentalist, in order to laud the green movement, Vivek started a movement to plant a billion trees across Tamil Nadu, he was advised to do so from the former late president APJ Abdul Kalam.

Vivek, who was last seen in the Tamil remake of the Hindi film ‘Vicky Donor’ titled ‘Dharala Prabhu’, is also part of director Shankar’s upcoming film ‘Indian 2’, which stars Kamal Haasan in the lead role.

Legendary filmmaker K Balachander had launched Vivek in the late 1980s. He later went on to become one of the most sought-after comedy actors of Tamil cinema and still retains his stronghold in the industry.

Apart from being an actor and a comedian, Vivek was also an activist and a playback singer. He was widely regarded for his performances in movies like ‘Perazhagan’, ‘Run’, ‘Perazhagan’, among several others.

Vivek is survived by his wife and two daughters.

Pawan Kalyan tests positive for Covid, actor undergoing treatment at his farmhouse.

Pawan Kalyan tests positive for Covid,

Actor and politician Pawan Kalyan has tested positive for COVID-19 and is undergoing treatment at his farmhouse. The Telugu star is under home quarantine and a photo of him taking treatment while under home quarantine has surfaced on social media. Janasena’s chief complained of chest congestion after which he decided to take a Coronavirus test. Janasena’s official Twitter handle has released a statement giving an update about the Vakeel Saab actor’s health. The statement reveals Pawan Kalyan had taken the COVID-19 test on April 3 after he returned from a political event in Tirupati. He had tested negative then.

The statement reads, “On April 3, he took part in a padayatra in Tirupati, and ever since he returned back to Hyderabad, he felt sick. He was advised to get tested for Covid-19 and his initial reports were negative. The doctors advised him to isolate himself at his farmhouse. When he took the test again in two days, this time his result was positive. A virologist-cardiologist from Khammam is currently treating him.” Pawan Kalyan had also attended the pre-release event of Vakeel Saab on April 4. The actor’s team has stated that his brother, actor Chiranjeevi and sister-in-law Surekha have kept an eye on Pawan’s health.

They are also making arrangements so he gets the medical care required at his farmhouse. The actor still has congestion in his chest and is suffering from body pains. Treatment is being provided for all symptoms. Pawan Kalyan also released a statement, which reads, “My health is stable and I am fine. I will fight this and will soon be healthy.” The actor recently made a comeback to cinema with Venu Sriram’s Vakeel Saab, the Telugu remake of Pink. The film hit screens on April 9 and starred Nivetha Thomas, Anjali, and Ananya Nagalla also in lead roles. Shruti Haasan and Prakash Raj played key roles in the film that has received good responses.

नाशिक शहरात एकाच दिवशी चक्कर आल्याने 9 नागरिकांचा मृत्यू

चिंताजनक! नाशिक शहरात एकाच दिवशी चक्कर आल्याने 9 नागरिकांचा मृत्यू

नाशिक: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ज्यामुळे रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन आशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहे. अशातच नाशिककरांसह संपूर्ण महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. नाशिक शहरात चक्कर आल्याने एकाच दिवशी 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. नाशिकमधील या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चक्कर येणे किंवा मळमळ होणे याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महत्वाचे म्हणजे, गेल्या तीन दिवसांत चक्कर आल्याने एकूण 13 जण दगावले आहेत. दोन दिवसांपूर्वी देखील चक्कर आल्याने एकाच दिवशी 4 जणांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूंमागे वाढत्या तापमान हे कारण आहे की आणखी कोणत्या घटकामुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोरोना संकटाशी लढत असताना नागरिकांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे.

नाशिक येथेही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. तर, 35 जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या 2 हजार 816 वर पोहचली आहे. नाशिकमध्ये अवघ्या 4 दिवसात 200 बळी गेले आहेत. याचबरोबर 4 हजार 205 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

TECNO ropes in Bollywood Superstar Ayushmann Khurrana as ambassador for 2021

TECNO ropes in Bollywood Superstar

The multifaceted superstar Ayushmann Khurrana will be seen spearheading the new brand campaign across TECNO’sproduct lines SPARK, CAMON & POVA

New Delhi, April 2021: TECNO, the global premium smartphone brand, today announced Bollywood superstar Ayushmann Khurrana as its brand ambassador. The partnership is expected to give a strong face to TECNO’s brand philosophy ‘Stop at Nothing’ to deliver innovative products of sensory excellence and bolster its position among smartphone consumers of New India in 2021. As the youth icon of New India, Ayushmann Khurrana has trail blazed his way into Indian hearts, especially those coming from non-metros and small towns with his charismatic, uncompromising, and relatable personality. His penchant to break barriers and carve a niche for himself resonate with TECNO’s brand philosophy of never stop pursuing excellence.

Speaking about the partnership, Ayushmann Khurrana, said, “I am looking forward to this association with TECNO, a smartphone brand that has been trying to break barriers since its inception to provide true value to the Indian consumers. As an actor, I understand the importance of perfection and giving the best to our audiences. TECNO, has established itself as one of the leading smartphone brand in India with its consistency towards delivering excellent products with stylish designs and innovative features at the most competitive price. Associating with such a brand that stops at nothing to provide a great smartphone experience to its consumers is quite thrilling”

Commenting on the association, Arijeet Talapatra, CEO of TECNO Mobile – India said, “TECNO is known for its ‘ahead of the curve’ approach and a product philosophy that believes in introducing ‘segment-first features to create greater accessibility for our consumers in the mid-budget category of New Bharat. In this journey, we felt that ‘ Ayushmann the personality’, upholds our values the strongest. He epitomizes our intent to be uncompromising in our efforts to empower Indian citizens with feature-rich smartphones. I strongly believe this association will enable us to reach out to a wider base of consumers and further consolidate our position as a leading smartphone player in the segment.”

TECNO sees this association to complement this year’s company initiative that aims to push the envelope of technology democratization with innovative, new-age smartphones at aggressive price points. Ayushmann will be seen spearheading the new TECNO SPARK 7 campaign launched in India on 9th April and will go on sale on 16 th April. He will feature in campaigns across the SPARK, POVA, CAMON smartphone series.

Nagpur Weather

Nagpur
haze
26 ° C
26 °
26 °
41 %
2.6kmh
0 %
Wed
27 °
Thu
36 °
Fri
38 °
Sat
39 °
Sun
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...