Home Blog Page 66

चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने

चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने

 डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने :

अवघ्या जगाच्या मागे कोरोनाचा भस्मासुर सोडून नामानिराळा राहिलेल्या चीनमध्येच आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

चीनच्या पाच प्रांतांत कोरोनाच्या या प्रकाराचा वेगाने फैलाव सुरू असून, राजधानी बीजिंगसह चीनमधील अनेक महत्त्वाच्या शहरांत कडक लॉकडाऊन लागू केला आहे.

‘कोरोनाचा भस्मासुर’ :

डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या हुवेई प्रांतातील वुहान शहरातील प्रयोगशाळेतून सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मागील दोन वर्षांत कोरोनाने अवघ्या जगाला कवेत घेतले.

कोरोना जगभर थैमान घालत असताना चीनमध्ये मात्र सगळे आबादीआबाद होते. त्यामुळे कोरोना हे चीनचेच षड्यंत्र असल्याचा संशय जगभरातील देशांना आजही आहे.

मात्र, चीनने नेहमीच या आरोपांचा इन्कार केला होता, तरीदेखील अनेक देशांनी चीनला यासाठी जबाबदार धरून वेगवेगळ्या माध्यमातून बहिष्कृत करायला सुरुवात केली आहे.

डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 94 हजारांवर पोहोचली, त्यामध्ये त्यानंतर वाढ झाली नसल्याचा चीनचा दावा आहे.

पुढे वाचा:

COVID-19 vaccine : देशात मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव

मात्र, गेल्या आठवड्यापासून चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने होत असल्याचे स्थानिक सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. चीनच्या जियांगत्सू प्रांतातील गांजिंग विमानतळावरून कोरोनाच्या या विषाणूने चीनमध्ये प्रवेश केल्याचे मानले जात आहे.

अल्पावधीतच या विषाणूने चीनच्या जियांगत्सू, हूनान, यांगत्सू आणि हुवेई प्रांतात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या भागात डेल्टा प्लसचे हजारो नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या आठवड्यापासून राजधानी बीजिंगसह देशातील प्रमुख बारा शहरांत आणि अन्य काही प्रांतामध्ये नव्याने लॉकडाऊन लागू केले आहे.

दररोज लाखो लोकांची चाचणी केली जात आहे. चीनच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या लॉकडाऊनमुळे शुकशुकाट आहे.

हा लॉकडाऊन किती काळ चालेल, हे निश्चित नाही. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला जबर दणका बसण्याची शक्यता आहे.

चीनची कोरोना प्रतिबंधक लस नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटपुढे निष्प्रभ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचप्रमाणे कोरोनाच्या या नव्या प्रकारावर लस शोधण्यात चीनला अजून किती वेळ लागेल ते सांगता येत नाही.

एकूणच जगाला आपल्या विस्तारवादी सापळ्यात अडकविण्यासाठी चीनने लावलेल्या कोरोनाच्या सापळ्यात चीन आता स्वत:च अडकू लागला आहे.

चीनमधील कम्युनिस्ट राजवटीला धोका

डेल्टा व्हेरियंटमुळे पाच प्रांतांमध्ये लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊ लागला आहे.

School Reopen : राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होतील ?

राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु

मुंबई : राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होतील ? कोरोनाची राज्यातील स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचं लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. टास्क फोर्सने जे संगितलं आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत.

कोरोना मुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तर शहरी भागांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व इतर शहरी भागात कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत संबंधित महापालिका आयुक्त यांना अधिकार असणार आहे. राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होतील ?

पुढे वाचा:

Maharashtra HSC Result 2021: बारावी बोर्डाचा निकाल आज ,कुठे बघायचा, कसा डाउनलोड करायचा?

सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन व अन्य जिल्ह्यांत देखील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतील.

महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी खास समिती गठित केली जाईल. समिती शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेईल. यामध्ये महापालिका आयुक्त हे अध्यक्ष असतील नगरपंचायत, नगरपालिका ग्रामपंचायत, स्तरावर सुद्धा समिती गठीत केली जाणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील.

राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना

  • शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित कराव्यात.
  • शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळा भरवण्यात यावी.
  • एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे.
  • कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
  • हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्ड वॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे.
  • जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रात भरवण्यात याव्यात.
  • प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासापेक्षा अधिक नसावा. प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी सुद्धा नसेल.
  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी शाळेच्या परिसरात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.
  • सोबतच शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग चाचणी घेण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय प्रशासनाकडून केली जावी.
  • विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत्व पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
  • शाळा सुरू करण्यापूर्वी त्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल दंड

बँकांना RBI चा झटका!

RBI to Penalise Banks if non-availability of cash in ATMs: मात्र काही वेळा एटीएममध्ये पैसे नसल्यास ग्राहकांचा खोळंबा होतो. दरम्यान RBI ने यासंदर्भांत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील तर आता बँकेला दंड भरावा लागणार आहे.

बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल दंड .(ATM Service) ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. पैसे काढण्याचं महत्त्वाचं काम बँकेत न जाता या सेवेमुळे करता येतं, तेही वेळीची बचत करून. मात्र काही वेळा एटीएममध्ये पैसे नसल्यास (non-availability of cash in ATMs) ग्राहकांचा खोळंबा होतो. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) यासंदर्भांत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील तर आता बँकेला दंड भरावा लागणार आहे. एटीएममध्ये रोख रकमेचा होणारा तुटवडा दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. 1 ऑक्टोबरपासून हा महत्त्वाचा निर्णय लागू होत आहे.

महिनाभरामध्ये एकूण 10 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी अशाप्रकारे एटीएममध्ये कॅश नसेल तर बँकाना हा दंड भरावा लागणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होत आहे. महिनाभरामध्ये एकूण 10 तासांपेक्षा जास्त काळासाठी एटीएममध्ये कॅश नसल्यास 10000 रुपयांचा दंड भरावा लागेल.

आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ‘ATM मध्ये रोख रक्कम नाही भरल्यास आकारण्यात येणारा दंड हे सुनिश्चित करेल की लोकांच्या सुविधेसाठी या मशिन्समध्ये पर्याप्त रक्कम उपलब्ध असेल.’

पुढे वाचा:

IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय

आजपासून Bank, LPG, Google सह Income Tax नियमात बदल, सर्वसामान्यांवर थेट परिणाम

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नोटा जारी केल्या जातात, बँका त्यांच्या शाखा आणि एटीएमच्या विस्तृत नेटवर्कद्वारे लोकांना नोटा वितरित करतात. दरम्यान एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे ग्राहकांची टाळता येणारी गैरसोय निर्माण होते. अशा परिस्थितीत आरबीआयचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल. रिझर्व्ह बँकेने अशी माहिती दिली आहे की, हा निर्णय याकरता घेण्यात आला आहे की, बँक किंवा व्हाइट लेबल एटीएम संचालकांकडून (White Label ATM Operators WLAOs) हे सुनिश्चित केले जाईल की एटीएममध्ये रोख वेळेत भरली जात आहे आणि लोकांना कोणतीही समस्या येत नाही आहे. व्हाइट लेबल एटीएमच्या प्रकरणात दंड संबंधित एटीएममध्ये कॅशची पूर्तता करणाऱ्या बँकांवर आकारला जाईल. व्हाइट लेबल एटीएम्सचे संचालन गैर-बँकिंग कंपन्या करतात.

शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले

शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले

मुंबई: शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले आहेत. घरचं इतकं मोठं प्रकरण घडलं आहे. शमिता शेट्टी हिला त्याची पर्वा नाही.

शिल्पा शेट्‍टीने तिला बिग बॉसच्या घरात जाण्यापासून रोखलं होतं. पण, तरीही शमिताने ऐकलं नाही. तिने अखेर बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलीच.

बिग बॉस १५ म्हणजे बिग बॉस ओटीटी हा शो ‘वूट’वर सुरू झाला आहे. करण जोहर सध्या हा शो होस्ट करत आहे. शिल्पाच्या बहिणीने स्पर्धक म्हणून शोमध्ये एन्ट्री केली आहे. पण, हे पाहून प्रेक्षक भडकले आहेत. पण, आता तिने स्वतः या मागचे कारण सांगितले आहे.

याबाबत शमिता म्हणाली की, राज कुंद्रा प्रकरणामुळे तिच्या मनात दोन विचार सुरू होते. या शो मध्ये जावे की नाही, असा विचार मनात घोळत होता. म्हणून , शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात आल्याने प्रेक्षक भडकले पण, येणारा काळ चांगला असो वा वाईट असो. आपण श्वास घेणं तरी सोडत नाही. मग, आपल्या कामातही सातत्य असावं.

बिग बॉसची ऑफर मला खूप पूर्वी आली होती. त्यावेळी मी सहभागी होईन, असे वचन दिले होते. त्यानंतर राज कुंद्रा वाद निर्माण झाला. मला वाटले, मी या शोमध्ये जाणं कदाचित योग्य ठरणार नाही; पण मी वचन दिले होते.

ती शोमध्ये आल्यानंतर करण जोहरने तिला तिचे कनेक्शन निवडण्यास सांगितले होते. तिने अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता करण नाथ यांना तिचे कनेक्शन निवडण्याचे ठरवले होते. राकेश-करण यांच्यात टास्क झाला.

शिल्पाचा पती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओप्रकरणी अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर केले. लोकांना तिची प्रायव्हसी जपण्याचे आवाहन तिने केले होते.

अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी, सुनंदा शेट्‍टींवर कोट्यवधी रुपयांच्‍या आरोप

Veteran Actor Anupam Shyam Dies At 63

Study On Mixing Covaxin, Covishield Gets Drug Approval

Study On Mixing Covaxin, Covishield Gets Drug Regulator Approval

New Delhi: Study On Mixing Covaxin, Covishield Gets Drug Approval, the two main vaccines used in India’s COVID-19 vaccination program, has been given the go-ahead by the Drugs Controller General Of India (DCGI).
This study and its clinical trials will be conducted by Vellore’s Christian Medical College.

“Permission has been granted for a research study by CMC Vellore (Tamil Nadu) on mixing of vaccines doses,” Dr. VK Paul, NITI Aayog Member (Health), said during a press briefing on Tuesday.

A Subject Expert Committee of the Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) had recommended conducting the study on July 29.

This study will be different from the one by the Indian Council of Medical Research (ICMR), which said mixing the two Covid vaccines elicited better safety and immunogenicity results.

The mixing of doses had raised considerable anxiety.

The study conducted on individuals in the northern state of Uttar Pradesh in India received Covishield as the first dose followed by inadvertent administration of Covaxin as the second dose at an interval of six weeks.

A total of 18 participants were in the heterologous group. However, two participants were unwilling and were excluded. Among them, 11 were male, and seven were female with a median age of 62 years.

Read more:-   India Reports Covid Cases (28,204) In Almost 5 Months

The ICMR said the study suggested immunization with a combination of an adenovirus vector platform-based vaccine followed by an inactivated whole virus vaccine was not only safe but also elicited better immunogenicity.

“We did a comparison with the heterogeneous group and homologous group, we found better immune response, if somebody gets Covishield first and Covaxin second that it gives better immunity. This is the first study on a combination of Adenovector and whole variant vaccines,” Dr. Samiran Panda, Head of Epidemiology and Communicable Diseases, ICMR, said.

Read more:- Virgin’s raises hope for quicker Covid cure in moderate patients in Single-dose

However, the top medical body added that more detailed and in-depth research must be done on the limitations, as the study is done merely on 18 participants.

Gold price update : काय सांगता! सोने ४५ हजारांच्या खाली येणार?

Gold price update : काय सांगता! सोने ४५ हजारांच्या खाली येणार?

 Gold price update : काय सांगता! सोने ४५ हजारांच्या खाली येणार?

सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा घसरू लागल्या आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टच्या तुलनेत, सोने १० हजार रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले आहे. स्पॉट मार्केटमध्ये सोने ४६ हजारांच्या जवळ आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की सोन्याची किंमत पुन्हा ४५ हजारांच्या खाली जाईल की ५० हजार पार करेल? या सर्व प्रश्नांवर तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया..

Gold price update : सोन्याच्या किमतीवर तिसऱ्या लाटेचा परिणाम

सोने ४५ हजारांच्या खाली येईल का? या प्रश्नावर, केडिया कमोडिटीजचे संचालक अजय म्हणतात की पूर्णपणे सत्य नाही. वर्ष २०२० मध्ये साथीच्या आजाराची घोषणा झाल्यानंतर सोन्याच्या किंमतीत अचानक वाढ झाली. ऑगस्ट २०२० मध्ये सोने तब्बल २८ हजारांनी वाढून ५६ हजारांवर गेले.

सोन्याने ५६ हजारची पातळी ओलांडल्यानंतर, लस आणि लसीकरणाच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यामध्ये नफा कमावणे सुरू झाले. यामुळे सोन्याची पातळी ४५ ते ४६ हजारापर्यंत खाली आले. हे पूर्वीही घडले आणि आताही घडत आहे.

केडिया म्हणतात की कोरोना अजून संपलेला नाही. आता तिसऱ्या लाटेचा परिणाम जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही बाजारात दिसून येत आहे.

Gold price update : जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत सोन्याला सोन्याचे दिवस

सोन्याची किंमत ४५ हजाराच्या खाली न येण्याची इतर कारणे मोजताना केडिया म्हणतात की जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत सोने सुरक्षित गुंतवणूक म्हणून राहील.

जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अजूनही चांगली नाही. मध्य पूर्व मध्ये तणाव कायम आहे,

अमेरिका आणि चीन दरम्यान अफगाणिस्तान संदर्भात तणाव कायम आहे. ही स्थिती सोन्याला आधार देते.

जॉब डेटा पाहता, डॉलर इंडेक्समध्ये काही वाढ झाली आहे, परंतु तरीही ती ९३ च्या आसपास आहे. जर डॉलरमध्ये घसरण झाली तर सोन्यात वाढ होईल.

Gold price update : सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे?

अजय केडियांच्या मते, सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. जर तुम्ही एक किंवा दोन महिने सोन्यात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यापासून दूर राहिले पाहिजे. परंतु जर तुम्ही दीड किंवा दोन वर्षे सोन्यात गुंतवणूक करत असाल तर ही योग्य वेळ आहे.

पुढील सहा महिन्यांत सोने ५० हजारांच्या पातळीवर आणि एका वर्षात ५४ हजारांची पातळी तोडू शकते.

आपण एसआयपी म्हणून सोन्यात गुंतवणूक करू शकता तर ते चांगले होईल.

पुढे वाचा :- Gold Rate : अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने स्वस्त, वाचा नवे दर

 एप्रिल रोजी सोन्याचे दर: दर 25 रुपयांनी कमी, चांदी तसेच.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘प्रकल्प कुठलाही असो पाहुणा मुंबईचाच

CM Uddhav Thackeray

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन चांगलीच टोलेबाजी रंगली. हे दोन्ही वरिष्ठ मंत्री नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अकादमीच्या इतिहासाचा दाखला देताना ‘११५ वर्षांपूर्वी ही अकादमी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे येथून नाशिकला आणली होती. पुण्यातील प्रकल्प इतर ठिकाणी नेणे अवघड असतेच.’ अशी कोपरखळी मारली होती. यावर ‘प्रकल्प कुठलाही असू द्या मात्र उद्घाटनाला पाहूणा मुंबईचाच लागतो.’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हाशा पिकला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘राज्याचे, समाजाचे रक्षण करण्यासाठी पोलिस सदैव कार्यरत असतात. त्यामुळे पोलिसांना ताकद, सुविधा देणे आवश्यक आहे. पोलिसांनी केलेल्या मागण्या नसून त्या आवश्यकता आहे. या आवश्यकता आम्ही पूर्ण करू.’ असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, ‘राज्यातील पोलिसांचे मानांकन देशात अव्वल असून त्याचा अभिमान आहे. राज्यात पोलिसांनी ताकद आणि जीद्द जोपासणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांच्या निवाऱ्यासह इतर गरजा, आवश्यकता पूर्ण करणे गरजेचे आहे.’

मुंबई : पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या 15 ऑगस्टपर्यंत

पोलीस
Nagpur Rural Police bag first place in the "Dial 112" project in State

नवी मुंबई : राजेंद्र पाटील : राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या 190 अधिकार्‍यांच्या बदल्या 15 ऑगस्टपर्यंत होण्याचे संकेत पोलीस महासंचालक यांनी रविवारी दुपारी पोलीस महासंचालक फॅन या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधताना दिले.

रविवारी दुपारी 2 ते 4 यावेळेत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सुमारे 1500 हून अधिक राज्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर, राज्य राखीव दल, एमएसएफ, नियंत्रण कक्ष, मोटार वाहन, फोर्सवन,वायरलेस विभागातील कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला.

गडचिरोली ते मुंबई पर्यंत पोलीस सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकार्‍यांनी गृहकर्ज (डीजी लोन), पदोन्नती, रजा, दहा मिनिटे बाहेर गेल्याने पूर्ण दिवसाचा पगार कपात, सिलेंडर रजा, गणेवश भत्ता, पोलीस भरती, आंतरजिल्हा बदली, महिला कर्मचार्‍यांना देण्यात येणारी गार्ड ड्युुटी, घरांचे प्रश्‍न, एसआरपीएफ जवानांना 24 तास नोकरीनंतर विश्रांती असे अनेक प्रश्‍न कर्मचार्‍यांनी पोलीस महासंचालकांसमोर उपस्थित केले.

यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पदोन्नतीबाबत विचारणा केली. तर पोलीस हवालदार दर्जाच्या अधिकार्‍यांनी खातेतंर्गत पोलीस उपनिरीक्षक यांच्या परीक्षा रद्द करु नये अशी विनंती केली. मात्र त्यावर पोलीस महासंचालक यांनी 2013 साली झालेल्या परिक्षेबाबत सविस्तर उत्तर दिले.

कुठलीही परीक्षा ही एक वर्षापेक्षा अधिक काळ ग्राह्य धरली जात नाही, असे स्पष्ट केले. अजून तीनवेळा कर्मचारी ही परीक्षा देऊ शकतील असे ही त्यांनी सांगितले. नव्याने भरती होणार्‍या कर्मचार्‍यांना ही परीक्षा देता येणार नसल्याचेही स्पष्ट केले.

अधिकार्‍यांच्या बदल्या येत्या चार दिवसांत होतील, असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना पोलीस महासंचालक पांडे यांनी सांगितले. ज्यांना जे ठिकाण पाहिजे, अर्जात जे ठिकाण नमूद केले आहे त्यापैकीच एका ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत आणि आताही तशाच बदल्या होतील. कुणाला काही अडचण आल्यास आम्ही आहोत इथे असे उत्तर पांडे यांनी दिले.

यावेळी अनेक कर्मचार्‍यांनी केलेल्या तक्रारींचीही दखल पोलीस महासंचालकांनी घेतली. काही असल्यास थेट माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करा. असेही कर्मचारी आणि अधिकार्‍यांना सांगितले.

Delhi Schools Reopening: Govt releases new guidelines

Delhi Schools Reopening

A day after allowing Class 10 to 12 students to visit schools, the Delhi government on Monday issued guidelines to be followed amid the coronavirus pandemic. Written consent from parents, not sharing books and stationery, sanitization of schools, and thermal screening are among those SOPs.

In an order on Sunday, the Delhi Disaster Management Authority (DDMA) said it is permitting students of class 10 to 12 to visit schools from Monday for work related to admission and practical activities for the board exam, while also allowing health checkup camps situated on school campuses to resume.

Schools in the national capital were closed in March last year ahead of a nationwide lockdown to contain the spread of coronavirus. Schools were partially reopened for classes 9 to 12 in January this year but were again closed in April in view of the aggressive second wave of COVID-19.

The government had last month said auditoriums and assembly halls in schools and educational institutions can be used for training and meeting purposes with 50 percent occupancy.

“A written consent is to be obtained from the parents of all students who are willing to visit the school. In case going to school for health services-related matters, the child should be accompanied by parents or guardians. Online classes and digital distance learning shall continue and those students who wish to continue their studies through online classes shall be allowed to do so,” the SOPs issued by the Directorate of Education (DoE) said on Monday.

The DoE said the concerned head of school will make a specific schedule according to the capacity of the classroom and labs following Covid-appropriate behavior.

“All required measures and precautions like social distancing, wearing a face mask, etc need to be observed by everyone at all times. Students may be guided not to share books, copies and stationery items, etc,” the DoE said.

Tiffin bomb packed with two kg RDX found in Punjab

Tiffin bomb packed

Punjab on high alert as police suspect that it was dropped by drone from Pakistan

PUNJAB Police said on Monday that the State was on high alert after a tiffin box bomb packed with over 2 kg of RDX was recovered from a village in Amritsar which they suspect was dropped by a drone flying in from Pakistan. Director-General of Police Dinkar Gupta said the bomb could be set off through a remote device or a timed mechanism. “The tiffin box bomb can be described as an Improvised Explosive Device. The IED was created in a double-chambered tiffin box with attractive pictures on it. Last evening, the recovery was made near Dalake village under Lopoke Police Station in Amritsar,” Gupta told media persons.

“Our assessment is that this bomb has been delivered through a drone across the border,” he added. According to police, some hand grenades and cartridges were also found from the bag containing the tiffin bomb days ahead of Independence Day. The DGP said a former village sarpanch of Bacchiwind had informed police about some drone movements in the area. Punjab Police is conducting searches in several border villages after the explosives were found. The tiffin bomb had a switch mechanism and could provide a timed explosion. It also had a magnetic mechanism with two U-shaped magnets and a printed circuit board which can help in the remote signals.

This was to be used, maybe for a high-value target. However, it cannot be said at this stage whether the explosives were to target any top political leader or meant for some other place and Punjab was just a transit state, he said while replying to a question. “This is a very sinister development. A lot of pistols, hand grenades have been seized over the last five years,” he said, adding the threat posed by drones has emerged as a major security challenge. “Whether it is BSF or other agencies, they are making efforts and everyone is alive to this threat from drones, which is the most potent threat at this time,” he said, adding that the Punjab Police was “working closely” with the NIA and BSF.

India Reports Covid Cases (28,204) In Almost 5 Months

covid cases
At 3,962, India’s Daily Covid Count Shows Drop

New Delhi: India today reported 28,204 new cases, its lowest in almost five months, with total cases at 3,19,98,158. The country also reported 373 deaths over the last 24 hours, taking the cumulative death count to 4,28,628.

Here are the top 10 updates on coronavirus in India:

1.The national COVID-19 recovery rate has increased to 97.45 percent, which is the highest ever recovery rate achieved, the Union Health Ministry said.
2. The active cases comprise 1.21 percent of the total infections, the lowest since March 2020, the Ministry said. A decrease of 13,680 cases has been recorded in the active COVID-19 caseload in a span of 24 hours.
3. The daily positivity rate – the number of positive cases identified per 100 – stands at 1.87 percent, less than 3 percent for the last 15 days.
4. Kerala, which saw a sharp rise in Covid cases a few weeks ago, reported 13,049 cases today, the most number of cases reported by a state on a single day. It also reported 105 deaths.
 5.  Tamil Nadu with 1,929 Covid cases, Andhra Pradesh (1,413), Karnataka (1,186) are other southern states with a high number of cases. Telangana with 453 cases is the only southern state with cases below 1000.

 

6.Rajasthan (13 Covid cases), Gujarat (19), Madhya Pradesh (10), Bihar (43) – the four big states – reported zero Covid deaths. Chhattisgarh and Jharkhand too reported zero coronavirus deaths.

7. Maharashtra, which leads the states in overall Covid cases, reported 4,505 cases today. It also logged 68 deaths.

8. Delhi reported 39 COVID-19 infections and one fatality, while the number of active cases in the city dropped below 500 for the first time since April last year, according to data.

9. Uttar Pradesh, the most populous state, logged 21 fresh Covid cases in a day. It also reported one death.

10. With 1,120 fresh Covid cases, Assam leads the northeastern states with the most number of cases in a single day. It is followed by Mizoram (937), Manipur (467), Arunachal Pradesh (302).

Mix 4 Design Tipped by Promotional Poster Ahead of Launch, Exceed 2,30,000

Xiaomi-Mi-MIX-4

Mi Mix 4’s design has been leaked through a promotional poster doing the rounds on Chinese microblogging site Weibo. The image on the poster shows the front and rear design of the smartphone. The flagship smartphone from Xiaomi is expected to feature a triple rear camera setup in a housing similar to that of the Mi 11 Ultra. Ahead of its launch on Tuesday, August 10, Xiaomi has reportedly received more than 230,000 reservations for the Mi Mix 4 via multiple e-commerce platforms in China. The flagship smartphone was recently been spotted on Geekbench benchmarking website, suggesting some of its key specifications.

As mentioned, the Mi Mix 4 is said to sport a quad rear camera setup, in a housing quite similar to the one found on the Mi 11 Ultra. However, contrary to an earlier report, the Mi Mix 4 does not seem to have a rear secondary screen in the camera housing. The design of the upcoming Xiaomi smartphone, set to be launched on August 10, has been tipped via a promotional poster being said to have been displayed in China. The promotional poster was shared on Weibo.

The images on the poster also show the front of the smartphone and it suggests that Mi Mix 4 could get a curved display with no notches or a camera cutout. It is speculated to get an under-display selfie camera. The Chinese tech giant was also one of the first companies to develop an under-display camera technology.

As per a report by Chinese website MyDrivers, Xiaomi has already received more than 230,000 reservations for the Mi Mix 4 flagship smartphone. Out of the total tally, more 150,000 reservations for the smartphone were reportedly made on JD.com and over 80,000 reservations were received on Mi Mall and Xiaomi’s Tmall store.

Xiaomi Mi Mix 4 specifications (expected)
The flagship smartphone from Xiaomi is expected to be powered by a Snapdragon 888 SoC paired with 12GB of RAM — as seen in its Geekbench and TENAA listings. The Mi Mix 4 is expected to sport a 6.6-inch OLED display with a 1080p resolution. The smartphone is also likely to pack a 5,000mAh battery with a 120W wired fast charging support and 70W or 80W wireless fast charging support.

Supreme Court Refuses Against Flipkart, Amazon

Flipkart-and-Amazon

New Delhi: The Supreme Court on Monday refused to halt an inquiry into Amazon and Flipkart’s business practices, rejecting their demands to pause a Competition Commission of India (CCI) probe.

The CCI had ordered the investigation last year – for allegedly promoting select sellers on their e-commerce platforms and using business practices that stifle competition. The inquiry is also focused on accusations the two circumvent India’s laws by creating complex business structures.

The investigation has triggered public spats between the two e-commerce giants and the government. Both companies deny all wrongdoing and have mounted multiple legal challenges,

They have argued that the CCI did not comply with internal criteria for minimum evidence before ordering its probe, and that it has not highlighted any agreement that violates existing laws.

However, a three-member bench led by Chief Justice NV Ramana remained unconvinced with today’s arguments, and even said Amazon and Flipkart should volunteer for such investigations.

“We expect organisations like Amazon and Flipkart… big organisations… they have to volunteer for inquiry and transparency. We expect that… and you don’t even want (an) inquiry,” the Chief Justice said, adding, “You have to submit and inquiry has to be conducted.”

The e-commerce giants have been given four weeks to join inquiries against them.

Amazon and Flipkart, which is owned by American multinational retail corp. Walmart, approached the top court after the Karnataka High Court last month dismissed pleas to quash the CCI probe.

In a major setback to their efforts to stall the antitrust investigations, the court told the companies that since they denied all allegations, “they should not feel shy in facing an inquiry”.

राज्यांना ओबीसी लिस्ट बनविण्याचा अधिकार देणारे घटनादुरुस्ती

WEBSITE-FRAM-Recovered-

नवी दिल्ली: राज्यांना इतर मागासवर्गीय यादी म्हणजेच ओबीसी लिस्ट बनविण्याचा अधिकार देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज (दि.९) लोकसभेत सादर करण्‍यात आले. ओबीसी लिस्ट बनविण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आल्यानंतर मराठा आरक्षणासह देशभरातील आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोधी पक्षांच्या गदारोळात विधेयक सादर
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी विरोधी पक्षांच्या गदारोळात हे विधेयक सादर केले. तत्पूर्वी सकाळी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आरक्षणाचा मुद्दा ओबीसी समाजाच्या हिताचा आहे. त्यामुळे त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

विधेयकाला पाठिंबा दिलेल्या पंधरा विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक, तृणमूल, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, सपा, भाकप, राजद, आप, माकप, नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग, लोजद, आरएसपी, केरळ काँग्रेस (एम) यांचा समावेश आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने केली होती भूमिका स्‍पष्‍ट
ओबीसी लिस्ट बनविण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारकडे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढताना स्पष्ट केले होते.

केंद्र सरकार तसेच विविध राज्य सरकारांनी या निर्णयाला आक्षेप घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हा पेच सोडविण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक आणण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार सरकारने आता संसदेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे.

विधेयकाचे कायद्यात रूपांतरण झाल्यानंतर ओबीसी यादी बनविण्याचे अधिकार राज्यांना सुद्धा मिळतील.

कलम ३४२ ए(३) लागू होणार…..

१२७व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे घटनेत कलम ३४२ ए(3) चा अंतर्भाव केला जाईल.

यामुळे राज्य सरकारांना स्थानिक परिस्थितीनुसार ओबीसी यादी तयार करता येईल. पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदे रद्द करण्यासह इतर मागण्यांवरून विरोधी पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रचंड गदारोळ घातला आहे.

गेल्या तीन आठवड्यांत गदारोळामुळे एकही दिवस कामकाज सुरळितपणे झालेले नाही. ‘ओबीसी लिस्ट’ बनविण्याचा विषय सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असल्याने या विषयावर उभय सदनात शांततेत चर्चा होऊन सदर विधेयक सहजपणे मंजूर होईल, असे मानले जात आहे.

लोकसभेत गोंधळातच असंख्य विधेयके मंजूर……

पेगासस हेरगिरी, कृषी कायदे रद्द करण्यासह इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी सोमवारीदेखील संसदेच्या दोन्ही सदनात गदाराेळ घातला. या गदाराेळातच लोकसभेत असंख्य विधेयके मंजूर झाली.

मंजूर विधेयकांमध्ये मर्यादित जबाबदारी भागीदारी संशोधन विधेयक, डिपॉजिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (सुधारणा) विधेयक, अनुसूचित जनजाती घटना सुधारणा या विधेयकांचा समावेश आहे.

याशिवाय सदनात राष्ट्रीय होमिओपॅथी सुधारणा विधेयक, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन विधेयक ही विधेयके सादर करण्यात आली.

चर्चा न घडवितात धडाधड विधेयके मंजूर केली जात असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी, सुनंदा शेट्‍टींवर कोट्यवधी रुपयांच्‍या आरोप

Sunanda-Shetty

लखनौ : पती राज कुंद्राच्‍या पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी चौकशीच्‍या भोवर्‍यात सापडलेली अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी हिच्‍या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कंपनी स्‍थापन करण्‍याच्‍या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्‍याचा आरोप अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी व तिची आई सुनंदा शेट्‍टी यांच्‍यावर करण्‍यात आला आहे.

शिल्‍पा व सुनंदा शेट्‍टी यांनी ‘आयोसिस स्‍लिमिंग स्‍किन सलून व स्‍पा’ नावाने कंपनी सुरु केली. याची एक शाखा राजधानी दिल्‍लीत सुरु करण्‍याची घोषणाही केली. ही शाखा सुरु करण्‍यासाठी कंपनीच्‍या अधिकार्‍यांनी कोट्यवधी रुपये घेतले असल्‍याची तक्रार विभूतिखंड पोलिस ठाण्‍यात ज्‍योत्‍स्‍ना चौहान तर हजरतगंज पोलिस ठाण्‍यात रोहित वीर सिंह यांनी केली होती. या दोन्‍ही तक्रारींची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.

एक महिन्‍यापूर्वी पाेलिसांनी बजावली हाेती नाटीस

कोट्यवधी रुपयांच्‍या फसवणूक प्रकरणाच्‍या तपासात शिल्‍पा शेट्‍टी व सुनंदा शेट्‍टी यांचे नाव समोर आले. हजरतगंज पोलिसांनी एक महिन्‍यांपूर्वी दोघींना नोटीसही पाठवली. तर विभूतिखंड पोलिस ठाण्‍याचे पथक मुंबईत जावून चाैकशी करेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक अनूप सिंह यांनी दिली.

ज्‍योत्‍स्‍ना चौहान यांनी जून २०२०मध्‍ये दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, ‘आयोसिस स्‍लिमिंग स्‍किन सलून व स्‍पा’ कंपनीचे अधिकारी किरण वावा, विनय भसीन, अनिका चतुर्वेदी, इशरफिल, नवनीत कौर, आशा पूनम झाला यांच्‍यासह अन्‍य काहींनी सुमारे अडीच कोटी रुपये घेतले. त्‍यांनी सेंटर सुरु करण्‍यासाठी साहित्‍य पाठवले. त्‍याचबराेबर खोटी बिलेही पाठवली. तसेच सेंटरचे उद्‍घाटन बॉलीवूड अनिनेत्रींच्‍या हस्‍ते होईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र उद्‍घाटनापूर्वी आश्‍वासन पूर्ण करण्‍यास असमर्थता दर्शवल्‍याचे तक्रारीमध्‍ये म्‍हटले आहे.

फिर्यादींनी दिलेल्‍या माहितीनुसार, या प्रकरणी विविध कलमांन्‍यवे गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहेत. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्‍याने पोलिस अधीक्षक पूर्वी संजीव सुमन या प्रकरणाचा तपास करीत आहे.

पती राज कुंद्राच्‍या पॉर्न व्‍हिडीओ रॅकटेप्रकरणी शिल्‍पा शेट्‍टीची चौकशी झाली आहे. तिने आपल्‍या या प्रकाराची माहिती नसल्‍याचा दावा केला आहे.

यानंतर एक निवेदन प्रसिद्‍ध करत पॉर्न व्‍हिडीओ रॅकटेप्रकरणी आपल्‍या कुटुंबावर निराधार आरोप करु नयेत, माझ्‍या मुलांची प्रायव्‍हसी जपावी, असे आवाहनही तिने केले होते.आता आर्थिक फसणवूक प्रकरणी शिल्‍पा शेट्‍टी पुन्‍हा एकदा अडचणीत आली आहे.

राष्ट्रीय ध्वज : प्लॅस्टिकच्या तिरंग्यावर केंद्राकडून बंदी

flag hoisting

नवी दिल्ली: स्वातंत्र दिनापूर्वी केंद्र सरकारने राज्यांना राष्ट्रीय ध्वज यासंबंधी विशेष सूचना दिलेल्या आहेत. केंद्राने राज्यांना सांगितलं आहे की, ‘लोकांकडून प्लॅस्टिकच्या झेंड्यांचा वापर केला जाणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करावेत.’

स्वातंत्र दिनापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रशासनाला पत्रं लिहिलं आहे. त्यात म्हंटलं आहे की, राष्ट्रीय ध्वज हा लोकांच्या आशा, आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतं, त्यामुळे त्याला सन्मान राखला गेला पाहिजे.

सरकारचं असं म्हणणं आहे की, प्लॅस्टिकपासून तयार झालेल्या तिरंगा योग्य नाही. कारण, त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये अडचणी निर्माण होताहेत. राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि खेळ आयोजनामध्ये कागदापासून तयार केलेल्या राष्ट्रीय ध्वजाच्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर केला जात आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, भारतीय ध्वज संहिता २००२ च्या नियमानुसार विविध कार्यक्रमांमध्ये केवळ कागदापासून तयार करण्यात आलेल्या तिरंग्याचा झाला पाहिजे. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर जमिनीवर झेंडा फेकला जाणार याची काळजी घ्यावी.

राष्ट्रीय ध्वजाबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आणि त्याविषयी सन्मान आहे. प्लॅस्टिकच्या झेंड्याचा वापर केला की, त्याची विल्हेवाट लावणं खूप अडचणीचं जातं. त्यात ते कुठेही इतरत्र पडलेले दिसतात. या पार्श्वभूमीवर कागदांपासून तयार केलेल्या झेंड्यांचा वापर करणं योग्य आहे, त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना हे पत्र पाठवलेले आहे.

Lovlina Borgohain every aspect for Paris Olympics 2024

lovlina-borgohain

She had the time of her life in Tokyo with a medal on Olympic debut being the icing on the cake but Indian boxer Lovlina Borgohain says all of it is “done and dusted now” and she will start afresh in every aspect of her game for the Paris edition in 2024.

In an exclusive interview to PTI, Borgohain, who clinched the welterweight (69kg) bronze, spoke about the hardships she endured to get where she is, the joy of watching the triumph of human spirit at the Games and how her regular life now becomes much more eventful thanks to overnight fame.

The 23-year-old from the tiny Baro Mukhia village of Assam’s Golaghat district became only the third Indian boxer to finish on the Olympic podium, joining two of the biggest icons in Indian boxing — six-time world champion M C Mary Kom and the very decorated Vijender Singh.

She had vowed to touch upon her sacrifices only after her campaign was over and she did exactly that.

“My first sacrifice was to stay away from my home for the past eight years and not being there for my family in times of their problems and watching from a distance. This is the biggest sacrifice,” she said.

“Personally, I have sacrificed some desires that youngsters like me would have. For example not eating things that so many others of my age eat (fast food), I wouldn’t take leave from training to concentrate on the game. And this continued for eight years,” she revealed.

She does plan to take a holiday now that the job is done before getting down to prepare herself for a better medal in Paris in three years from now.

“This Olympics is done and dusted. I will have to start afresh in every aspect, not just one,” she said, when asked what changes she would make to her technique after the Tokyo campaign.

Would those changes include additional strength in her punches, which despite being accurate, seemed to be slightly low on power, especially in the semifinal loss to reigning world and now Olympic champion Busenaz Surmeneli of Turkey?

“It is not like strength and conditioning hasn’t been worked on. It was being done. You can say it was not up to the level of what it should have been ideally. I could work on my strength and conditioning only in the last four months of what was a four-year cycle.

“I was benefitted by the work but for something as big as Olympics, four months is not enough. Uss se kuch nahi hota, you need such work in a four-year cycle,” she explained.

Borgohain defeated former world champion Nien-Chin Chen in the quarterfinals to reach the semi-final and with that triumph, she also beat the fear, which she experienced previously before stepping into the ring.

The pent up emotions finally came out in the form of an ear-splitting scream when her hand was raised by the referee.

“For so many years, several emotions were just inside me, I had internalised them. But in this Olympics, when I realised the support that I was getting from the country every time I was stepping in the ring and landing any punch, that scream was an ode to that support and emotion,” she explained.

“It was an expression of my own pent up emotions and also an ode to the support that I got,” the youngster said.

The quarterfinal win was one of the two special memories that, Borgohain said, will remain with her for the rest of her life.

नागपूर क्राईम : कुख्यात गुंडाचेच अपहरण करून हत्या; दोघांना अटक

नागपूर क्राईम : कुख्यात गुंडाचेच अपहरण करून हत्या; दोघांना अटक

नागपूर : नागपुरातील एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या (नागपूर क्राईम) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

विशेष म्हणजे ज्या गुंडाचा खून करण्यात आला आहे तो गुंड पोलीसांच्या भितीने लपून छपून वावरत होता. नागपुरातील मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड छोटा इब्राहिम याचे यशोधरानगरातून तिघांनी अपहरण केले आणि त्याच्या पोटात धारदार शस्त्र भोसकून खून केला.

मृतदेह पोत्यात टाकून कन्हान नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम खान ऊर्फ छोटा इब्राहिम (२२, रा. बोरियापुरा, मोमिनपुरा) हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर अर्धाडझन गुन्हे दाखल आहेत.

त्यामध्ये एका युवकाच्या हत्येचाही समावेश होता. पोलिसांनी छोटा इब्राहिमवर तडीपार आणि एमपीडीएची कारवाईसुद्धा केली होती. दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी त्याला दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाही त्याला पकडले होते.

पण, तो पळून गेला होता. पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी तो यशोधरानगरातील मित्राच्या घरी लपून बसला होता. तो चोरून-लपून मोमीनपुऱ्यात येत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी इब्राहिमबाबत बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली नव्हती.

छोटी इब्राहिमचे आरोपी राशिद खान (रा. कामठी), शम्मी, सोनू ऊर्फ इमरान आणि अरबाज यांनी यशोधरानगरातून अपहरण केले. त्याला निजामुद्दीन कॉलनीतील एका विटाभट्टीजवळ नेले. त्याच्यावर तलवार-चाकूने हत्या केली.

छोटा इब्राहिम याचे तीन दिवसांपूर्वीच चौघांनी अपहरण केल्याची माहिती त्यांच्याच एका मित्राने पोलिसांना दिली. त्यावरून सोनू आणि शम्मूला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी इब्राहिमचा खून करून कन्हान नदीच्या वाहत्या पाण्यात मृतदेह फेकल्याची माहिती दिली.

त्यावरून पोलिसांनी इब्राहिमच्या कुटुंबियांना कन्हानला नेले. पाण्यात दोन मृतदेह आढळले होते. त्यापैकी एक मृतदेह इब्राहिमचा असल्याचे स्पष्ट झाले. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली तर दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे नागपूर क्राईम विश्वात खळबळ आश्चर्य व्यक्त केले जाते.

Veteran Actor Anupam Shyam Dies At 63

Veteran Actor Anupam Shyam

Veteran Actor Anupam Shyam Dies At 63 Anupam Shyam breathed his last at a hospital, said his actor friend Yashpal SharmaMumbai: Veteran actor Anupam Shyam, who was admitted to a city hospital in Mumbai due to kidney infection last week, died on Monday following multiple organ failure, his friend actor Yashpal Sharma said.

The 63-year-old actor, best known for his work on the TV show “Mann Kee Awaaz: Pratigya” and appearances in films like “Slumdog Millionaire” and “Bandit Queen”, was admitted to Lifeline hospital in suburban Goregaon four days ago.

 

Mr Sharma said Shyam breathed his last at the hospital amid the presence of his two brothers, Anurag and Kanchan.

“The doctors informed us about his death 40 minutes ago. I was at the hospital, with his brothers Anurag and Kanchan. His body is still there in the hospital.

“It’ll be brought to his residence, New Dindoshi, MHADA colony in the morning. The funeral will take place later in the day,” Mr Sharma told PTI.

In his nearly three-decade long career, Shyam featured in films like “Satya”, “Dil Se”, “Lagaan”, “Hazaaron Khwaishein Aisi” and received critical acclaim for his role as Thakur Sajjan Singh on “Mann Kee Awaaz Pratigya”, which aired in 2009 on Star Plus.

He had recently resumed shooting for season two of his show “Mann Ki Awaaz: Pratigya”.

Last year, Anurag had told PTI that Shyam was undergoing dialysis and was shifted to the Goregaon hospital after he collapsed during his dialysis.

The actor’s family had also requested help from his friends in the entertainment industry for his treatment.

View Once नावाचं व्हाॅट्सअ‍ॅपचं भन्नाट फिचर वापरलं का?

Views new privacy policy of WhatsApp as violation of IT laws: Centre to HC

आज सर्वात युजर्स हा व्हाॅट्सअ‍ॅपचा आहे. त्यामुळे त्यात वेगवेगळे अपडेट येणं युजर्ससाठी पर्वणीच असते. दिवसेंदिवस व्हाॅट्सअप युजर्सना सोप्पं जाईल, अशा पद्धतीने फिचर्स अ‍ॅड करत असते. यावेळी ही व्हाॅट्सअ‍ॅपनने आपल्या युजर्ससाठी नवं फिचर अ‍ॅड केलेलं आहे. View Once असं या व्हाॅट्सअ‍ॅपच्या फिचरचं नाव आहे.

फोटो आणि व्हिडीओ यांच्यासाठी आहे. याची तुलना Disappearing फिचरशी केली जात आहे. व्हाॅट्सअ‍ॅपचं हे View Once Photos and Videos फिचर वापरणं सहजसोपं आहे. त्यासाठी वेगळी ट्रिक वापरण्याची गरजच नाही.

View Once या फिचरमधून तुम्ही फोटो किंवा व्हिडीओ पहात असाल, त्यानंतर लगेच डिलिट होईल. काही दिवसांपूर्वी असंच एक फिचर इन्स्टाग्रामने लाॅन्च केलेलं होतं. या फिचरचा मोठ्या प्रमाणात युजर्सनी वापर केलेला होता. त्यामुळे व्हाॅट्सअ‍ॅपचं हे नवं फिचर जास्तीत जास्त वापरलं जाईल, हे नक्की!

कसं वापराल हे फिचर?
व्हाॅट्सअ‍ॅपवर आलेल्या सर्व फोटो आणि व्हिडीओसाठी हे फिचर वापरलं जाऊ शकत नाही. तुम्ही ज्या व्हिडीओ आणि फोटोसाठी हे फिचर वापराल, ते फोटो किंवा व्हिडीओ पाहिले की, लगेचच फोटो डिलीट होईल.
हे फिचर वापरण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ सिलेक्ट करावा लागेल, त्यानंतर कॅप्शन बारमध्ये ‘1’ Icon तुम्हाला दिसेल. फोटो किंवा व्हिडीओ View Once च्या माध्यमातून पाठवायचे असल्यास त्या पर्यायावर क्लिक करा.
गॅलरीत सेव्ह होणार नाहीत फोटो किंवा व्हिडीओ
View Once या फिचरच्या माध्यमातून पाठविण्यात आलेला व्हिडीओ किंवा फोटो चॅटमधून डिलिट होईल, त्याचबरोबर गॅलरीतूनही तो डिलिट होईल. अर्थात तो सेव्हच होणार नाही. इतकंच नाही, तर तो फोटो किंवा व्हिडीओ फाॅरवर्डही करता येणार नाही. विशेष म्हणजे समजा,संबंधित व्हिडीओ आणि फोटो १४ दिवसांच्या आत युजर्सने पाहिलेच नाहीत, तर चॅटमधूनदेखील डिलिट होतील.

Tokyo Olympics: बजरंग पुनियाची सेमीफायनलमध्ये धडक

टोकियो ऑलिम्पिक: भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने फ्रीस्टाइलच्या ६५ किलो वजनी गटात सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. बजरंग पुनिया याने उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मोर्टेझा चेका घियासी याला चितपट केले.

१/८ च्या फेरीत बजरंगने किर्गिझस्तानच्या एर्नाझर अकमातलीव याचा पराभव केला होता. त्यानंतर बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या कुस्तीपटूला मात दिली.

बजरंग पुनियाकडून भारताला पदकाची आस आहे.

काल गुरुवारी (दि.६) ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियाने रौफ्यपदक कामगिरी केली.

सुवर्णपदकाच्या लढतीत दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या रशियाच्या जावूर युग्युयेव्हने रवी कुमार दहिया याच्यावर ७-४ गुणांनी मात केली. अंतिम फेरीत पराभव झाला असला तरी त्याने झुंझार खेळाचे प्रदर्शन केले.

रवीने २०२० आणि २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर त्याने २०१८ च्या अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

RRB Group D Exam 2021: तब्बल 1 लाखापेक्षा अधिक जागांसाठी होणार पदभरती; लवकरच होणार आयोजन

Indian Railways

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: NTPC मध्ये भरतीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता RRB Group D ची भरतीही (RRB Group D Exam 2021) लवकरच होण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून  2019 मध्ये ग्रुप डी ची 1 (RRB group D) लाखांपेक्षा जास्त पदं  भरण्याची घोषणा केली होती. पण कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया लांबली. आता परिस्थिती सुधारल्यामुळे रेल्वेनं प्रलंबित ठेवलेली ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वे ग्रुप-डी भरती परीक्षेच्या तारखा या आठवड्यात जाहीर केल्या जाऊ शकतात.

खरं म्हणजे NTPC आणि ग्रुप D (RRB group D recruitment) च्या पदांवर भरतीसाठी रेल्वेनं एकाच वेळी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. मात्र NTPC भरती परीक्षा पूर्ण झाली आहे. अशा स्थितीत आता ग्रुप -डीची भरती परीक्षाही लवकरच सुरू होऊ शकते. परीक्षा संबंधित अपडेट्ससाठी उमेदवारांनी RRC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया

रेल्वे ग्रुप-डी च्या पदांसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना 3 टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतील. उमेदवारांना सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT मध्ये उपस्थित राहावं लागेल. या टेस्टमध्ये यशस्वी उमेदवारांना PET चाचणीसाठी बोलावलं जाईल. यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्ट द्यावी लागेल.

असं असेल परीक्षेचं स्वरूप

CBT मध्ये 100 गुणांचे 100 प्रश्न उमेदवारांना विचारले जातील. ज्यासाठी त्यांना 90 मिनिटं दिली जातात. परीक्षेत, उमेदवारांना सामान्य विज्ञान, गणित, सामान्य जागरूकता, रिझनिंग , करंट अफेयर्स या विषयांमधून प्रश्न विचारले जातील. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही असणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक 3 चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जाणार आहे.

या भरतीची घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र लवकरच या  पदभरतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 2700 रुपयांपर्यंत कॅशबॅक, आता बुक करुन पुढील महिन्यात पेमेंट करण्याचीही ऑफर

Domestic LPG cylinders will soon include QR codes
Domestic LPG cylinders will soon include QR codes

मुंबई, 05 ऑगस्ट: तुम्ही एलपीजी ग्राहक असाल तर दर महिन्याला होणारा हा खर्च तुम्ही काही प्रमाणात नक्कीच वाचवू शकता. पेटीएमकडून (Paytm) अशा विविध ऑफर्स ग्राहकांना दिल्या जातात. बुधवारी देखील पेटीएमने (Paytm LPG Cashback offer) अशाच एक कॅशबॅक आणि रिवॉर्ड ऑफरची घोषणा केली आहे. नवीन युजर्सना ‘3 पे 2700 कॅशबॅक ऑफर’ (3 pe 2700 cashback offer) चा फायदा घेऊ शकतात. या ऑफरमध्ये सलग तीन महिन्यासाठी ग्राहकांना पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. सध्याच्या ग्राहकांना प्रत्येक बुकिंगवर 5000 पर्यंत निश्चित कॅशबॅक पॉइंट्स मिळतील. टॉप ब्रँड्समधून गिफ्ट व्हाउचर आणि काही खास डील्स मिळवण्यासाठी हे कॅशबॅक पॉइंट्स रीडीम केले जाऊ शकतात.

3 पे 2700 कॅशबॅक ऑफर योजनेचा फायदा युजर्सना तेव्हाच मिळेल जेव्हा ते एचपी (HP Gas), इंडेन (Indane) आणि भारत गॅस (Bharat Gas) मधून बुकिंग करणं आवश्यक आहे.

या कॅशबॅक आणि कॅशबॅक पॉइंट्सच्या ऑफरसह ग्राहकांना आणखी एक ऑफर दिली जात आहे. ती म्हणजे ग्राहक आता गॅस बुक करुन पुढील महिन्यात त्यासाठीचे पेमेंट करू शकतात. पेटीएमने अलीकडेच काही नवीन फीचर्स जोडून ग्राहकांचा सिलेंडर बुकिंगचा अनुभव आणखी चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पेटीएमने युजर्सना सिलेंडरची डिलिव्हरी ट्रॅक करण्याचा देखील पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय फोनमध्ये सिलेंडर भरण्याचा रिमाइंडर देखील उपलब्ध करुन दिला आहे.

पेटीएमने (Paytm) ने गेल्यावर्षी ‘बुक ए सिलेंडर’ (book a Cylinder) ची सेवा सुरू केली होती. यासाठी कंपनीसह सुरुवातीला केवळ एचपी पेटीएमसह होती. आता पेटीएमसह इंडियन ऑइल आणि भारत गॅस देखील जोडले गेले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार या सेवेचा फायदा मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी घेतला आहे.

भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये चार दशकानंतर जिंकले कांस्यपदक

indian_hockey_team

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा ५-४ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. १९८० नंतर पहिल्यांदाच म्हणजेच तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने पदक मिळवले आहे.

जर्मनीने पहिल्या १५ मिनिटांच्या क्वार्टरमध्ये जर्मनीने १-० अशी आघाडी घेत भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारताने त्यांना दुसरा गोल करण्याची संधी दिली नाही.

भारताने दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला गोल करत बरोबरी साधली. भारताकडून पहिला गोल सिमरनजीतने केला. पण जर्मनीने पुन्हा वापसी करत २-१ अशी आघाडी घेतली. जर्मनीने दुसरा क्वार्टर संपण्यास सहा मिनिटे शिल्लक असताना गोल केला.

जर्मनीने पुन्हा भारताचा बचाव भेदत तिसरा गोल केला. त्यानंतर भारताकडून हार्दिक सिंह आणि हरमनप्रीत सिंगने गोल करत जर्मनी विरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधली. दोघांनी हे गोल पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने केले.

तिसरा क्वार्टर सुरु झाल्यानंतर तिसऱ्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने पाचवा गोल करत जर्मनीवर दबाव निर्माण केला.

चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला जर्मनीने पेनल्टी कॉर्नर मिळवत चौथा गोल केला. सामना संपेपर्यंत ५-४ अशी आघाडी कायम राहिल्याने भारताने विजयाचे स्वप्न साकार केले.

दरम्यान, बेल्जियमने याआधीच्या सामन्यात भारतावर ५-२ गोलने विजय मिळवला होता. त्यामुळे ऑलिम्पिमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न धुळीस मिळालं होतं.

पूल सामन्यात भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने जर्मनीला ३-१ गोलफरकाने पराभूत करत अंतिम फेरीत गाठली आहे.

जर्मनीचा बचाव भेदला…

त्यामुळे भारताला कांस्य पदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाऐवजी रिओ ऑलिम्पिक-२०१६ च्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीशी सामना करावा लागला. मात्र, भारताने चांगला खेळ करत जर्मनीला मात दिली.

२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पूल टप्प्यात बेल्जियमने भारतीय हॉकी संघाचा ३-० असा पराभव केला होता. तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये, उपांत्यपूर्व फेरीत भारताला ३-१ ने पराभूत व्हावे लागले होते.

अशा परिस्थितीत भारताने फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, बेल्जियमने त्यांना पराभूत केलं होतं. पण कांस्यपदकाच्या लढतीत भारताने जर्मनीचा पराभव केला.

IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय

वी दिल्ली, 04 ऑगस्ट:  IDBI बँक (Industrial Development Bank of India) मध्ये लवकरच मेगाभरती (IDBI Bank Recruitment 2021) होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 920 जागा नियुक्त केल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

कार्यकारी (Executive) – एकूण जागा 920

शैक्षणिक पात्रता

कार्यकारी (Executive) – पात्र उमेदवार हे किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST/PWD उमेदवारांसाठी 50% गुणांसह पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार यांचं वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

पहिलं वर्ष – 29,000/- रुपये प्रतिमहिना

दुसरं वर्ष –  31,000/- रुपये प्रतिमहिना

तिसरं वर्ष – 34,000/- रुपये प्रतिमहिना

शुल्क

SC/ST/PWD – रु. 200/-

इतर उमेदवारांसाठी – रु. 1000/-

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी   https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

Jio देत आहे घर बसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या पद्धत

jio
Mukesh Ambani

खूप कमी लोकांना माहित आहे कि रिलांयस जियो तुम्हाला घर बसल्या पैसे कमवण्याची संधी देत आहे. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियोने 2020 मध्ये एक सर्विस सादर केली होती, जिच्या माध्यमातून ग्राहक घर बसल्या पैसे कमवू शकतात. या सर्व्हिसचा एक अँड्रॉइड अ‍ॅप आहे जो प्ले स्टोरवर Jio POS Lite नावाने उपलब्ध आहे. Jio POS Lite अ‍ॅप एक कम्यूनिटी रिचार्ज अ‍ॅप आहे, या अ‍ॅपच्या माध्यमातून केलेल्या स्वतःच्या आणि इतरांच्या रिचार्जवर तुम्हाला तुम्हाला 4.16 टक्के कमीशन मिळते. चला जाणून घेऊया हे अ‍ॅप कसे वापरायचे.

Jio POS Lite द्वारे अशाप्रकारे कमवा पैसे 

  • सर्वप्रथम प्ले स्टोरवरून Jio POS Lite अ‍ॅप इंस्टॉल करा आणि मग ओपन करा.
  • त्यानंतर या अ‍ॅपला आवश्यक त्या परवानग्या द्या.
  • त्यानंतर Register Now वर टॅप करा.
  • इथे तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी आणि जियो मोबाईल नंबरची माहिती टाकावी लागेल. त्यानंतर तुम्हाला Recharge Partner वर टॅप करा.
  • त्यानंतर खाली दिलेल्या Generate OTP वर टॅप करा. आता तुमच्या जियो नंबरवर एक OTP येईल, तो एंटर करा. आता तुम्हाला नाव आणि ई-मेल आयडी विचारला जाईल.
  • इथे तुम्हाला तुमचे लोकेशन देखील सेट करावे लागेल. त्यानंतर टर्म्स अँड कंडीशन्सवर चेक करून Continue वर टॅप करा.
  • त्यानंतर लॉगइन वर टॅप करा. तुमचा जियो नंबर एंटर केल्यावर एक OTP येईल, तो एंटर करा.
  • वारंवार लॉगइन करावे लागू नये म्हणून तुम्हाला mPIN बनवण्याच्या ऑप्शन येईल.
  • तुमच्या आवडीचा पिन तुम्हाला सेट करावा लागेल.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर 4 ऑप्शन दिसतील. यात रिचार्ज, माय अर्निंग्स, ऑप्शन लोड आणि पासबुक यांचा समावेश असेल.
  • पहिल्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही कोणत्याही नंबरवर रिचार्ज करू शकता. त्यातून तुमची जी कमाई होईल ती माय अर्निंग्समध्ये दिसेल.
  • कोणत्याही नंबरला रिचार्ज करण्याआधी तुम्हाला तुमच्या अकॉउंटमध्ये कमीत कमी 500 रुपयांचा बॅलेन्स अ‍ॅड करावा लागेल. यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ऑनलाइन बॅंकिंगचा वापर करू शकता.
  • या अ‍ॅपद्वारे केलेल्या रिचार्जवर 4.16 टक्के कमीशन मिळते.

MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अखेर जाहीर; या दिवशी होणार

परीक्षा केंद्र
Changes in MPSC syllabus, exams to be descriptive

मुंबई 04 ऑगस्ट : राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची चातकासारखी वाट बघत असतानाच आता अखेर सरकारनं परीक्षेच्या तारखांची घोषणा ((MPSC Exam 2021 Date Declared) केली आहे. एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी होणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता 4 सप्टेंबर 2021 रोजी या परीक्षा होणार (MPSC Exam 2021 Date) आहेत.

2020 मध्ये होणारी ही संयुक्त पूर्व परीक्षा 6 वेळेस पुढे ढकलली होती. 806 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. PSI/ STI/ASO या पदांसाठी ही परीक्षा होत आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभा कमी होताच राज्य व केंद्र शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. अशात आता एमपीएसचीच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीखही जाहीर करणार आली आहे.

एमपीएससीच्या परीक्षार्थींनी 9 ऑगस्टपर्यंत परीक्षेची तारीख जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता आयोगाला जाग आली आहे. ‘कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थिती संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनच्या अनुषगांने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतच माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल’, असं परिपत्रकातून सांगण्यात आलं आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा –

सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा

राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा

पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा

एकूण – 806 जागा

आर फॅक्टर आठ राज्यात वाढतोय, कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही

नागपुरात बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ, मात्र मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनक

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही हे आठ राज्यातील आर फॅक्टर दर्शवत आहे अशी माहिती केंद्र सरकारने आज दिली. आठ राज्यातील वाढता आर फॅक्टर ही एक महत्वाची समस्या असल्याचे सरकार सांगत आहे.

केंद्र सरकारच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल यांनी इशारा दिला की, अजून ४४ जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा जास्त आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरियंटमुळे आलेली दुसरी लाट अजून संपलेली नाही. याचबरोबर १८ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या चार आठवड्यात वाढत असल्याचे दिसून आले आहे.

डॉ. पॉल म्हणाले की, ‘डेल्टा व्हेरियंट ही मोठी समस्या आहे. कोरोना महामारी अजून संपलेली नाही. देशात अजूनही दुसरी लाट अस्तित्वात आहे.’ त्यांनी कोरोनाच्या आर फॅक्टर बाबत चिंता व्यक्त केली आहे. आर फॅक्टर जास्त असेल तर विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे दर्शवते.

हीच ती आठ राज्य

पॉल यांनी सांगितले की, ‘कृपा करुन हे लक्षात ठेवा की आर फॅक्टर हा ०.६ किंवा त्याच्या खाली असावा लागतो. जर तो १ च्या पुढे असेल तर ती मोठी समस्या आहे. याचा अर्थ विषाणू पसरू पाहतो आहे.’ ते म्हणाले की, पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या गेल्या आठवड्यापेक्षा कमी आहे. पण, आता नव्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे.

आर फॅक्टर जास्त १ पेक्षा जास्त असलेल्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लक्षद्वीप, तामिळनाडू, मिझोरम, कर्नाटक, पदुचेरी आणि केरळ यांचा समावेश आहे.

फक्त आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात घसरण दिसत आहे. तर पश्चिम बंगाल, नागालँड, हरियाणा, गोवा, दिल्ली आणि झारखंडमध्ये आर फॅक्टर १ आहे.

आर फॅक्टरची वाढ म्हणजे रुग्ण संख्या वाढ

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, ‘ज्या वेळी आर फॅक्टर हा १ च्या वर असतो त्याचा अर्थ रुग्णसंख्यांचा कल वाढता असतो. तो नियंत्रणात आणण्याची गरज आहे.’ ते पुढे म्हणाले की, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचा सरासरी आर फॅक्टर हा १.२ इतका आहे. याचा अर्थ एक बाधित व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींना बाधित करत आहे.

महामारीत आर फॅक्टरचे टार्गेट जर १ च्या खाली असले तर विषाणू पुढे जाऊन प्रसार करणे थांबवतो कारण तो लाट येण्याइतपत लोकांना बाधित करुन शकत नाही. भारतात आज ३० हजार ५४९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासात ४२२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल नव्या बाधितांचा आकडा ४० हजार १३४ इतका होता.

पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

भारतात पॉनोग्राफी (Pornography) बाबतचे नियम अतिशय कठोर आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra)याला पॉनोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली. पॉर्न फिल्म बनवणं आणि त्या प्रसिद्ध करणं या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. तरुणांमध्ये पॉर्न फिल्म (Porn Film) पाहण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं किंवा अविवाहितांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु एका अभ्यासातून मात्र वेगळाच खुलासा झाला आहे. विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न (Married Women) पाहण्याचं प्रमाण अधिक असल्याचं अभ्यासातून, सर्व्हेतून समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लग्नानंतर स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्यामागच्या कारणांबाबतही खुलासा झाला आहे.

यूरोपियन फेडरेशन ऑफ सेक्सोलॉजी (European Federation of Sexology) यांनी केलेल्या एका अभ्यासातून विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण अधिक असल्याचा हा खुलासा झाला आहे. त्याउलट लग्नानंतर पुरुषांमध्ये मात्र पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झाल्याचंही या अभ्यासात समोर आलं आहे.

या अभ्यासादरम्यान युरोपातील काही विवाहित जोडप्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी जोडप्यांना त्यांच्या सेक्स लाईफ (Sex Life), पॉर्न पाहणं, सेक्शुअल लाईफमधील बदलांबाबत प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेमध्ये 9 टक्के महिलांनी लग्नाआधी पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं. तर 28 टक्के महिलांनी लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं.

पुरुषांमध्ये हे प्रमाण अगदी उलट असल्याचं सर्व्हेतून समोर आलं. लग्नाआधी 23 टक्के पुरुष, तर लग्नानंतर 14 टक्के पुरुष पॉर्न पाहत असल्याचं म्हटलं.

स्त्रिया लग्नानंतर ताण कमी करण्यासाठी पॉर्न पाहत असल्याचं समोर आलं आहे. तसंच सेक्स लाईफ फँटसीची इच्छा हेदेखील 6.9 टक्के महिलांमध्ये पॉर्न पाहण्याचं कारण आहे. लग्नानंतर पुरुष आर्थिक आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्याने त्यांचं सेक्स लाईफकडे दुर्लक्ष होतं. परिणामी पार्टनरकडेही दुर्लक्ष होतं. त्यामुळेच अधिकतर स्त्रिया लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याचंही समोर आलं आहे.

Maharashtra HSC Result 2021: बारावी बोर्डाचा निकाल आज ,कुठे बघायचा, कसा डाउनलोड करायचा?

पुणे, 3 ऑगस्ट: महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचा बारावीचा म्हणजेच (MSBSHSE HSC Result 2021) HSC चा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. या वर्षी कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाने नेहमीप्रमाणे लेखी परीक्षा घेतलेली नाही. आता अंतर्गत गुण आणि मूल्यांकनाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याने निकाल लावण्यात आलेला आहे. हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी 4 नंतर खुला होईल.

कसा बघायचा Result?

बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

Nagpur Weather

Nagpur
haze
25 ° C
25 °
25 °
65 %
1kmh
100 %
Thu
39 °
Fri
38 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
37 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...