Home Blog Page 127

नदी, नाले, चेंबरची सफाई सात दिवसांत पूर्ण करा अन्यथा जबाबदार धरण्यात येईल – महापौर नदी, नाले स्वच्छतेचा घेतला आढावा

order of joshi to cleaning river and chambers

नागपूर, ता. २८ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नागपुरातील तीन नद्या, शहरातील नाले आणि पावसाळी नाल्यांची सफाई करण्यात येते. यावर्षी काम वेळेआधी सुरू करण्यात आले असले तरी अद्याप पूर्ण झाले नाही. त्याचा वेग वाढवा. पुढील सात दिवसांत सफाई पूर्ण करण्यात यावी, अन्यथा पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती उद्‌भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

शहरातील नदी, नाला, चेंबर सफाईचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आमदार तथा ज्येष्ठ नगरसवेक प्रवीण दटके, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त राजू भिवगडे, प्रकाश वराडे, अशोक पाटील, किरण बागडे, स्नेहा करपे, गणेश राठोड, साधना पाटील, सुषमा वांडगे उपस्थित होते.

नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीनही नद्या मिळून सुमारे ४६ किलोमीटरची लांबी आहे. यातील सुमारे ४४ किलोमीटर स्वच्छतेचे कार्य पूर्ण झाले आहे. उर्वरीत कार्य ३० मे पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी दिली. नदीतून काढलेला गाळ आणि माती शक्यतो सुरक्षा भिंतीजवळ न ठेवता बाहेर काढून इतरत्र टाकण्याचा प्रयत्न आहे. जेथे हे शक्य होते, तेथील माती बाहेर काढण्यात आली. मात्र, जेथे शक्य नाही, तेथे ती सध्या ठेवण्यात आली आहे. नदी स्वच्छतेसाठी १० पोकलेनचा वापर करण्यात आला असल्याची माहितीही श्रीमती बॅनर्जी यांनी दिली.

नाग आणि पिवळी नदीचा जेथे संगम आहे, त्यापुढेही खोलीकरण आणि स्वच्छतेचे कार्य करणे गरजेचे आहे. पोरा नदीचे स्वच्छता कार्यसुद्धा ग्रामीण भागात करणे गरजेचे आहे. कारण शहरात जरी स्वच्छता केली तरी ग्रामीण भागात पाणी अडले तर त्या अडलेल्या पाण्यामुळे नागपूर शहरात पाणी साचते. त्यामुळे शहर हद्दीच्या बाहेरही स्वच्छता करण्याची सूचना माजी महापौर तथा आमदार प्रवीण दटके यांनी केली.

यावेळी सर्व सहायक आयुक्तांनी मोठे नाले, लहान नाले, चेंबर आणि पावसाळी नाल्यांच्या सफाईच्या प्रगतीची माहिती दिली. मशीन उशिरा मिळाल्यामुळे धंतोली झोनचे कार्य १० जूनपर्यंत होईल, अशी माहिती सहायक आयुक्त किरण बागडे यांनी दिली. अन्य झोनची नाले सफाईची उर्वरीत कामे पुढील पाच दिवसांत होईल, अशी माहिती संबंधित सहायक आयुक्तांनी दिली. वस्त्यांमधील लहान नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे सुरु असून त्याचेही काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘त्या’ शाळांना नोटीस द्या

नागपुरातील सेंट झेविअर्स आणि सेंट पॉल शाळा नदीलगत आहे. मुख्य रस्त्यापासून शाळेत जाण्यास अद्यापही योग्य सोय नाही. शाळांचा आजूबाजूचा परिसर सखल असल्यामुळे तेथेही पाणी साचते. बऱ्याचदा अग्निशमन विभागाच्या सहकार्याने शाळेतून मुलांना बाहेर काढण्याचे कार्य करण्यात येते. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी आहे. त्यामुळे मनपातर्फे त्या शाळांना नोटीस बजावून पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शाळांनी तशी व्यवस्था करावी, अशा आशयाची नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी संबंधित सहायक आयुक्तांना दिले.

Also Read- अडचणी असल्यास विलगीकरण केंद्र प्रमुखांना संपर्क करा! महापौर संदीप जोशी यांचे आवाहन

अडचणी असल्यास विलगीकरण केंद्र प्रमुखांना संपर्क करा! महापौर संदीप जोशी यांचे आवाहन

Mayor Sandip Joshi

नागपूर, ता. २८ : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येते. तेथे नागपूर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांची व्यवस्था बघण्यासाठी प्रत्येक विलगीकरण केंद्रावर इंसिडंट कमांडर आणि सहायक इंसिडंट कमांडरची नेमणूक करण्यात आली आहे. विलगीकरण केंद्रात प्रत्येक व्यक्तीला उत्कृष्ट व्यवस्था देणे यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असून कुठलीही अव्यवस्था होत आहे, असे वाटत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपुरात प्रोझोन बिल्डर्स रेसिडेन्शियल स्कीम चिचभवन, व्ही.एन.आय.टी. अंबाझरी, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, पाचपावली, वसंतराव नाईक छात्रावास, धरमपेठ, राजनगर पोलिस वसाहत, छत्तरपूर फार्म हाऊस, सिम्बॉयसिस कौशल्य विकास विद्यापीठ, भांडेवाडी, राधास्वामी सत्संग ब्यास, कळमेश्वर रोड, लॉ कॉलेज होस्टल, आमदार निवास, सिव्हील लाईन्स, रविभवन, सिव्हील लाईन्स हे ११ विलगीकरण केंद्र आहेत. त्यातील क्षमतेनुसार आणि जागा उपलब्धतेनुसार नागरिकांना संबंधित ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात येते. येथील इंसिडंड कमांडर आणि सहायक इंसिडंट कमांडरचे मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रोझोन बिल्डर्स रेसिडेन्शियल स्कीम येथील इंसिडंट कमांडकर उपअभियंता राधेश्याम निमजे (९९२३४२५८९९), उपअभियंता आनंद मोखडे (८८८८८१२०२२), व्हीएनआयटी अंबाझरी येथील इंसिडंट कमांडर उपविभागीय अभियंता ए.पी. गोटे (९४२२१०३८४८), पाचपावली पोलिस क्वार्टर येथील इंसिडंट कमांडर सहायक अभियंता एन.टी. बाराहाते (९४२२१६६०५२), वसंतराव नाईक छात्रावास धरमपेठ येथील इंसिडंट कमांडर उपविभागीय अधिकारी सुहास अल्लेवार (९४२३४१९३४६), राजनगर पोलिस वसाहत येथील इंसिडंट कमांडर सहायक अभियंता रेहान खान (८६९८२९४७०७), छत्तरपूर फार्म येथील इंसिडंट कमांडर उपविभागीय अभियंता व्ही.जी. नाईक (९४२१८०६०७३), सिम्बॉयसीस कौशल्य विकास विद्यापीठ येथील इंसिडंट कमांडर उपअभियंता उज्ज्वल धनविजय (९१४५४४२९७३), राधास्वामी सत्संग ब्यास, कळमेश्वर रोड येथील इंसिडंट कमांडर अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी (९९७००५७६४७), लॉ कॉलेज होस्टल, लॉ कॉलेज चौक येथील इंसिडंट कमांडर उपअभियंता श्रीकांत देशपांडे (९९२३३८५६३३), आमदार निवास येथील इंसिडंट कमांडर उपविभागीय अभियंता एल.पी. राऊडकर (९४२३४०२९७०), रविभवन, सिव्हील लाईन्स नागपूर येथील इंसिडंट कमांडर उपअभियंता चंद्रशेखर गिरी (९७३००२३८८) असा आहे.

विलगीकरणात पाठविलेल्या नागरिकांना संबंधित ठिकाणी भोजन, रहिवास तथा अन्य व्यवस्थेत कुठल्याही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित केंद्राच्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Also Read- नागपुरात येणा-या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक

नागपुरात येणा-या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर, ता. २८ : विमान, रेल्वे, बस, खासगी वाहन अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून नागपूर शहरात येणा-या प्रवाशांना शासनाच्या दिशानिर्देशानुसार १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. गृह विलगीकरणाचा शिक्का मारलेली कोणतिही व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्याला मनपातर्फे ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

लॉकडाउनमध्ये शहराबाहेर अडकलेले किंवा कामानिमित्त शहरात येउ पाहणारे लोक आता नागपुरात परतत आहेत. विविध माध्यमातून हे प्रवासी शहरात दाखल होत आहेत. मात्र शहरात आल्यानंतर त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करणार की ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करणार हा अनेकांमध्ये संभ्रम आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने दिशानिर्देश जारी केले असून त्यानुसार शहरात येणा-या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारण्यात येणार असून त्याला १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. यासाठी मनपातर्फे संबंधित व्यक्तीच्या घराबाहेर पोस्टर लावले जाईल. त्यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव नमूद करून ‘ही व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’ असून बाहेर कुठेही फिरताना आढळल्यास मनपाच्या नियंत्रण कक्षात ०७१२-२५६७०२१ आणि ०७१२-२५५१८६६ या क्रमांकावर नागरिकांनी माहिती दयावी, तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्तीला मनपाच्या विलगीकरण कक्षामध्ये नेण्यात येईल, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

गृह विलगीकरणामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वत:सह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी घराबाहेर निघू नये. त्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास असा कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास त्यांनी तात्काळ मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आपल्या जवळच्या खाजगी किंवा शासकीय दवाखान्यात जाउन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्येही नागरिकांना उपचार घेता येणार आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये ताप, खोकला, निमोनिया किंवा तत्सम लक्षणे असलेले रुग्ण आल्यास संबंधित डॉक्टरांनी त्या रुग्णाचे ‘स्वॅब’ घ्यावे व त्याचा अहवाल येईपर्यंत रुग्णाला आयसोलेशनमध्येच ठेवावे. ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याची माहिती तात्काळ मनपाला देण्यात यावी. संबंधित रुग्णावर त्वरीत उपचार केले जाईल, असेही आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

Also Read- नागपुरात ‘टीम वर्क’ मुळेच कोरोना नियंत्रणात : पोलीस आयुक्त उपाध्याय

नागपुरात ‘टीम वर्क’ मुळेच कोरोना नियंत्रणात : पोलीस आयुक्त उपाध्याय

Dr. Bhushan Kumar Upadhyay

नागपुर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात पोलीसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागपूर पोलिसांनी महापालिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने एक टीम वर्क म्हणून यात यश प्राप्त केले आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. कोरोनाच्या या लढाईत पोलिसांना साथ दिल्याबद्दल प्रशासन आणि नागरिकांचे त्यांनी आभारही मानले.

पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पोलिसांसह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांसह नागरिकांचीही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पोलिसांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी ‘टीम वर्क’ म्हणून काम केले. लॉकडाऊननंतर पोलीस रस्त्यांवर दिवसरात्र तैनात होते. रस्त्यावर सरकारचे धोरण व कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. सीपी ते पीसी (शिपाईपर्यंत) सर्वच रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. सव्वा दोन महिन्यांपासून पोलीस डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. एका वेळी ६०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात असतात. पोलीस कर्मचारी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत ड्युटी बजावत आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये तर पोलिसांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. तेथून कुणालाही बाहेर जाऊ दिले जात नाही आणि बाहेरच्या व्यक्तीलाही आत प्रवेश दिला जात नाही आहे. यामुळे कोरानाचा प्रादुर्भाव वाढलेला नाही. यात थोडीशीही चूक झाली असती तर परिस्थिती अतिशय गंभीर झाली असती. कंटेनमेंट झोनमध्ये काम करणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले. शासकीय यंत्रणेत पोलीसच सर्वाधिक प्रभावित होत आहेत.

डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, कोविड संसर्गिक आणि संशयित लोकांना रुग्णालयात किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये ने-आण करण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. यादरम्यान अनेकदा संघर्षाचीही परिस्थिती निर्माण झाली. परंतु पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने शहरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. उलट पोलिसांनी समजावल्यानंतर विरोध करणारेही समर्थन करायला लागले. अनेक नागरिकांनी कोविड योद्धा बनून पोलिसांची मदत केली. धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांची मदत केली. यामुळे नागपुरात कोरोना मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात राहिला. या यशाचे श्रेय पोलिसांना देण्याच्या प्रश्नावर डॉ. उपाध्याय म्हणाले, पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. यशाचे श्रेय हे प्रत्येक कोरोना योद्ध्यास द्यायला हवे.

Also Read- ADB, India sign $177 million loan for state road improvements in Maharashtra

ADB, India sign $177 million loan for state road improvements in Maharashtra

Asian Development Bank

The Asian Development Bank (ADB) and the Government of India today signed a $177 million loan to upgrade 450 kilometers (km) of state highways and major district roads in the state of Maharashtra.

The signatories to the Maharashtra State Road Improvement Project were Shri Sameer Kumar Khare, Additional Secretary (Fund Bank and ADB), Department of Economic Affairs in the Ministry of Finance who signed for the Government of India, and Mr Kenichi Yokoyama, Country Director of ADB’s India Resident Mission who signed for ADB.

After signing the loan agreement, Shri Khare said that the project will improve connectivity between rural areas and urban centers in the state enabling rural communities to better access markets, employment opportunities and services. Improved mobility will expand development and livelihood opportunities outside of the state’s major urban centers to second-tier cities and towns thus reducing income disparities.

Mr. Yokoyama said that the project will also strengthen road safety measures by developing a road safety audit framework that will protect vulnerable groups such as the elderly, women, and children, following the international best practice. Giving more details, Mr. Yokoyama said that another feature of the project is to update road maintenance system by encouraging 5-year performance-based maintenance obligations to contractors to sustain asset quality and service levels.

Overall the project will upgrade 2 major district roads and 11 state highways, with combined length of 450 km, to 2-lane standard across seven districts of Maharashtra, and improve connectivity to national highways, interstate roads, seaports, airports, rail hubs, district headquarters, industrial areas, enterprise clusters and agricultural areas.

The project will also focus on training the Maharashtra Public Works Department project staff to build their capacity in climate change adaptation and disaster resilient features in road design, road maintenance planning and road safety.

ADB is committed to achieving a prosperous, inclusive, resilient, and sustainable Asia and the Pacific, while sustaining its efforts to eradicate extreme poverty. Established in 1966, it is owned by 68 members—49 from the region.

Instagram to let influencers earn from ads on IGTV content

Instagram

San Francisco: Facebook-owned Instagram is rolling out new tools for creators to make money directly from their content on Live and IGTV by bringing video ads to the platform.

To begin with, the ads will only appear when people click to watch IGTV videos from previews in their feed, and the initial round of ads will be vertical videos up to 15 seconds long.

Instagram will share at least 55 per cent of the revenue from these ads with creators, which would motivate more influencers to create material for IGTV.

“Starting next week, we are introducing ads in IGTV, our long-form video destination. We want to support creators’ investment in IGTV by sharing advertising revenue with them,” Instagram said in a statement on Wednesday.

In addition to ads, Instagram would also roll out ‘badges’ next month that can be purchased by subscribers from their favorite creators.

Badges will appear next to a person’s name throughout the live video.

“Fans who have purchased badges in Live will stand out in the comments and unlock additional features, including placement on a creator’s list of badge holders and access to a special heart,” said the company.

Badges will roll out to a few countries in the coming months, including the US, the UK, Brazil, Germany, France, Italy, Turkey, Spain and Mexico.

Also Read- Facebook Messenger Rooms now available in Instagram

मदतीसाठी सोनू सूदने दिला टोल फ्री नंबर, आपल्या घरी जाणा-या मजुरांना विनंती करत म्हणाला – ‘जाणाऱ्यानो, परत नक्की या’

Bollywood actor sonu sood

मुंबई : सोनू सूद अजूनही मुंबईहून परप्रांतीयांना आपल्या घरी पाठवत आहे. आपले काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी त्याच्या टीमने संयुक्तपणे टोल फ्री क्रमांकदेखील जारी केला आहे. याबाबत त्याने आपल्या सोशल मीडियावरही माहिती शेअर केली. बुधवारी बिहारकडे निघालेल्या बसेसच्या प्रवाशांना परत येण्याचे आवाहनही सोनूने केले आहे.

टोल फ्री क्रमांकाबाबत सोनूने एका मुलाखतीत सांगितले, ‘मला दररोज हजारो कॉल येत होते. माझे कुटुंब आणि मित्र सर्व डेटा गोळा करत होते, त्यात बरेच लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे आम्हाला कळले. म्हणून आम्ही कॉल सेंटर उघडण्याचा विचार केला, १८००१२१३७११ हा एक टोल फ्री क्रमांक आहे. आमच्याकडे एक टीम आहे, जी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.’

एका व्हिडीओत सोनू बसमध्ये बसलेल्या लोकांना कुठे जात आहात, असे विचारले. उत्तर मिळाल्यानंतर तो त्यांना परत नक्की या, असे म्हणाला. स्वतः उभे राहून सोनूने बस सॅनिटाइज करुन घेतली आणि प्रवास करणा-या लोकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला. सोनूने आतापर्यंत मुंबईहून सुमारे 12000 लोकांना बिहार, झारखंड, कर्नाटक आणि यूपी या राज्यांमध्ये परत पाठवले आहे.

Also Read- उष्णतेचा रेड अलर्ट, अमरावती जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

उष्णतेचा रेड अलर्ट, अमरावती जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

Red Heat alert

नागपूर : विदर्भात उष्णेतेची लाट आली आहे. आधीच उकाड्याने हैराण झालेल्यांना उष्णतेच्या लाटेने बेजार केले आहे. अमरावती जिल्हात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. तिवसा तालुक्यातील डेहनी शेतशिवारात एका ५८ वर्षीय गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तिवसा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे आता देशात उष्णेच्या लाटेमुळे काही भागत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. अशातच एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे विदर्भातील लोक हैराण झाले आहेत. विदर्भात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे तापमान वाढत चालले आहे. तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मागिल तीन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. अमरावतीत उन्हाचा कहर दिसून येत आहे. लोकांनी कोरोना आणि उन्ह्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी बाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस हवामानात कोणताच बदल दिसणार नाही, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि मध्य प्रदेश येथे उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे.

Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ पॉझिटिव्ह,एक मृत्यू : मृत्यूची संख्या ९

Pulwama-like Attack Averted in J&K as Security Forces Neutralise IED Recovered from Car, Driver Escapes

Pulwama

Srinagar: Averting a possible Pulwama-like attack, the J&K police and the bomb disposal squad of the Army on Tuesday destroyed an IED recovered from a car in Avigund Rajpora area.

Acting on a tip off that a terrorist was moving around in Pulwama area with explosives-laden Santro car, the police began hunt and intercepted the vehicle. A team of National Investigation Agency (NIA) has also arrived at the stop.

A few rounds were fired after which the driver, stated to be a Hizbul Mujahideen (HM) militant, abandoned the vehicle and escaped.

“We had received an information that a militant of Jaish-e-Mohammed is going to carry out the operation. So we suspect that Adil (occupant of the car carrying IED) — a Hizbul Mujahideen militant — is also in touch with Jaish-e-Mohammed,” Kashmir IG Vijay Kumar said, adding that Adil intended to target vehicles of security forces.

“We suspect that the vehicle was carrying 40-45 kg of explosives,” he further said.

According to local reports, the police found explosives in a drum on the rear seat. The bomb disposal squads were called in and the car was exploded by them, while a team pf police kept a watch and evacuated people from the nearby areas.

The vehicle had a fake number plate. Some reports stated that it was the number of a scooter registered somewhere in the Kathua district of Jammu zone. The case has been handed over to the NIA.

Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ पॉझिटिव्ह,एक मृत्यू : मृत्यूची संख्या ९

नागपूरच्या पार्वतीनगरात कन्टेन्मेंट झोन विरोधात नागरिक रस्त्यावर

citizens street against containment zone

नागपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. पांढराबोडी येथील नागरिकांनी विरोध केल्यानंतर मंगळवारी पार्वती नगर व जवाहर नगर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले.

प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना नागरिकांना अत्यावश्यक सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला. कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही निर्बंधांमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना परिसराच्या बाहेर जाता येत नाही तर परिसराबाहेरील व्यक्तींना आत येता येत नाही यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील खासगी नोकरदारांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्या नोक­ऱ्या जात आहे. मोलमजुरी करणाऱ्या धान्य व बाहेरून जेवणाचा पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत मदत होत नसल्याने नागरिकांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे.

Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ पॉझिटिव्ह,एक मृत्यू : मृत्यूची संख्या ९

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ पॉझिटिव्ह,एक मृत्यू : मृत्यूची संख्या ९

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

नागपुर : एकीकडे लॉकडाऊन शिथिल झाल्याने रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येने जोर पकडला आहे. बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपुरात रुग्णांची संख्या ४४६ वर पोहचली असून मृतांची संख्या नऊ झाली आहे. सतरंजीपुरा येथील ७१ वर्षीय महिलेची प्रकृती गेल्या काही दिवसापासून खालावली होती. परंतु घरीच उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री तिला मेयोत दाखल केले. परंतु घरीच तिचा मृत्यू झाला होता. रेड झोनमधील रुग्ण असल्याने तिचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. सतरंजीपुरा वसहतीतील हा दुसरा मृत्यू आहे. नागपुरातील पहिला मृत्यू याच वसाहतीत झाल्यावर १०० वर रुग्ण पॉझिटिव्ह आले तर दीड हजारावर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, मंगळवारी १४ दिवस पूर्ण झालेल्या याच वसाहतीतील अनेक संशयितांना क्वारंटाईन सेंटरमधून सोडण्यात आले. आता पुन्हा घरीच मृत्यू झाल्याने पुन्हा या भागातील लोकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या महिन्यातील हा चौथा मृत्यू आहे. या शिवाय, नाईक तलाव, बांगलादेश, मोमीनपरा, सतरंजीपुरा, कामठी, सावनेर, हावरापेठ व हंसापुरी येथेही रुग्णांची नोंद झाली.

नाईक तलाव, बांगलादेश कोरोनाच्या नव्या वसाहती

गेल्या अडीच महिन्यात आतापर्यंत ४५ वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण दिसून आले. यात मोमीनपुरा व सतरंजीपुरा येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. परंतु आता जसजसे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसतसे नव्या वसाहतींमध्ये रुग्ण आढळून येत आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये गजबजलेली वसाहत असलेल्या नाईक तलाव व बांगलादेश येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. या शिवाय मोमीनपुरा येथून तीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एक गर्भवती आहे.

हावरापेठ येथे पुन्हा दोन रुग्ण

हावरापेठ ओंकारनगर येथून मंगळवारी ५२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. आज त्याची ५१वर्षीय पत्नी आणि २३ वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह आला. त्यांचे नमुने एम्समध्ये तपासण्यात आले. या दोघांनाही एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या एम्समध्ये सात रुग्ण उपचार घेत आहेत.

कामठीत तीन तर सावनेरमधील एक पॉझिटिव्ह

मुंबई येथून कामठीत आपल्या स्वगृही परतलेले पती, पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचे नमुने एम्समध्ये पॉझिटिव्ह आले. कामठीत आता रुग्णांची संख्या पाच झाली आहे. शिवाय सावनेरमध्ये पहिल्यांदाच रुग्ण आढळून आला. हा रुग्णही मुंबई येथून आल्याचे बोलले जाते. मेयोच्या प्रयोगशाळेत या रुग्णाची चाचणी झाली. सतरंजीपुरा आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले बहुसंख्य रुग्ण रुग्णालयातून घरी परतले. मात्र त्यानंतरही रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज याच वसाहतीतील एक मृत्यू व एका रुग्णाची नोंद झाली आहे. हंसापुरीतही रुग्ण वाढताना दिसूून येत आहे. आज पुन्हा एका रुग्णाची नोंद झाल्याने या वसाहतीतील रुग्णांची संख्या पाच झाली आहे.

नऊ महिन्याच्या मुलाचा मृत्यू

मेळघाट येथील भुतरुंग गावातील नऊ महिन्याच्या मुलाचा आज मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या रुग्णाला गेल्या काही दिवसापासून सर्दी, खोकला व ताप होता. मेडिकलमध्ये याची तपासणी केली असता त्याला ‘सारी’ म्हणजे ‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’चे निदान झाले. आतापर्यंत दोन वर्षाच्या आतील रुग्णाचा हा दुसरा मृत्यू आहे.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित १३४
दैनिक तपासणी नमुने १७९
दैनिक निगेटिव्ह नमुने १६६
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४४६
नागपुरातील मृत्यू ०९
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३५६
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २५३३
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १६८७
पीडित-४४६-दुरुस्त-३५६-मृत्यू-९

Also Read- आला उन्हाळा, तब्येत सांभाळा… घराबाहेर निघणे टाळा, भरपूर पाणी प्या

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा… घराबाहेर निघणे टाळा, भरपूर पाणी प्या

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर, ता. २७ : शहरात उष्णतेची लाट वाढली आहे. नवतपा सुरू असल्याने उष्माघात होण्याचा धोका जास्त आहे. उष्णतेच्या लाटेपासून होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघणे शक्यतो टाळा, भरपूर पाणी प्या, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

उष्णतेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी मनपाने दिशानिर्देश जाहीर केले आहेत. याशिवाय उष्माघाताचा त्रास होत असल्यास मनपाच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात संपर्क साधावा तसेच मनपाच्या नियंत्रण कक्षात ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. याशिवाय रुग्णवाहिकेसाठी १०८ या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

उष्माघात टाळण्यासाठी मनपातर्फे दिशानिर्देश जारी केले आहेत, त्यानुसार दररोजच्या तापमानाच्या माहितीसाठी रेडिओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करणे, तहान लागलेली नसताना सुद्धा भरपूर पाणी प्या, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरणे, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करणे, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवणे, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

याशिवाय घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, ग्रीन व सनशेडचा वापर करण्यात यावा. उन्हाळ्यात पक्ष्यांचे पाण्याविना हाल होउ नयेत यासाठी प्रत्येकाने घराच्या छतावर सावलीत पाणी आणि पक्ष्यांचे खाद्य ठेवावे, रात्री घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा, थंड पाण्याने वेळोवेळी आंघोळ करावी, कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. बांधकाम स्थळी किंवा अन्य ठिकाणी काम करणा-या कामगारांनी सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा, जास्तीत जास्त कामे पहाटेच्या वेळी करावीत, गरोदर महिला व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेत घरातच थांबावे, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.

हे टाळा

– लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.

– दुपारी १२ ते ३ यावेळेत उन्हात निघणे टाळा

– गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळा

– दुपारी १२ ते ३ यावेळेत बाहेर जास्त तापमान असलयास शारिरीक कामे करणे टाळा

– उन्हात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवा

– चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेयामुळे शरिरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ही पेय टाळा

– शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळा

Also Read- कोव्हिड संदर्भात आवश्यक माहिती तीन दिवसात सादर करा!

कोव्हिड संदर्भात आवश्यक माहिती तीन दिवसात सादर करा!

Mayor Corona Addhava Meeting

नागपूर, ता. २७ : कोव्हिड-१९ संदर्भात मनपातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. मनपातर्फे विलगीकरण केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने मनपाला किती निधी मिळाला, यासह विलगीकरण केंद्रात कार्यरत अधिका-यांची माहिती येत्या तीन दिवसात सादर करा तसेच कोव्हिड संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पदाधिका-यांची आयुक्तांसोबत बैठक एक आयोजित करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले.

नागपूर शहरातील कोव्हिड-१९ संदर्भात सद्यस्थिती, मनपातर्फे करण्यात आलेल्या महत्वपूर्ण उपाययोजना आणि मनपातर्फे उभारण्यात आलेले विलगीकरण कक्षामधील व्यवस्थेचा बुधवारी (ता.२७) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन (आरोग्य) डॉ.प्रदीप दासरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची स्थिती, बरे झालेले रुग्ण, बाधित झोन, विलगीकरण कक्ष व त्यातील व्यवस्था, विलगीकरण कक्षातील संबंधित अधिका-यांचे कार्य या सर्व बाबींचा आढावा घेतला. प्रशासनातर्फे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई यांनी माहिती सादर केली. डॉ.सवाई यांनी सांगितले की, नागपूर शहरात ११ मार्चपासून आजपर्यंत ४१४ कोरोना रुग्ण संख्या असून यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३३७ पूर्णपणे बरे झालेत व सद्यस्थितीत ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. व्हेंटिलेटर किंवा आयसीयूमध्ये अशा गंभीर स्थितीत एकही रुग्ण नाही. सद्यस्थितीत शहरातील लक्ष्मीनगर झोन वगळता इतर नउही झोनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. रुग्णांच्या संपर्कात येणा-यांच्या व्यवस्थेसाठी मनपातर्फे आठ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. सर्व विलगीकरण कक्षात एकूण १६२५ जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या आठही विलगीकरण कक्षातील व्यवस्थेसाठी मनपातर्फे आठ व्यक्तींकडे जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचीही माहिती यावेळी डॉ.योगेंद्र सवाई यांनी दिली.

विलगीकरण कक्षामध्ये गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांमार्फत नगरसेवकांकडे केल्या जातात. त्यामुळे मनपाच्या सर्व विलगीकरण कक्षाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिका-यांचे नाव व त्यांच्या संपर्क क्रमांकाची यादी तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. बैठकीमध्ये अनुपस्थिती अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश महापौरांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेद्वारे राधास्वामी सत्संग न्यास या ठिकाणावरून प्रत्येक कॉरेंटीन सेंटरवर अल्पोपहार व जेवन पोहोचविण्याची व वितरीत करण्याकरीता मे. हॉटेल हेरीटेज यांची नियुक्ती करण्यातआलीआहे. त्याच प्रमाणे चहा व पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था मे. हॉटेल हेरीटेज हे स्वतः करतील. संबंधीत सेंटरवरील जबाबदारअधिकारी/कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्र. खाली नमुद केलेले आहे. कृपया त्याची नोंद घ्यावी व सेंटर्सवरील सोई व सुविधाबाबत काही अडचणी असल्यास संबंधीत अधिका-यांशी तसेच संबधीत झोनचे सहा.आयुक्त यांचेशी संपर्क साधावा.

अ.क्र. विलगीकरण सेंटरचे नाव अधिका-यांचेनाव भ्रमणध्वनी क्र. वितरण करणारी एजेन्सी
1 पाचपावली पोलिस क्वॉर्टर, पांचपावली, नागपूर श्री. प्रशांत पुस्तोडे 9404155138 मे. हॉटेल हेरीटेज, नागपूर

1) श्री. रंधीर खंडुजा, मालक

(भ्र.क्र.7276222222)

2) श्री. गीरीराज, मॅनेजर

(भ्र.क्र.8007735355)

2 एम.एल.ए. होस्टेल, सिव्हील लाईन्स, नागपूर श्री. वि. जी. नाईक 9421806073
3 रविभवन, सिव्हील लाईन्स, नागपूर श्री. सुर्यकांत पाटील 8698000201
4 वनामती कॅम्पस, व्हि.आय.पी. रोड, धरमपेठ, नागपूर श्रीमती  कडु 7030012330
5 सिम्बॉइसिस स्कील डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी होस्टेल, वाठोडा, नागपूर श्री. उज्वल धनविजय 9145442973
6 युनिव्हर्सिटी बॉईज होस्टेल, लॉका कॉलेज चौक, नागपूर श्री. श्रीकांत देशपांडे 9923385633
7 व्हि.एन.आय.टी श्री. सुहास अल्लेवार 9423419346
8 आर.पी.टी.एस. श्री. डि.डि.मेंडुलकर 9923389244

 

Ravi Shastri turns 58; RCB, Kohli, BCCI wish Team India head coach

Ravi Shastri

Mumbai : Today (May 27) is the 58th birthday of current India head coach Ravi Shastri and Indian Premier League frnachise Royal Challengers Bangalore (RCB) wished Shastri on his birthday by wishing him good luck.

“Here’s wishing Team India legend and Head Coach, Ravi Shastri, a very Happy Birthday! Have a great one coach!,” tweeted RCB.

India skipper Virat Kohli also took to social media on Thursday to extend birthday wishes to Shastri.

“Many seem confident but only few are brave. Happy birthday Ravi bhai. God Bless #throwback,” Virat Kohli wrote on Twitter.

Earlier on Thursday, the Board of Control for Cricket in India (BCCI) also posted a photo tribute to wish Ravi Shastri. “Here’s wishing #TeamIndia Head Coach @RaviShastriOfc a very happy birthday,” BCCI wrote.

Shastri has done very well as the head coach on Team India and has played an important role in helping the Kohli-led Indian side reach new milestones in international cricket, he was also a very useful all-rounder for the Indian team as a player. Shastri will always be remembered for helping Team India clinch Benson & Hedges World Championship of Cricket in 1985.

Also Read- Google is Giving Every Employee $1000 Allowance to Buy Laptops And More For Work From Home

Providing essential supplies to healthcare kits, here’s how Amitabh Bachchan has been helping people during lockdown

Amitabh Bachchan Helped needy

Mumbai 2020 : Apart from being at the forefront of public awareness for Doctors, Essential workers and the Centre and State Governments for India, superstar Mr Amitabh Bachchan has instructed his office to undertake and commence activities on his behalf to help the underprivileged at this difficult time. Managing Director of AB Corp Ltd, Mr Rajesh Yadav is spearheading commendable work for the needy on behalf of Mr Bachchan.

He with the help of Haji Ali Trust and Pir Makhdum Saheb Trust started with the distribution of 4500 packets of cooked food on a daily basis since 28th March 2020 to till date on the various locations in Mumbai as stated here under –

Haji Ali dargah
Kolsa bunder/reti bunder
Arab Galli
Antop hill
Garib Nawaz Nagar
Babulnath Mandir
Worli lotus
Mahim dargah
Dharavi
Sion 90 feet road
Nargis Dutt Nagar Bandra
Nehru Nagar Juhu etc

They have also distributed about 10,000 ration packets of dry ration to 10,000 families which would suffice each family ration requirement for a month. These recipients are only the poor and needy people.

Further, he and his team are now distributing 2000 dry food packets, 2000 water bottles and around 1200 slippers daily from 9th May 2020 to migrant workers who are leaving Mumbai for their native place.

Mr Rajesh Yadav also came with the idea of sending migrant workers by buses to Uttar Pradesh so with a lot of efforts they are finally sending more than 10 buses to UP this Thursday which would be flagged from Haji Ali.

Partnering with various agencies and local authorities, Mr Bachchan’s office has distributed countless numbers of masks and sanitizers and also donated about more than 20000 PPE kits to hospitals, Police stations, BMC Offices and funeral places.

Also Read- करण जोहरच्या घरातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण, बिल्डिंगच्या एका भागात 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील

Google is Giving Every Employee $1000 Allowance to Buy Laptops And More For Work From Home

annual I/O developer

India 2020 : Even as Google, along with pretty much every company in the world, finetunes its strategy to balance the work from home and return to work formats for employees, the company has announced that every Googler will get $1000 as an allowance to buy anything they need to make the work from home situation more comfortable for them. This will most likely include computers and laptops for those who may not have a very good computing device on their hands at the moment, furniture such as a computer table or equipment that helps while working from home.

“Because we still expect that most Googlers will be largely working from home for the rest of this year, we’ll be giving each Google an allowance of $1,000 USD, or the equivalent value in your country, to expense necessary equipment and office furniture,” says Sundar Pichai, CEO of Google and Alphabet, in an email sent to all Google employees. This allowance will most certainly ease the burden on employees as they work from home and have to buy necessary hardware. And it also helps boost morale of employees in these tough times, in the sense that they can be reassured that the company is looking out for them. Depending on what all you need, it may not cover everything, but $1000 will be a big help nevertheless.

Google is also working on the roadmap that should see them re-open more offices in more cities around the world by July 6, depending on local conditions, and is looking at around 10% occupancy in each. “This will give Googlers who need to come back to the office—or, capacity permitting, who want to come back—the opportunity to return on a limited, rotating basis,” says Pichai. Google will have rigorous health and safety measures in place to ensure social distancing and sanitization guidelines.

Pichai does talk about the Google work culture and how chance encounters in office helped develop some of the best ideas but is also factoring in the current global situation amidst the Coronavirus pandemic. “Moving ahead, we are looking to develop more overall flexibility in how we work. Our campuses are designed to enable collaboration and community—in fact, some of our greatest innovations were the result of chance encounters in the office—and it’s clear this is something many of us don’t want to lose,” he says. “At the same time, we are very familiar with distributed work as we have many offices around the world and open-minded about the lessons we’ll learn through this period,” he adds.

Also Read- Facebook Messenger Rooms now available in Instagram

India-China Border Flare-up Latest Addition to History of Disputes Guided by Diplomacy, Strategic Timing

India-China border

India 2020 : ‘Hindi-Chini Bhai Bhai’ — the famous slogan which was the catchphrase of India’s diplomacy with China in the mid 1950s now seems to be a distant dream as the two Asian powerhouses are entangled in a serious border dispute along Eastern Ladakh and Naku La in Sikkim.

The current border crisis between India and China is not new. There are various stretches of dispute between the 3,488 long Line of Actual Control (LAC).

The India-China border is divided into three sectors — Western (Ladakh), Middle (Himachal Pradesh and Uttarakhand) and Eastern (Sikkim and Arunachal Pradesh). The Middle sector remains largely peaceful. India accuses China of illegally occupying Aksai Chin in Ladakh, while China does not accept the McMahon Line as the official border because it was signed by the Tibetan representatives in the 1914 Simla Convention, and claims the entire Indian state of Arunachal Pradesh as its territory.

We look back at some of the more recent INDO-SINO border skirmishes post 2014 and try and connect them with India’s post independence history. We also look at the strategic timing and the diplomacy behind these altercations.

May 2020: Eastern Ladakh and Sikkim

The recent scuffle started near the northern banks of the Pangong Tso Lake, two-thirds of which is under Chinese control. Sources state that on May 5, the Chinese objected to the presence of Indian troops in the disputed area which led to fist-fights and stone pelting, leaving a few injured on both sides.

On May 9, there was a standoff with blows exchanged at the Naku La pass in Sikkim along the LAC, located at 19,000 feet above sea level when a patrol party of the People’s Liberation Army (PLA) was stopped by yjr Indian soldiers.

The more serious confrontation could happen in the Galwan Valley region of Aksai Region — the flashpoint of the 1962 War — where the Chinese have accused India of undertaking infrastructure construction activities. China was annoyed after India’s Border Roads Organisation had built the Shyok-Daulat Beg Oldi road last year. It does not want India to gain a military advantage by gaining access to Daulat Beg Oldi where the Indian Air Force reactivated an Advanced Landing Ground (ALG) in 2008.

According to sources, the trigger was the construction of the Col Chewang Rinchen Setu — India’s highest altitude all-weather bridge. The developments at Pangong Tso Lake and Naku La seemed to have triggered the PLA who made incursions 1 to 3 km inside what India claims is their territory. The PLA has moved 5,000 soldiers of its border defence regiments close to the LAC.

This latest aggression by China comes at a time when the country is facing criticism from all over the world for the spread and lack of transparency of information related to Covid-19. China was forced to agree to an impartial probe into the virus source and the role of the WHO’s response to the pandemic after a resolution seeking the same was backed by 120 countries, including India. India’s new leadership role as the Chair of the Executive Board of the WHO may have also peeved China and forced it to show assertiveness back home amid huge economic losses due to Covid-19.

China was also unhappy after India revoked Article 370 in 2019, specifically over the formation of Ladakh as a Union Territory — as it claims Aksai Chin to be a part of their territory.

Also Read- विमान प्रवाशांसाठी राज्य शासनाचे दिशानिर्देश जाहीर

पाकिस्तानातील टोळधाडीचं संकट विदर्भात धडकलं; संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्यावर आक्रमण

locust-infestation

नागपूर : एका बाजूला कोरोनाचे संकट तर दुसरीकडे तोंडावर आलेल्या मान्सूनच्या लगबगीने पेरणीकरीता शेतीच्या मशागतीत विदर्भातील शेतकऱी व्यस्‍त असताना, आता शेतकऱ्यांसमोर नाकतोड्यांच्या टोळधाडीचे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तानातील टोळधाडीचं संकट राजस्थाननंतर आता मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रातील विदर्भात धडकलं आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये असलेल्या संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्यावर या टोळधाडीने आक्रमण केले आहे. यामुळे ऐन संकटाच्या काळात शेतकरी आणखीनच भयभीत झाला आहे.

मध्य प्रदेश मार्गे सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या भागातून ही टोळधाड नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड या तालुक्यातून वर्धा जिल्ह्यात पोहोचली आहे. सध्या ही टोळधाड काटोल नरखेड आणि वर्धा तालुक्यातील काही भागात उडताना दिसत आहे. या टोळधाडीतील टोळ म्हणजेच नाकतोडे हे सर्व प्रकारच्या झाडांची पाने खातात. झाडाला केवळ खोड,काड्याच शिल्लक राहतात. टोळधाड ही समूहाने पिकावर आक्रमण करते, एका समूहात टोळची संख्या कोट्यवधी मध्ये असते आणि ती पाच दहा किलोमीटर अंतरावर पसरते.

विदर्भातील काटोल, नरखेड, मोर्शी, वरूड या भागात सध्या भाजीपाला, संत्रा, मोसंबी, लिंबू या झाडांना टोळधाडीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या टोळधाडीपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रशासनही चिंतेत आहे.

विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या टोळधाडीने शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा, मका, मोसंबी, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान केले.

या टोळधाडीमध्ये कोट्यवधींच्या संख्येने नाकतोडे आहेत. एकावेळी पाच ते दहा किलोमीटर परिघातील शेकडो एकर शेतजमिनीतील पिकांचे रात्रीच्या वेळी हे नाकतोडे नुकसान करतात. नागपुर आणि अमरावतीच्या जिल्हा प्रशासनाने या टोळधाडीची दखल घेऊन उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

Also Read- विमान प्रवाशांसाठी राज्य शासनाचे दिशानिर्देश जाहीर

विमान प्रवाशांसाठी राज्य शासनाचे दिशानिर्देश जाहीर

GoAir
GoAir

नागपूर, ता. २६ : महाराष्ट्र सरकारने सोमवारी (ता.२५) संध्याकाळी राज्यातल्या सर्व विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिशानिर्देश जाहीर केले आहेत. या दिशानिर्देशामध्ये विमानतळ प्रशासन आणि प्रवाशांसाठी महत्वाच्या सूचना देण्यात आल्यात आहेत. त्यानुसार राज्यातील विमानतळावर येणा-या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि प्रवाशांनी १४ दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) राहणे बंधनकारक आहे. या कालावधीमध्ये प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. राज्य शासनाच्या या दिशानिर्देशाची नागपुरातही अंमलबजावणी करण्यात येत असून मनपाच्या आरोग्य पथकामार्फत येणा-या व जाणा-या प्रत्येक प्रवाशाची ‘थर्मल स्क्रिनींग केली जात आहे.

राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक दिशानिर्देशानुसार, विमान प्रवास करणा-या प्रत्येक प्रवाशाला ‘आरोग्य सेतू’ ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे. प्रवास सुरु होण्यापूर्वी विमानतळ व्यवस्थापनाद्वारे प्रत्येक प्रवाशाची थर्मल चाचणी केली जात असून कोणतेही लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश दिले जाते. सर्व प्रवाशांसह एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करणे तसेच प्रस्थान आणि आगमनानंतरही सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी केली जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही येणा-या व जाणा-या सर्व प्रवाशांची थर्मल चाचणी केली जात असून यासाठी मनपाचे आरोग्य पथक तैनात आहे. थर्मल तपासणीमध्ये लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवाशाला नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेउन यासंदर्भात केंद्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

विमानतळावर येताना किंवा विमानतळावरून निवासस्थानी जाताना प्रवाशांना स्वत:च्या वाहनातून निवासस्थान ते विमानतळ किंवा विमानतळ ते निवासस्थान असा प्रवास करावा लागेल. विशेष म्हणजे, प्रतिबंधित क्षेत्र ते विमानतळ किंवा विमानतळ ते प्रतिबंधित क्षेत्र अशा प्रवासांना परवानगी नाही. प्रत्येक प्रवाशाने विमानतळावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) भरुन घेणे बंधनकारक आहे. स्वयं घोषणापत्रात (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) संबंधित प्रवाशी प्रतिबंधित क्षेत्रातील नाही, तो कोणत्याही प्रकारच्या विलगीकरणात नाही, त्याला कोणतिही लक्षणे नाहीत, कोरोनाची चाचणी केली असल्यास त्याचा अहवाल निगेटिव्हच आहे ही सर्व माहिती सादर करणे अनिवार्य आहे.

वरील नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील. विमानप्रवासांनंतर प्रत्येक प्रवासी हा स्वताचे घरातच १४ दिवसाचे विलगीकराणत राहील. याबाबतीत कुठलीही हयगय संबंधीतां कडून होणार नाही यांची दक्षता संबंधीताने घ्यावयाची आहे. व 14 विलगीकरणाचे अत्यंत काटेकोरपणे व न चुकता पालन करावयाचे आहे.

Also Read- State 2,436 new corona patients, 60 victims recorded, total number of patients reached 52,667

State 2,436 new corona patients, 60 victims recorded, total number of patients reached 52,667

corona

Mumbai : A total of 2,436 new corona patients were found in the state on Monday. The total number of corona victims in the state has now reached 52,667. During the day, 60 corona victims died. The total number of corona victims in the state has gone up to 1,695. A total of 1,186 patients were discharged in the state on Monday. At present, a total of 15,786 patients have been cured in the state. On Monday, 38 patients died in Mumbai, 11 in Pune, 3 in Navi Mumbai, 2 in Thane, 2 in Aurangabad, one each in Solapur, Kalyan-Dombivali and Ratnagiri. A Bihar national has died in Mumbai due to corona.

Patient details :

Mumbai Municipal Corporation 31972, Thane 457, Thane Municipal Corporation 2739, Navi Mumbai 2068, Kalyan-Dombivali 941, Ulhasnagar 180, Bhiwandi-Nizampur 98, Mira-Bhayander 475, Palghar 120, Vasai-Virar 597, Raigad 431, Panvel 360, Nashik Board 1618, Pune Circle 6933, Kolhapur Circle 527, Aurangabad Circle 1508, Latur Circle 249, Akola Circle 766, Nagpur 577, Other States 51.

Three and a half thousand corona patients are cured in Pune division

In Pune division 3 thousand 442 corona infected patients have recovered and gone home and the number of corona infected patients in the division has increased to 7 thousand 218. The active patient is 3 thousand 435. A total of 341 corona-infected patients have died in the department. Also, 212 patients are critical and the rest are under observation, informed the Divisional Commissioner Dr. Presented by Deepak Mhaisekar.

In Satara district, there are 309 corona infected patients and 120 infected patients have recovered and gone home. The number of active patients is 182. A total of 7 patients with corona have died. In Solapur district, there are 590 corona infected patients and 265 infected patients have recovered and gone home. The number of active patients is 273. A total of 52 patients with corona have died. In Sangli district, there are 79 corona infected patients and 46 infected patients have recovered and gone home. The number of active patients is 31. A total of 2 patients infected with corona have died. In Kolhapur district, there are 341 corona infected patients and 13 infected patients have recovered and gone home. The number of active patients is 326. A total of 2 patients infected with corona have died.

459 patients and 10 deaths in a day in Pune district

In Pune district, 459 patients were found and 10 died during the day. The total number of corona victims in Pune district has reached 6,159 and the death toll has reached 280, the administration said.

Also Read- राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टद्वारे पोलिसांना आवश्यक किटचे वाटप

करण जोहरच्या घरातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण, बिल्डिंगच्या एका भागात 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील

Karan Johar

मुंबई : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या घरात काम करणा-या दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी दिली. करणने सांगितले की, त्याने ही माहिती बीएमसीला दिली असून दोघांनाही घरातीलच एका भागात क्वारंटाईन करण्यात आले आहे. नियमांनुसार संपूर्ण इमारत सॅनिटाइज केली गेली आहे. करण जोहर मुंबईच्या कार्टर रोडस्थित यूनियन पार्क रेसिडेन्सी नावाच्या एका उंच इमारतीत राहतो. येथे त्याचे सुमारे 8 हजार चौरस फूट सी-फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट असून त्याने ते 32 कोटींमध्ये खरेदी केले होते. त्याच्यासोबत आई हीरु जोहर आणि जुळी मुले रुही आणि यश राहतात. करण जोहरच्या घराचे इंटेरियर शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले आहे.

करण जोहर सर्व खबरदारीच्या पावले उचलणार

करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. करणने लिहिले आहे- “कुटुंबातील अन्य लोक आणि संपूर्ण स्टाफ सुरक्षित आहे. इतरांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. आम्ही सकाळीच सगळ्यांनी कोरोनाची चाचणी केली. मात्र सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. परंतु, सुरक्षेच्यादृष्टीने आम्हा सगळ्यांना 14 दिवस विलगीकरणात ठेवले आहे.”

दोघांचीही व्यवस्थित काळजी घेतली जाईल

करणने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “घरातील ज्या दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. हा खरचं कठीण क्षण आहे. मात्र घरात राहून आणि योग्य ती काळजी घेऊन आपण या संकटावर मात करु. सगळ्यांनी घरात रहा आणि काळजी घ्या.”

यापूर्वी बोनी कपूर यांच्या घरी काम करणा-या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर कपूर कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी झाली. पण सुदैवाने सगळ्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. सध्या बोनी कपूर, जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर घरातील इतर काम करणा-या सदस्यांसह क्वारंटाईन आहेत.

करणने सोमवारी साजरा केला आपला वाढदिवस

करण जोहरने सोमवारी 25 मे रोजी आपला 48 वा वाढदिवस साजरा केला आहे. रुही आणि यश या जुळ्या मुलांशिवाय त्याची आई हीरु जोहरही त्याच्यासोबत या घरात वास्तव्याला आहेत. संध्याकाळी करणने मुलांबरोबर वाढदिवसाचा केक कापण्याचा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवरही शेअर केला होता. त्यानंतर त्याने रात्री 9 वाजता इंस्टाग्राम स्टोरीवर घरातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.

Also Read- Facebook Messenger Rooms now available in Instagram

Facebook Messenger Rooms now available in Instagram

फेसबूक व इंस्टाग्राम

San Francisco: Instagram is the latest in Facebooks family of apps to be integrated with the new group video chat feature Messenger Rooms.

With the latest update, Instagram users will be able to invite up to 50 people for a video chat session.

“Beginning in the present day, you’ll be able to create @messenger Rooms on Instagram and invite anybody to hitch,” Instagram said in a tweet on Friday.

Meanwhile, Instagram also shared a video revealing the steps to make use of the brand new characteristic.

A user first need to go to Instagram Direct messages. There, tap on the video chat icon. Then select Create a Room. One can now send invitations for the room to their Instagram friends.

Instagram will then create a room and show a link to it. It will also give an option to Join Room or Send Link and if a user tap on Join Room, Instagram will ask to open the room in the Messenger app.

Messenger Rooms integration is also coming to WhatsApp and has been noticed in the beta version.

Last month, Facebook announced Messenger Rooms which allow group video calls of up to 50 people with no time limit.

People can create a room right from Messenger or Facebook, and invite anyone to join the video call, even if they don”t have a Facebook account.

In Facebook Messenger Rooms, the users can post links in their News Feed or in Groups or event pages.

Also Read- Fire Breaks Out at Shoe Factory in Delhi’s Keshavpuram

Fire Breaks Out at Shoe Factory in Delhi’s Keshavpuram

Fire broke out at shoe-factory

New Delhi : A fire broke out in a shoe factory in northwest Delhi’s Keshavpuram on Tuesday morning, an official of the Delhi Fire Service said.

So far, no casualty has been reported in the incident, the official said, adding that the cause behind the blaze is yet to be ascertained.

A call about the fire was received at 8.34 am after which 23 fire tenders were rushed to the spot, said Atul Garg, Director of Delhi Fire Service.

In another incident, around 250 huts were gutted in a blaze that broke out in southeast Delhi’s Tughlakabad village on late Monday night.

We received a call regarding the fire at 12.50 am and 28 fire tenders were sent to the spot and it was brought under control by 3.30 am, he said. No one was injured, he added.

Also Read- Maharashtra Gives Nod to Kerala’s ‘Offer’ of 50 Doctors, 100 Nurses to Fight Covid-19 as Cases Cross 50k

कामठी, रामटेक, उमरेडमध्ये आजपासून आरक्षणाची सुविधा

Reservation kamthi

नागपूर : पहिल्या टप्प्यात ९ आरक्षण कार्यालये सुरू केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आज २६ मेपासून १४ रेल्वेस्थानकांवरील आरक्षण कार्यालये सुरू करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक तसेच रेल्वेच्या परिसरातील आरक्षित तिकीट काऊंटर सुरू करण्यासाठी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून विभागातील इतवारी, भंडारा रोड, गोंदिया, नैनपूर, बालाघाट, राजनांदगाव, डोंगरगड, नागभिड, छिंदवाडा रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालय २२ मेपासून सुरू करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर रोड, आमगाव, तिरोडा, सिवनी, मंडला फोर्ट, ग्वारीघाट, कामठी, रामटेक, वडसा, सावनेर, सौंसर, चांदाफोर्ट, तिरोडी, उमरेड येथील आरक्षण कार्यालय आज २६ मेपासून सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व आरक्षण केंद्रावर प्रत्येकी एक काऊंटर आरक्षणासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान सुरू राहणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी प्रवाशांना शारीरिक अंतर ठेवून आरक्षण कार्यालयात गर्दी करू नये तसेच मास्क वापरण्याची व गरज असली तरच प्रवास करण्याची सूचना केली आहे.

Also Read- राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टद्वारे पोलिसांना आवश्यक किटचे वाटप

राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टद्वारे पोलिसांना आवश्यक किटचे वाटप

distribution of necessary kits

नागपूर,ता.२३ : राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टद्वारे पोलिसांना आवश्यक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार यांनी कोतवाली पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यांना या किटचे वाटप केले.

श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते सॅनिटाझर, मास्क, फेस शील्ड, हॅण्ड ग्लोव्ह ची किट कोतवाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डी.बी. भोसले यांच्या स्वाधिन करण्यात आली. यावेळी राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे घेण्यात येणारे विविध उपक्रम व कार्यक्रमांची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार यांनी डी.बी.भोसले यांना सांगितली.

यावेळी ट्रस्टचे सचिव निरंजन रिसालदार, श्रीकांत आगलावे, अनिल देव, आबा खांडवे, सौरभ महाकाळकर आदि उपस्थित होते. ट्रस्टमार्फत १०० किटचे वाटप विविध पोलिस स्थानकांमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती सचिव निरंजन रिसालदार यांनी दिली.

Also Read- ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन

अमिताभ बच्चनपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी दिल्या ईदच्या शुभेच्छा, सोनाक्षी म्हणाली – प्रार्थनांमध्ये लक्षात ठेवा

Amitabh bachchan_sonakshi sinha

मुंबई : ईद-उल-फितरचा सण आज (25 मे) देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह कार्तिक आर्यन, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, सारा अली खान, अनन्या पांडे आणि सोनाली सहगलसह अनेक स्टार्सनी शुभेच्छांचे मेसेज शेअर केले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनंदन संदेशात लिहिले की, ‘सर्वांना ईद मुबारक आणि या मंगलदिनी शांतता, सौहार्द, चांगले आरोग्य, मैत्री आणि प्रेमासाठी प्रार्थना… आपण शांती आणि प्रेमाने एकमेकांच्या जवळ येऊ या आणि बहीणभाऊ व कुटूंबाप्रमाणेच एकत्र राहू… एक व्हा… एक व्हा…’

सोनाक्षीने लिहिले- प्रार्थनांमध्ये लक्षात ठेवा

सोनाक्षी सिन्हाने शुभेच्छा देताना लिहिले की, ‘ईद मुबारक! जगात पूर्वीपेक्षा जास्त प्रेम आणि करुणा आवश्यक आहे… त्या सर्वांसाठी प्रार्थना करा, ज्यांना त्याची गरज आहे. प्रार्थनांमध्ये लक्षात ठेवा.’

सोनमने लिहिले- ‘माझ्या भावा-बहिणींना ईद मुबारक, आशा आहे की या वर्षाचे सर्व त्रास आणि अडचणी उत्तम उद्याचा पाया असेल. रमजानच्या या पवित्र महिन्यात आमच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.’

अनन्याने खूप प्रेम पाठवलं

अनन्याने तिच्या अभिनंदन संदेशात ‘ईद मुबारक’ लिहिले. ती म्हणाली, ‘खूप खूप प्रेम, सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि एक मोठा व्हर्च्युअल हग पाठवित आहे. #घरी रहा #सुरक्षित रहा.’

कार्तिक आर्यनने ईद मुबारक सांगितले.

ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन

Balbir Singh

भारताला तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवलेले ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंग यांचे आज (दि.२५ ) वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. याबाबतची माहिती त्यांचे नातू कबीर यांनी प्रसिद्धीपत्रकाने दिली. बलबीर सिंग यांना १२ मे रोजी ह्रदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने मोहाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बलबीर सिंग हे भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे एक साक्षीदार होते. त्यांनी तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात महत्वाची भुमिका बजावली. त्यांनी लंडन ऑलिम्पिक (१९४८), हेलसिन्की (१९५२) आणि मेलबर्न (१९५६) या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यातील १९५२ च्या हेलेसिन्की ऑलिम्पिक स्पर्धेत खेळलेल्या संघाचे ते उपकर्णधार होते. तर १९५६ मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघाने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण जिंकण्याची कामगिरी केली होती.

बलबीर सिंग यांनी १९४७ ते १९५८ पर्यंतच्या कारकिर्दित तब्बल २४६ गोल मारले आहेत. याचबरोबर ते १९७५ सालच्या विश्वविजेत्या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापकही होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर क्रीडा वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Also Read- नागपूर की ‘भट्टी’ पूर; पारा जाणार ४७ अंश सेल्सिअस पार

Protests in Hong Kong against China`s proposed national security law; over 180 arrested

Hong Kong

New Delhi: Thousands took to the streets of Hong Kong to protest against China`s planned national security law for the city. The police raised blue flags warning protesters converging outside a department store to disperse before tear gas was first fired near the junction of Hennessy Road and Percival Street, reports the South China Morning Post newspaper.

Protesters later occupied Gloucester Road, while others staged protests holding a banner reading “heaven will destroy the Chinese Communist Party”. While marching towards Wan Chai, they also displayed American flags.

Police reportedly fired pepper balls at one group on Gloucester Road, where they later said that “rioters climbed over railings and dashed through a flyover and multiple carriageways in the vicinity, causing serious obstruction to road traffic” and “they also rampaged through passing vehicles, posing a serious threat to public safety”.

The police stated that “minimum necessary force, including tear gas” had been used, as protesters had thrown umbrellas and water bottles at them.

The protests started two days after a resolution to “prevent, frustrate and punish” threats to national security in Hong Kong was presented to China`s legislature, the National People’s Congress (NPC), the report said.

The draft legislation, which would outlaw acts of secession, subversion and terrorism, is expected to be passed on May 28, authorising the NPC Standing Committee to draft the law and impose it on Hong Kong, bypassing the city`s legislature, the report said.

The bill, which city leader Carrie Lam has called a top priority, provides for jail terms of up to three years. The Legislative Council will debate the bill on Wednesday.

Meanwhile, Hong Kong Police said that they arrested more than 180 people on Sunday. “Terrorism is growing in the city and activities which harm national security, such as ‘Hong Kong independence’, become more rampant,” Secretary for Security John Lee said in a statement.

“In just a few months, Hong Kong has changed from one of the safest cities in the world to a city shrouded in the shadow of violence,” he said, adding national security laws were needed to safeguard the city`s prosperity and stability, according to a Reuters report.

Calls for independence are anathema to Beijing, which considers Hong Kong an inalienable part of the country.

Financial Secretary Paul Chan wrote on his blog on Sunday the national security law “itself” does not affect investor confidence, only the “misunderstanding” of it does, adding “The central government has already said the law is targeted at the minority of people who are suspected of threatening national security and will not affect the rights of the general public.”

The United States, Australia, Britain, Canada and others have reportedly expressed concerns about the legislation, widely seen as a potential turning point for China`s freest city and one of the world`s leading financial hubs.

Taiwan will provide the people of Hong Kong with “necessary assistance”, President Tsai Ing-wen was quoted by Reuters. Taiwan has become a refuge for a small but growing number of pro-democracy protesters fleeing Hong Kong, which has been convulsed since last year by anti-Beijing and anti-Hong Kong government protests.

Taiwan will “even more proactively perfect and forge ahead with relevant support work, and provide Hong Kong`s people with necessary assistance”, she wrote.

The number of Hong Kong immigrants to Taiwan jumped 150% to 2,383 in the first four months of 2020 from the same period last year, official data reportedly showed.

Meanwhile, China has accused supporters of Taiwan independence of colluding with the protesters. China believes Tsai to be a “separatist” bent on declaring the island`s formal independence.

Also Read- Amazon India is creating close to 50,000 seasonal opportunities across its fulfilment and delivery network to meet customer needs

Maharashtra Gives Nod to Kerala’s ‘Offer’ of 50 Doctors, 100 Nurses to Fight Covid-19 as Cases Cross 50k

CM Uddhav Thackeray

Mumbai 2020 : Grappling with an aggressive rise in the coronavirus cases, the Maharashtra government has asked Kerala to provide 50 trained specialist doctors and 100 nurses for treatment of virus patients in the state.

In a letter to the Kerala government on Sunday, The Brihanmumbai Municipal Corporation (BMC), civic body of Mumbai, asked for medical staff on a temporary basis for its Mahalaxmi Covid jumbo facility.

However, the BMC later called the letter a formality and said the Kerala government itself offered to send medical staff, and wanted an official letter for the same. It added that the state has enough medical staff, but since it was offered help, it has taken it.

The state recorded 3,041 new COVID-19 cases and 58 deaths on Sunday, taking the total number of cases to 50,231, of which 33,988 are active cases. Death toll in Maharashtra stands at 1,635. Total 1,196 people recovered and were discharged on Sunday, and 14,600 patients have been discharged since the beginning of the pandemic in the state, Maharashtra Health Department said in a statement.

Also Read- Corona Virus; विदर्भात नव्या ४१ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या १२१६

नागपूर की ‘भट्टी’ पूर; पारा जाणार ४७ अंश सेल्सिअस पार

nagpur_heat_highest temperature

नागपूर : शनिवारनंतर रविवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. रविवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शिवाय या मोसमातील नागपुरातील हा सर्वाधिक उष्ण दिवसदेखील ठरला. दररोज तापमानात वाढ होत असून पारा आणखी वाढू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

मे महिना सुरू झाल्यानंतर सातत्याने नागपूरचे तापमान वाढत आहे. मागील काही दिवसापासून उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. रविवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवायला लागला होता. शहरात ४६.७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सरासरीहून ३.९ अंश सेल्सिअसने अधिक असून २४ तासातच तापमानात ०.२ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. रात्री उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतच होते. घरांमध्ये नागरिकांना कुलरमुळेदेखील दिलासा मिळाला नाही.

नागपूरकरांसाठी परीक्षेचा आठवडा

हवामान विभागातर्फे विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात उष्णता कायम राहील व तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वाढत्या तापमानामुळे अगोदरच हैराण होत असलेल्या उपराजधानीतील नागरिकांसाठी पुढील काही दिवस परीक्षेचे ठरु शकतात.

Also Read- देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात

Nagpur Weather

Nagpur
haze
38 ° C
38 °
38 °
12 %
3.6kmh
0 %
Sat
38 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...