Amitabh Bachchan and Jaya Bachchan are celebrating 47 years of their blissful marriage on Wednesday. Big B took to social media on the special occasion to share some throwback pictures from his wedding night with Jaya.
Big B is seen putting the vermilion on Jaya’s forehead as the two perform the traditional wedding puja. For the special night, Big dressed up in a sherwani and looked dashing while Jaya pulled off the red saree with utmost grace.
Big B also made a revelation on social media while he shared his wedding throwback pics with Jaya. He said that his father Harivansh Rai Bachchan was opposed to the two of them going for an outing before marriage so they tied the knot first.
Revealing the story behind his marriage with Jaya, Big B wrote on social media, “47 years .. today .. June 3, 1973. Had decided if Zanjeer would succeed, we would along with a few friends go to London for the first time .. My Father asked who you going with? When i told him who , he said you must marry her before you go .. else you don’t go .. I obeyed (sic).”
Check out adorable, viral pics from Big B’s wedding ceremony with Jaya in 1973.
On the movies front, Big B’s next with Ayushmann Khurrana, Gulabo Sitabo, is all set to premiere on Amazon Prime Video this month. He is also featuring in Jhund, Chehre and Brahmastra, all of which are scheduled to release this year.
New Delhi:PC and printer major HP Inc is gearing up to launch affordable Always Connected PCs, which currently come with a price tag of Rs 1 lakh and above, for the mid-segment mainstream users this month.
Likely to be launched around mid-June, the ‘Always Connected’ PCs from HP will target small and medium businesses and individual professionals who are working from home in the social distancing times and require next-gen devices to ease workloads, reliable sources told IANS on Tuesday.
New HP PCs are likely to be priced at least half of the current prices for ‘Always connected’ premium devices, to help mainstream users get access to premium features.
These devices would support faster video downloads, smoother video calls and other network data intensive activities.
HP’s Spectre and Elite Dragonfly PCs currently offer ‘Always Connected’ features but these are premium notebooks and cost over 1 lakh and above.
According to the latest report from the International Data Corporation (IDC), in anticipation of an upcoming lockdown, many businesses increased their orders for notebooks, which resulted in a 7.1 per cent YoY increase for this segment in March quarter.
“Enterprises across all segments seem to be preferring notebooks over desktops during the current scenario of work from home under the lockdown,” said Bharath Shenoy, Market Analyst, PC Devices, IDC India.
“As companies and employees try to adjust to remote working requirements, the immediate task is to make the workforce functional with minimal losses in productivity. Hence, the demand for notebooks in the enterprise segment is expected to remain strong in the coming quarters,” Shenoy added.
HP Inc retained the top position in the overall Indian PC market with a share of 28.2 per cent in the first quarter this year.
नागपुर :एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेला एमआयडीसी टेकचंदनगर येथील ७३ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेली एक परिचारिका मंगळवारी पॉझिटिव्ह आली. तर मनपाचे आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ५८३ वर पोहचली आहे.
विशेष म्हणजे, बजाजनगर येथील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा तोंडावर असताना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या महिन्यात रुग्णांची संख्या उच्चांक गाठेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. यामुळे घराबाहेर पडताना मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन डॉक्टर करीत आहेत. धंतोली येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या वृद्धाचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. ३० मे रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे नमुने तपासण्यात आले. यात २४ वर्षीय परिचारिका पॉझिटिव्ह आली. ही परिचारिका बजाजनगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, नागपुरात पहिला रुग्ण बजाजनगरातील होता. आता पुन्हा वसाहतीतील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णांची संख्या तीन झाली आहे.
सतरंजीपुरा झोनचे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह
सतरंजीपुरा झोनमधील सोमवारी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. यामुळे त्याचदिवशी या झोनअंतर्गत आरोग्य विभागातील चार डॉक्टर, तीन परिचारिका, हेल्थ वर्कर, डाटाएन्ट्री ऑपरेटर अशा ३७ लोकांचे नमुने आज मेयोमध्ये तपासण्यात आले. यात बिनाकी येथील एक महिला कर्मचारी तर सतरंजीपुरा झोनच्या समोर राहणारा एक पुरुष कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यामुळे उर्वरित लोकांना होम क्वारंटाईन करणार की, कामावर बोलविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिमकी येथील १३ रुग्ण पॉझिटिव्ह
मोमिनपुरा, सतरंजीपुरानंतर टिमकी हे नवे हॉटस्पॉट ठरत आहे. आज या वसाहतीतून पुन्हा १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. वसाहतीतील रुग्णांची संख्या २६ झाली आहे. विशेष म्हणजे, आज पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णांमध्ये बहुसंख्य रुग्ण हे १४व्या दिवशी पॉझिटिव्ह आलेले आहेत.
लोकमान्यनगर, मोमिनपुरा, भानखेडा येथील दोन रुग्ण
लोकमान्यनगर, मोमिनपुरा, नाईक तलाव व भानखेडा वसाहतीतील प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर हंसापुरी व मोमिनपुरा येथून प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण क्वारंटईन होते. नीरीच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांमधून ४४ वर्षीय महिला गुमगाव येथील तर दुसरा २६ वर्षीय पुरुष रुग्ण हा कोंढाळी येथील आहे.
सात महिन्याच्या गर्भवतीची कोरोनावर मात
मोमिनपुरा येथील सात महिन्याच्या गर्भवतीने कोरोनावर मात केली. मेयो रुग्णालयातून तिला आज सुटी देण्यात आली. मेडिकलमध्ये भरती असलेल्या आठ रुग्णांना सुटी देण्यात आली. यातील चारही पुरुष रुग्ण लक्ष्मीनगर येथील आहेत. तर उर्वरित एक गड्डीगोदाम, एक मोमिनपुरा तर दोन टिमकी येथील आहेत. यांना दहा दिवसानंतर लक्षणे नसल्याने सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ३९९ झाली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित २०५
दैनिक तपासणी नमुने ५३९
दैनिक निगेटिव्ह नमुने ५२१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५८३
नागपुरातील मृत्यू ११
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३९९
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,७८४
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,८६३
पीडित-५८३-दुरुस्त-३९९-मृत्यू-११
नागपूर :पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळीय हालचाली सुरू असल्याचा परिणाम विदर्भावरदेखील झाला आहे. विदर्भात मंगळवारी जवळपास सर्वच ठिकाणी थंडावा होता. एकाही शहरात ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली नाही. नागपुरात ३२.७ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. तर गोंदियामध्ये सर्वात कमी ३१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी सकाळी अनेक ठिकाणी पाऊस झाला. दिवसभर आकाशात ढगांचीच गर्दी होती. त्यामुळे कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीहून हा आकडा ९.७ अंश सेल्सिअसने कमी होता.
सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात ९.१ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.
पश्चिम किनारपट्टीवरील स्थितीमुळे विदर्भात वातावरण बदलले आहे. विदर्भातील बहुतांश भागात ४ जूनपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर नागपूरसाठी हा इशारा ६ जूनपर्यंत जारी करण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वर्धा येथे १ मिमी तर यवतमाळ येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली.
Cyclone Nisarga LIVE Updates:The India Meteorological Department has said that the cyclone’s eye diameter has decreased during the last one hour, indicating intensification of system. “Wind speed has increased from 85-95 kmph to 90-100 kmph gusting to 110 kmph,” the department added.IMD Director, Mumbai, KS Hosalikar said that the cyclone could make a landfall between 1pm and 4pm as it is now 95 km from Alibaug and 150 km from Mumbai. Officials said that the system is now being continuously tracked by the Doppler Weather Radars (DWRs) in Mumbai (Maharashtra) and Goa.
Elaborating on the expected outcome, IMD said that major damages could be caused to thatched houses and huts. Roof tops may blow off. Unattached metal sheets may fly. Damage to power and communication lines may happen, major damage to Kutcha and some damage to Pucca roads, flooding of escape routes, breaking of tree branches, uprooting of large avenue trees, damage to banana and papaya trees, large dead limbs blown from trees, major damage to coastal crops and damage to embankments/ salt pans.
Residents of Palghar, in Mumbai’s suburbs, have been experiencing light rain since morning as Cyclone Nisarga is set to intensify into a ‘severe cyclonic storm’ in the next six hours. The metropolis and its neighbouring areas have been witnessing rainfall since Tuesday evening, prompting NDRF to deploy 20 teams and the local administration asking residents to be prepared for snapping of power and cuts in water supply during the landfall.
“The Cyclonic Storm ‘NISARGA’ over Eastcentral Arabian Sea moved north-northeastwards with a speed of about 11 kmph during past 06 hours, and lay centred at 2330 hours IST of 02nd June, 2020 over Eastcentral Arabian Sea near latitude 16.8°N and longitude 71.5°E, about 290 km west-northwest of Panjim (Goa), 290 km south-southwest of Mumbai (Maharashtra), 250 km south-southwest of Alibagh (Maharashtra) and 500 km south-southwest of Surat (Gujarat),” the India Meteorological Department said in its latest bulletin.
It is very likely to intensify into a Severe Cyclonic Storm during next 06 hours, IMD said, adding, it is very likely to move north-northeastwards and cross north Maharashtra and adjoining south Gujarat coast between Harihareshwar and Daman, close to Alibagh (Raigad District, Maharashtra) during the afternoon of today the 03rd June as a Severe Cyclonic Storm with a maximum sustained wind speed of 100-110 kmph gusting to 120 kmph.
Only 19 flights, including 11 departures and eight arrivals, will be operated from the Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) on Wednesday, in the wake of Cyclone Nisarga. According to GVK MIAL, which manages the CSMIA, the aforementioned flights will be operated by five airlines, including Air Asia India, Air India, IndiGo, GoAir, and SpiceJet.
Maharashtra, Gujarat, Daman and Diu, and Dadra and Nagar Haveli have been put on high alert as some parts of these two states and the Union Territories fall on the path of the cyclone that developed over a low pressure area over the Arabian Sea.
Ahead of the expected landfall of cyclone ‘Nisarga’ in Alibaug in Maharashtra’s Raigad district, Mumbai and its metropolitan areas received rainfall since evening on Tuesday, which intensified later in the night. “Met updates at 10.30 pm, 2 Jun. Mumbai and around rainfall since evening. Now its picked up intensity,” India Meteorological Department’s (IMD) Mumbai deputy director general of meteorology K S Hosalikar tweeted.
The IMD has predicted moderate rainfall in most parts of the metropolis and heavy to very heavy rainfall in isolated places over the next 24 hours.
मुंबई :अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करीत आहे. आज दुपारी निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात परिसरात ताशी १२० किमी वेगाने वारे वाहत आहेत. तसेच, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. तसेच, किनारपट्टीच्या विविध भागात एनडीआरएफच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत आठ, रायगडमध्ये पाच, पालघरमध्ये दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरीत दोन आणि सिंधुदुर्गात एनडीआरएफची एक तुकडी तैनात असणार आहे. एनडीआरएफच्या एका रेस्क्यू टीममध्ये 45 जवानांचा समावेश आहे.
रत्नागिरीतील ३ तालुक्यात रात्रीपासून वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मंडणगड, गुहागर, दापोली तालुक्यास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अरबी समुद्रातील चक्रीवादळ पणजीपासून २८० किमी, मुंबईपासून ४३० किमी आणि सुरतपासून ६४० किमी अंतरावर होते. ताशी ११ किलोमीटर या वेगाने ते उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढच्या बारा तासांमध्ये याचा वेग आणखी वाढेल. आज दुपारी किंवा संध्याकाळी ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्याचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग ओलांडेल. यावेळी येथे ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील आणि किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडेल.
नागपूर, ता. 2 :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता विविध कायद्याअंतर्गत नागपुर शहरात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणा-या व पान, सुपारी तंबाखुजन्य पदार्थचे सेवन करणा-या, थुंकणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथका (NDS) सह विविध अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढेयांनी यासंदर्भात 1 जून रोजी स्वतंत्र आदेश निर्गमित केला असून नागपुरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपानास (ई-सिगारेटसह) प्रतिबंध करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीच्या अधिन राहून तसेच भादंविच्या तसेच मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होते व विद्रुप झालेल्या भिंती पुन्हा-पुन्हा रंगविण्यासाठी जनतेने कर रुपाने दिलेला पैसा खर्च करणे प्रशासनास भाग पडते व यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो व याचा दुष्परिणामामुळे कर्करोग, श्वसन आजार, पुनरुत्पादन संस्थेचे आजार, पचनसंस्थेचे आजार तसेच क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू, न्युमोनिया यांसारख्या प्राणघात आजारांचा फैलाव होतो. आता तर कोवीड सारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याने निष्पन्न झाल्याने याबाबत अतिदक्षता घेऊन सर्व जनतेच्या हितास्तव प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेस्तव शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे दि. 29.05.2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या, धुम्रपान करणा-यास मुंबई पोलिस अधिनियम कलम 1951 च्या कलम 116 अनुसार पहिल्या गुन्हासाठी 1000 रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तिला दुस-या गुन्हासाठी 3 हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिस-या व त्यानंतरच्या गुन्हासाठी 5 हजार रुपये दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 269 अंतर्गत 6 महिने शिक्षा किंवा दंड , कलम 270 अंतर्गत 2 वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 272 अंतर्गत 6 महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 278 अंतर्गत रुपये 500 पर्यंत दंड चा प्रावधान आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा 2003 च्या कलम 4 चा अंतर्गत रुपये 200 पर्यंत दंड, कलम 5 अंतर्गत पहिला गुन्हासाठी रु. 1000 पर्यंत दंड किंवा 2 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हासाठी रु. 5000 पर्यंत दंड किंवा 5 वर्षे शिक्षा, कलम 6 अ, 6 ब साठी रु. 200 पर्यंत दंड, कलम 7 अंतर्गत उत्पादकाला पहिला गुन्हासाठी रु. 5000 पर्यंत दंड किंवा 2 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही तसेच दुस-या गुन्हासाठी रु. 10,000 पर्यंत दंड किवा 5 वर्षांची शिक्षा होवू शकते. विक्रेतांना पहिला गुन्हाला रु 1000 पर्यंत दंड किंवा 1 वर्षाची शिक्षा व दुस-या गुन्हयासाठी रु 3000 पर्यंत दंड किंवा 2 वर्षे अशी शिक्षेची तरतूद करण्यात आले आहे.
हे आदेश नागपूर महानगरपालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, विविध मंडळे, परिमंडळ, महामंडळे, औद्योगिक वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासी क्षेत्र व संकुले, रेल्वे स्थानके, बस स्थानके, न्यायालयीन संस्था, देवस्थाने, बगीचे, पर्यटनस्थळे, शॉपिंग मॉल, तरणतलाव, सिनेमागृह, व्यायामशाळा, रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स आदी संस्था, आस्थापना व सार्वजनिक क्षेत्रांच्या ठिकाणी आणि आवारातही हा कायदा लागू राहील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, संबंधित झोनचे सहायक आयुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे नागपूर महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी, नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व संबंधित पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे विविध पोलिस अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.
नागरिकांनी या शहराची स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुरक्षेची जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकून सदर प्रतिबंधीत कृत्य करुन् अन्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू नये, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागरिकांसोबतच संबंधीत दुकानदारांनी, व्यवसायीकानीं सुध्दा याबाबीचे गंभीर्य लक्षात घेवून सदर आदेशाचे पालन करावे. स्वादिष्ट/सुगंधीत तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधीत सुपारी यांची निमिर्ती, साठवण, वितरण किंवा विक्री यावर सुध्दा शासन आदेशानुसार प्रतिबंध करण्यात आले आहेत.
नागपूर, ता. १ :सतरंजीपुरा झोनमधील बहुतांशी भाग प्रतिबंधित असून या भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या क्षेत्रात नागरिकांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करून सदर भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा, असे निर्देश स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
पाणी समस्येबाबत स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी सोमवारी (ता.१) गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज या तिनही झोनचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या झोननिहाय बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, नगरसेविका यशश्री नंदनवार, नगरसेवक सर्वश्री प्रदीप पोहाणे, दिपराज पार्डीकर, पुरुषोत्तम हजारे, नितीन साठवणे, रमेश पुणेकर, संजय चावरे, शेषराव गोतमारे, नगरसेविका चेतना टांक, वैशाली रोहनकर, जयश्री रारोकर अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, तिनही झोनचे सहायक आयुक्त, ओसीडब्ल्यूचे अधिकारी व तिनही झोनचे डेलिगेट प्रामुख्याने उपस्थित होते.
गांधीबाग झोनमध्ये पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नसल्याबद्दल यावेळी झोनच्या संबंधित नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले. सतरंजीपुरा आणि लकडगंज झोनमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लकडगंज भागामध्ये बहुतांशी भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र अपु-या टँकरच्या संख्यामुळे नागरिकांना पुरेशे पाणी मिळत नाही. यावर गांभीर्याने दखल घेत स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी लकडगंज झोनमध्ये तातडीने टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. सतरंजीपुरा झोनमध्येही पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
नागपूर, 02 जून :लॉकडाऊन कालावधीत महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले होते. बेरोजगार झाल्या तरुण- तरुणांनी नोकरीत पुन्हा समावून घ्यावे, यासाठी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयापुढे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून निदर्शनं केली.
महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांना कंत्राट पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात कंत्राट संपल्याने मुदतवाढ मिळेल अशी या सर्वांना अपेक्षा होती. आयुक्त तुकाराम मुंढेंनी यासाठी मुदतवाढ दिली होती.
याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. नियमानुसार फेर प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना स्थायी समितीने केली होती. मात्र, प्रशासनाने फेरप्रस्ताव न पाठविता या कनिष्ठ अभियंत्यांना कामावरून कमी केले.
निदर्शने केल्यानंतर अभियंत्यांनी महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा करून कामावर परत घेण्याची मागणी केली आहे.
साई संस्थानने ही केली कर्मचाऱ्यांची पगार कपात
दरम्यान, कोरोनाच्या या संकटकाळात साईबाबा संस्थानने कर्मचाऱ्यांची 40 टक्के वेतनवाढ कमी केल्याने हजारो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत त्यांचा पगार कमी करणे ठीक आहे मात्र, आम्ही दिवसरात्र करूनही आमची पगार कपात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
साईसंस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर आणि आता कोरोना केअर सेंटरसारख्या अत्यावश्यक ठिकाणी काम करणाऱ्यांचे पगार कमी केल्याने आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या या संकटकाळात राज्य सरकारला साईसंस्थानने 51 कोटींची मदत केली. कोरोना केअर सेंटर उभारले आहे. मात्र, त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी करणे अन्यायकारक असून त्यांनी आपला निर्णय रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
TV actress Mohena Kumari Singh and with five of her family members, including her husband, father-in-law and mother-in-law, have tested positive for Covid-19. They were admitted to a hospital in Rishikesh on May 31.
Mohena revealed that it all started with her mother-in-law getting a fever. “At first, her test came negative, so everyone was relaxed, which is why we didn’t do anything after that. Then we saw that the fever was not subsiding. All of us got tested and realised a lot of people in our house were affected without any symptoms as such. I mean, it’s all out there in the world anyway, so many people suffering so much, without coronavirus. That’s about it, She Said.
She added that the symptoms for everyone have been mild. “I guess that’s why nobody understood. I know there is a lot of negative news going around here and there, which is very unfortunate, especially because my in-laws have been doing so much work for so many people. Except my brother-in-law, we all are infected,” she said.
They all are in the hospital, and will remain there till the reports come negative, said Mohena. The 31-year-old dancer and actress has been part of the TV soap Yeh Rishta Kya Kehlata Hai and reality show Dance India Dance.
The princess of Rewa got married to Suyesh Rawat in a high-profile wedding in October last year. The ceremony was held in Haridwar. She is the daughter of Pushpraj Singh, the king of Rewa in Madhya Pradesh.
India’s COVID-19 recovery rate has been improving and stands at 48.19 per cent now, whereas the rate of fatality has seen a steady decline to reach 2.83 per cent, the Union health ministry said on Monday as the death toll rose to 5,394 and the number of infections climbed to 1,90,535.
The country has registered a record single-day spike of 8,392 cases and 230 deaths till Monday 8 AM and is now the seventh worst-hit nation by the COVID-19 pandemic, after US, Brazil, Russia, UK, Spain and Italy.
The number of active COVID-19 cases stood at 93,322 while 91,818 people have recovered so far, of whom 4,835 cured in the last 24 hours.
“The recovery rate in the country is progressively increasing and has reached 48.19 per cent amongst COVID-19 patient,” the ministry said.
The recovery rate has improved from 11.42 per cent on April 15 to 26.59 per cent on May 3 and to 38.29 per cent on May 18, the ministry said.
Presently there are 93,322 active cases in the country which are under active medical supervision.
The case fatality rate is 2.83 per cent as against 6.19 per cent globally, the ministry said.
From 3.30 per cent on April 15, India’s COVID-19 fatality rate declined to 3.25 per cent on May 3 and came down further to 3.15 per cent on May 18.
“A steady decline can be seen in the case fatality rate in the country. The relatively low death rate is attributed to the continued focus on surveillance, timely case identification and clinical management of the cases,” the ministry said.
“Two specific trends are thus noticed, while the recovery rate is increasing on one hand, case fatality is going down on the other,” it said.
The ministry further said that the testing capacity has increased in the country through 472 government and 204 private laboratories (total 676 laboratories). Cumulatively, 38,37,207 samples have been tested so far for COVID 19, whereas, 1,00,180 samples were tested yesterday.
Presenting the case fatality rate for countries having the highest number of deaths, vide WHO situation report-132 dated May 31, the ministry said USA with 1,01,567 deaths has a case fatality rate of 5.92 per cent while UK with 38,376 deaths has a case fatality rate of 14.07 per cent.
Italy, Spain, France and Brazil with 33,340, 29,043, 28,717 and 27,878 deaths have a case fatality rate (CFR) of 14.33 pc, 12.12 pc, 19.35 pc and 5.99 pc respectively.
Mexico which has reported 9,415 COVID-19 casualties has a CFR of 11.13 per cent, Germany with 8,500 deaths has a CFR of 4.68 per cent and Canada with 6,996 deaths has a CFR of 7.80 per cent.
India 2020 :Prime Minister Narendra Modi on Tuesday said India will definitely get its economic growth back as the government continues to pursue various reforms.
Speaking at industry association CII’s annual session, he said the government has taken tough steps to fight the coronavirus pandemic and has also taken care of the economy.
“On the one hand we have to safe lives of our people and on the other hand we have to stabilise the economy and speed up the economy,” he said. “Yes, we will definitely get our growth back,” he asserted.
He said he gets the confidence from farmers, small businesses and entrepreneurs for getting the economic growth back.
“Corona may have slowed our speed (of growth) but India has now moved ahead from lockdown with the phase one of unlock. Unlock Phase-1 has reopened a large part of the economy,” he said.
He said intent, inclusion, investment, infrastructure and innovation are crucial for India to revert back to a high-growth trajectory.
“For us, reforms are not any random or scattered decisions. For us reforms are systemic, planned, integrated, inter-connected and futuristic process,” he said.
He further noted that “for us reforms mean courage to take decisions and taking them to logical conclusion.”
नागपुर :हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा, सतरंजीपुरा व टिमकी या वसाहतीतून मोठ्या संख्येत रुग्ण दिसून यायचे. दरम्यानच्या काळात गोळीबार चौक, गड्डीगोदाम तर आता नाईक तलाव, बांगलादेश व भानखेडा येथे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी नोंद झालेल्या १९ रुग्णांमध्ये एक मनपाचा कर्मचारी आहे. हा रुग्ण वाठोडा या नव्या वसाहतीतील आहे. शिवाय, इंदोरा व जुनी मंगळवारीतही रुग्णाची नोंद झाल्याने नव्या वसाहतींमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढत चालला आहे. रुग्णांची एकूण संख्या ५५९ वर पोहचली आहे.
नागपुरात मार्च महिन्यात १६ रुग्ण, एप्रिल महिन्यात १२२ रुग्ण तर मे महिन्यात सर्वाधिक म्हणजे ४०२ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची वाढत्या संख्येने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. यात नव्या वसाहतींची भर पडत असल्याने सामान्यांमध्ये भीतीचे वातावरणही वाढत आहे. आज वाठोडा येथील गोपालकृष्णनगर येथील २७ वर्षीय मनपाचा कर्मचारी पॉझिटिव्ह आला. सतरंजीपुरा झोनच्या आरोग्य टीममध्ये हा कर्मचारी कर्तव्यावर होता. याचा रुग्ण किंवा संशयित रुग्णाशी थेट संपर्क नव्हता. परंतु तरी तो पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पूर्वी मनपाचा नाईक तलाव येथील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. आता दुसरा कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसेवेत असलेल्या डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.
बांगलादेश, नाईक तलाव हॉटस्पॉट
मेयोच्या प्रयोगशाळेत आज १४ नमुने पॉझिटिव्ह आले. यात इंदोरा,भानखेडा व जुनी मंगळवारी वसाहतीतील प्रत्येकी एक, मोमिनपुरा येथील आठ, नाईक तलाव व बांगलादेश वसाहतीतून दोन तर एक वाठोडा येथील एक रुग्ण आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत पाच नमुने पॉझिटिव्ह आले. हे पाचही नमुने नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. आज सात रुग्ण याच वसाहतीतील आहेत. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत बांगलादेश व नाईक तलाव वसाहतीतून ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे ही वसाहत नवीन हॉटस्पॉट ठरत आहे.
चार डॉक्टरांसह, ३७ परिचारिका व कर्मचारी क्वारंटाइन
सतरंजीपुरा झोनमधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाचा चार डॉक्टर, तीन परिचारिका, हेल्थ वर्कर, डाटाएन्ट्री ऑपरेटर अशा ३७ लोकांचे नमुने घेण्यात आले. नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु नमुना निगेटिव्ह येताच कर्तव्यावर परतण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
चार रुग्णांना डिस्चार्ज
मेयोमधून आज दोन तर मेडिकलमधूनही दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. मेयोतून बरे झालेल्या रुग्णांमध्ये एक मोमिनपुऱ्यातील पुरुष तर दुसरा रुग्ण गड्डीगोदाम येथील महिला आहे. मेडिकलमधून बरे झालेल्यांमध्ये मोमिनपुरा येथील १० वर्षांचा तर गड्डीगोदाम येथील १२ वर्षांचा मुलगा आहे. आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ३९० झाली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित २५२
दैनिक तपासणी नमुने ७०२
दैनिक निगेटिव्ह नमुने ६८३
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५५९
नागपुरातील मृत्यू ११
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३९०
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २७५८
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १९१२
पीडित-५५९-दुरुस्त-३९०-मृत्यू-११
अमरावती, दि. 1 :जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता आधार नोंदणी केंद्रे व आपले सरकार सेवा केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रातील गावे किंवा परिसरात आधार केंद्र सुरु करता येणार नाहीत. इतर ठिकाणी आधार नोंदणी केंद्रे सुरु करताना सामग्री, उपकरण व परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंध दक्षता नियमांचे केंद्रचालक व इतर ऑपरेटर यांनी पालन करावे. काम करणा-यांनी व अभ्यागतांनी मास्क वापरावा. केवळ फोटो काढताना मास्क काढता येईल, मात्र, सुरक्षित अंतर राखले जाण्याची काळजी घ्यावी. प्रत्येक नोंदणी अद्ययावत झाल्यावर ऑपरेटर बायोमेट्रिक उपकरणे स्वच्छ करेल. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना येण्याची वेळ निश्चित करून द्यावी. केंद्रात आधार शिबिर घेऊ नये. कुठलाही नागरिक किंवा केंद्राचा कर्मचारी यांच्यात खोकला, कफ, ताप, श्वसनक्रियेत अडथळा आदी लक्षणे आढळल्यास आधार केंद्रात न येण्याबाबत फलक लावावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
‘युआयडीएआय’ने पुरविलेल्या टेम्प्लेटनुसार पत्रक आधार नोंदणी केंद्राच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश आहेत. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील अमरावती महानगरपालिका व तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणचे आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. हँडवॉश, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळणे आदी दक्षता पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर, ता. १ : शहरात कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत शहरातील रहिवासी क्षेत्र आणि अन्य ठिकाणी कोव्हिडचा प्रादुर्भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत नियमीत सॅनिटायजींग सुरू ठेवा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
विविध विषयाच्या अनुषंगाने सोमवारी (ता.१) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह सदस्य संजय बुर्रेवार, सदस्या विशाखा बांते, सरीता कावरे, आशा उईके, लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, प्रभारी निगम सचिव डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार, हत्तीरोग व हिवताप अधिकारी दिपाली नासरे आदी उपस्थित होते.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या परिसरात सॅनिटायजेशन करिता त्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा स्थितीमध्ये सॅनिटायजेशन प्रक्रिया नियमीत सुरू करण्यात यावी. याशिवाय प्रत्येक प्रभागामध्ये सॅनिटायजेशन व्हावे, कोणताही भाग त्यातून सुटू नये यासाठी त्याचे वेळापत्रक तयार करून ते संबंधित नगरसेवकांना देण्यात यावे व त्यानुसारच कार्यवाही केली जावी. सॅनिटायजेशनकरिता स्वयंसेवी संस्थाना ही परवानगी देण्यात यावी, असेही निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
बैठकीत कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगावर यानंतर पुढे प्रतिबंध व नियंत्रणाबाबत उपाय योजना, शहरातील लहान व मोठे नाले सफाईबाबत दरवर्षी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यावर होणार खर्च व या कामासाठी नवीन मशिनरी खरेदी संदर्भाच्या तक्रारीवर संबंधित विभागप्रमुखांसह बी.व्ही.जी. कंपनीसोबत सविस्तर अहवाल या विषयांवर चर्चा करण्यात आली.
कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई यांनी यावेळी विस्तृत माहिती सादर केली. नागपूर शहरात आतापर्यंत ५०८ रुग्ण असून पुढे हे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. कोणतेही लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील गरोदर मातांसह हायरिस्क रुग्णांची प्राधान्याने तपासणी केली जाते. शहरात आजघडीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा रोड, शालिनीताई मेघे हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याशिवाय शहरातील रुग्ण संख्या वाढल्यास खाजगी रुग्णालयांमध्येही उपचार सुरू केले जाणार असल्याचेही डॉ.योगेंद्र सवाई यांनी सांगितले. कोरोना संदर्भात नागरिकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. ते दूर व्हावेत यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच खाजगी रुग्णालयांसंदर्भात मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात यावे, असेही निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
बी.व्ही.जी. संदर्भात चौकशी समिती
घराघरांमधून संकलित करण्यात येणा-या कच-यामध्ये माती मिश्रीत करून त्याचे वजन वाढवून मनपाकडून अतिरिक्त पैसे घेतल्याच्या आरोप लावले गेले. या संपूर्ण विषयाची सखोल चौकशी व्हावी यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या देखरेखीत चौकशी समिती गठीत करून समितीने येत्या तीन दिवसात आपला अहवाल समितीपुढे सादर करावा, असे निर्देश आरोग्य समिती सभापतींनी दिले.
नागपूर, ता. १ :नाग नदी हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात येणा-या अडचणी, त्रुट्या दूर करून आवश्यक कार्यवाही संदर्भात त्यांच्याशी संबंधित सर्व अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
नागपूर शहरांतर्गत येत असलेल्या नागनदी शुद्धीकरण प्रकल्प व तलावांचे सौंदर्यीकरण, पुनरूज्जीवन या प्रकल्पांची सद्यस्थिती संदर्भात सोमवारी (ता.१) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. महापौर कक्षामध्ये झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, राजेश भूतकर, महादेव मेश्राम आदी उपस्थित होते.
नाग नदी प्रकल्पासाठी ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) अर्थसहाय्य करणार आहे. यासाठी ‘जिका’कडे २५०० कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार शहरातील नाग नदीच्या उत्तर व मध्य झोनमध्ये ५०० किमी सिवर लाईन बदलण्यात येणार आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय नितीन गडकरींनी संकल्पना मांडलेली होती. त्यामुळे त्यांच्याशी या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल,असेही महापौर संदीप जोशी म्हणाले.
शहरातील नउ तलावांचे सौंदर्यीकरण व पुनरूज्जीवन करण्याचा प्रस्ताव होता. या नउ तलावांसाठी ७० कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र ४० लाख रुपये एवढीच तरतूद आता करण्यात आली आहे. सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून निधीच आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय सक्करदरा तलाव प्रकल्पा संदर्भात कार्यादेश होउनही निधी आला नाही. यासंदर्भात संबंधित अधिका-यांनी सविस्तर माहिती ना. नितीन गडकरी यांच्या बैठकीत सादर करावी, असे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले.
नागपूर, ता. १ : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आटोपलेल्या चार लॉकडाऊननंतर आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ‘मिशन बिगीन अगेन’ या शीर्षकांतर्गत सुरू झाला आहे, राज्य शासनाने यासंदर्भात काढलेले आदेश नागपूर महानगरपालिकेने कायम ठेवले असून प्रतिबंधित क्षेत्र वगळता टप्प्याटप्याने तीन टप्प्यात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. 1 जूनपासून हे आदेश लागू होणार असून 30 जूनपर्यंत कायम राहतील.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेयांनी 1 जून रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार, 3 जून पासून नागपूर शहरात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. हे करताना नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोव्हिड-१९ संदर्भातील सर्व दिशा-निर्देशांचे पालन करायचे आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ चा प्रारंभ होत आहे.
पहिल्या टप्प्यात 3 जून पासून राहील या बाबींना परवानगी
– सायकलिंग, जॉगिंग, धावणं, चालणं यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे या ठिकाणी सकाळी 5 ते 7 या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.
– कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.
– प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी
– गॅरेज तसंच वर्कशॉप यांना काम करण्याची परवानगी
– अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालय वगळता इतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचारी वर्ग अथवा 15 कर्मचारी यापैकी जे अधिक असेल अशा उपस्थितीत कार्य सुरू करता येईल.
दुसरा टप्पा 5 जूनपासून, बाजारातील दुकानांना परवानगी
– सर्व मार्केट, दुकाने यांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सम-विषम पध्दतीने परवानगी. मात्र शॉपिंग मॉल आणि मार्केट उघडण्यास मनाई.
– कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमची व्यवस्था अनुज्ञेय असणार नाही.
– सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची असेल. त्याकरता फूट मार्किंगसारखी व्यवस्था करावी.
– लोकांनी जवळच्या मार्केटमध्ये शक्यतो चालत किंवा सायकलवर जाऊन खरेदी करावी.
– सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान/मार्केट तात्काळ बंद करण्यात येईल.
– जीवनाश्यक बाबींसंदर्भात वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी तसेच कॅब- 1+2, रिक्षा-1+2, चारचाकी- 1+2, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी )
टप्पा तीनची सुरुवात 8 जूनपासून
खाजगी ऑफिसेस 10 टक्के उपस्थितीत सुरू राहू शकतात. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छते संदर्भात माहिती देणं अनिवार्य.
या आदेशानुसार परवानगी असलेल्या बाबींना पुन्हा वेगळ्या परवानगीची गरज नाही.
कोणत्या गोष्टी बंद राहतील ?
– शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
– आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक (MHA व्दारा अनुज्ञेय असलेल्या वगळता)
– मेट्रो रेल्वे
– ट्रेन्सची नियमित वाहतूक व घरगुती हवाई वाहतुक (विशेष आदेशाव्दारे अनुज्ञेय वगळता)
– सिनेमाघरं, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणं.
– कोणत्याही स्वरुपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यास विषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
– विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळं
– सलून, स्पा, ब्युटी पार्लर
– शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
काय पाळणे आवश्यक ?
– सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मास्क घालणं बंधनकारक
– सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच सहा फूटांचं अंतर पाळणं आवश्यक
– लग्नासाठी 50 हून अधिक लोकांना परवानगी नाही
– अंत्यसंस्कार विधींसाठी 20 हून अधिक लोकांना परवानगी नाही
– सार्वजनिक ठिकाणी थुंकणं हा गुन्हा असेल.
– सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू यांच्या सेवनावर प्रतिबंध
– ज्यांना शक्य आहे त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ करावं. कार्यालयं, कामाच्या ठिकाणी, शॉप, मार्केट, औद्योगिक केंद्र याठिकाणी गर्दी किंवा एकत्र येण्यास मनाई
– कामाच्या ठिकाणी नियमितपणे सॅनिटायझेशन करणं अनिवार्य. डोअर हँडल्ससारख्या सर्वाधिक व्यक्तींचा संपर्क होणाऱ्या ठिकाणी नियमित स्वच्छता
– कामावर असणाऱ्या लोकांनी एकमेकांदरम्यान, लंचब्रेकदरम्यानही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक
रात्र संचारबंदी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सूचना
या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात काही गोष्टींना शिथिलता देण्यात आली असली तरी रात्री 9 ते पहाटे 5 या काळात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पूर्णपणे संचारबंदी लागू राहील. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता आणि 10 वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक कार्य अथवा वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, घरातच राहावे, असेही आदेशात नमूद केले आहे. नागपूर शहरातील प्रतिबंधित भागात जीवनावश्यक वस्तूंशिवाय अथवा सेवांव्यतिरिक्त काहीही सुरू ठेवण्यास परवानगी नाही.
अमरावती, दि. 1 :जिल्ह्यात 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून, ‘मिशन बिगीन अगेन’ मोहिमेत दि. 3 जून, 5 जून व 8 जून अशा तीन टप्प्यांत विविध सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
त्यानुसार मास्कचा वापर व सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींत किमान सहा फुटांचे अंतर बंधनकारक करण्यात आले असून, त्याचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल व पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. कार्यक्रम, मेळावे, सभांना परवानगी दिलेली नाही. लग्नसोहळ्यात 20 नागरिकांना उपस्थित राहता येईल. कार्यालये व आस्थापनांनी जास्तीत जास्त लोकांना घरून काम करण्याची मुभा द्यावी. गर्दी टाळण्यासाठी शिफ्टनुसार काम करावे. सर्व ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर आदी व्यवस्था असावी. सर्व नागरिकांना रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 65 वर्षांवरील व्यक्ती, 10 वर्षांखालील बालके, आजारी व्यक्ती व गर्भवती महिला यांनी अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा वगळता बाहेर पडू नये, असे आदेश आहेत.
प्रतिबंधक क्षेत्रात आपत्कालीन अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही व्यक्ती तपासणी केल्याशिवाय बाहेर सोडू नये, असे आदेश आहेत.
मिशनचा पहिला टप्पा (दि. 3 जूनपासून)
सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी शारीरीक कसरती, जॉगिंग, धावणे यासाठी सकाळी 5 ते 7 या वेळेत मुभा असेल. सामूहिक हालचालींना प्रतिबंध किंवा जास्त अंतरापर्यंत जाता येणार नाही. सायकलिंगचा वापर अधिक करावा जेणेकरून अंतर राखले जाईल. प्लंबिंग, वीजदुरुस्ती आदी स्वयंरोजगार करणा-या व्यक्तींनी अंतर व इतर दक्षता पाळून कामे करावीत. वाहन दुरुस्तीसाठी गॅरेजने ग्राहकांना वेळा देऊन स्वतंत्रपणे बोलवावे व गर्दी टाळावी. शासकीय कार्यालयातील आस्थापनांत पंधरा टक्के किंवा कमीत कमी 15 यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू राहतील.
मिशनचा दुसरा टप्पा (दि. 5 जूनपासून)
सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठेतील दुकाने (मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स वगळून) पी-01, पी-02 या तत्वावर अर्थात रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेस व दुस-या बाजूची विषम तारखेला सकाळी 9 ते 5 या वेळेत चालू करता येतील. त्यासाठी परवानगी प्रक्रिया व इतर नियोजन महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीने करावे. ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी. कपडे खरेदी करताना ट्रायलरूम वापरण्याची परवानगी नाही. खरेदी केलेला माल बदलण्याची किंवा परत करण्याची परवानगी नाही. सामाजिक अंतर राखण्यासाठी टोकन पद्धती व घरपोच सेवेवर भर द्यावा. ग्राहकांनी वाहनाऐवजी चालत जाणे किंवा सायकलचा वापर करावा. दूरचा प्रवास टाळावा.
मिशनचा तिसरा टप्पा (दि. 8 जूनपासून)
खासगी कार्यालयात दहा टक्के स्टाफ बोलावता येईल. परवानगी अनुज्ञेय असलेल्या कुठल्याही उपक्रमास कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगीची गरज राहणार नाही. क्रीडा संकुल, क्रीडांगणेही वैयक्तिक व्यायामासाठी खुली असतील. सांघिक खेळांना मनाई आहे.
आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्केच्या मर्यादेत प्रवासी वाहतूक करता येईल. निर्जंतुकीकरण व सोशल डिस्टन्स आदी बाबी पाळाव्यात. ‘एसटी’च्या विभागीय नियंत्रक तसे नियोजन करतील.
परवानगी प्राप्त दुकाने व आस्थापनांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 असेल. ई-कॉमर्स क्षेत्रात सेवांना परवानगी आहे. परवानाप्राप्त उपाहारगृहांमार्फत घरपोच सेवा देता येईल. ऑनलाईन शिक्षणावर अधिकाधिक भर द्यावा. टॅक्सी, ऑटोरिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये चालकासह तीन व दुचाकीवर एकजण जाऊ शकेल. आरोग्यसेतू ॲपचा वापर करावा. अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा व मालवाहतूक सुरु राहील. बँकिंग सेवा त्यांच्या वेळेत सुरु राहतील.
New Delhi:Dell Technologies on Monday unveiled a new premium commercial PC called Latitude 9510 with built-in artificial intelligence (AI) in India at a starting price of Rs 1,49,000.
The Latitude 9510 aims to deliver the longest battery life for any 15-inch business PC with a target of up to 34 hours, 5G-ready design, powerful audio features, and intelligent solutions that increase productivity, the company said in a statement.
“With the introduction of 9000 series, our customers will be able to optimize their time on the work that matters the most. The Latitude 9510 stands out today as the most intelligent 15-inch business PC featuring built-in AI and the most secure commercial PC,” Vivekanand Manjeri, Brand Director, Client Solutions Group, Dell Technologies, India said in a statement.
The device offers the power and performance teams need to be productive anywhere as the first Project Athena-verified commercial PC with 10th Gen Intel vPro processors. It sports a machined-aluminum finish with diamond-cut edges for professionals looking.
The PC features, the Intel Wi-Fi 6 (Gig+) and 5G-ready mobile broadband capabilities for more productive.
The Latitude 9510 comes with built-in Artificial Intelligence, powered by the Dell Optimiser Software.
The Dell Optimiser software works behind the scenes to improve overall application performance, enable faster log-in and secure lock outs, eliminate echoes and reduce background noise on conference calls.
The Latitude 9510 is available in two variants, 2-in-1 convertible as well as a clamshell laptop.
अमरावती, दि. 31 :भारतीय रेल्वेतर्फे टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने जिल्ह्यात येणा-या प्रवाशांसाठी प्रमाणित कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
अमरावती जिल्ह्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी व भूसंपादन उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी व तहसीलदार यांनी रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून रेल्वे वेळापत्रक तसेच जिल्हानिहाय प्रवाशांची यादी प्राप्त करावी. आगमनाची तारीख व वेळ आदी उल्लेखासह प्रवाशांची संपूर्ण यादी,संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडे भारतीय रेल्वेने नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसरने किमान एक दिवस अगोदर द्यावी जेणेकरून संबंधित एजन्सीद्वारे आवश्यक ती कार्यवाही करता येईल, प्रत्येक व्यक्तीचे ट्रेनच्या आधी अनिवार्यपणे स्क्रीनिंग केले जावे जेणेकरून फक्त निरोगी लोकच ट्रेनमध्ये चढू शकतील. रेल्वेस्थानकात सुव्यवस्था राखणे आणि सामाजिक अंतर राखण्याबाबतचे नियमांचे पालन करण्याची जबाबदारी रेल्वेची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित तहसीलदार (चांदूर रेल्वे स्टेशन, धामणगाव रेल्वे स्टेशन व इतर ग्रामीण भागातील रेल्वे स्टेशनांसाठी संबंधित तहसीलदार यांनी आणि अमरावती रेल्वे स्टेशन व बडनेरा रेल्वे स्टेशन तसेच मनपा क्षेत्रातील इतर रेल्वे स्टेशन करिता उपायुक्त अमरावती महानगरपालिका व अमरावती तहसीलदार) यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून सामाजिक अंतर राखण्यासाठी स्क्रीनिंग काऊंटरसह एक स्वतंत्र स्क्रीनिंग क्षेत्र स्थापित करावे. येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार स्क्रीनिंग काऊंटरची संख्या ठेवावी व आवश्यक फर्निचर ठेवावे. औषधी पथकासाठी आणि प्रवाशांसाठी काऊंटर ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रवाशांचे सुरक्षित पद्धतीने निर्गमन व्हावे. त्यामुळे स्क्रीनिंग करणाऱ्या विभागाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. रेल्वे स्थानकातून प्रवाशांचे स्क्रीनिंग आणि निर्गमन व्यवस्थित पद्धतीने होत असल्याचे रेल्वेने सुनिश्चित करावे. रेल्वे प्रशासनाद्वारे, स्क्रीनिंगकरिता प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवाशांकरिता प्रतीक्षा कक्ष, प्रतिक्षा क्षेत्र तयार करण्यात यावे. जिल्हा आरोग्य अधिकारी व उपायुक्त महानगरपालिका अमरावती यांनी रेल्वे स्टेशनवर स्क्रिनिंगकरिता उशीर होऊ नये किंवा इतर अडचण आल्यास तपासणीसाठी पुरेसे वैद्यकीय पथक राहील याची खात्री करून घ्यावी. त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय साहित्य द्यावे. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व नागरिकांना ते निरोगी असल्याची खात्री झाल्यानंतरच 14 दिवसांकरिता होम क्वारंटाईन करण्यात यावे. तसा शिक्का देखील मारण्यात यावा. लक्षण आढळल्यास इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून पुढील तपासणी करण्यात यावी. ही जबाबदारी महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपायुक्त महानगरपालिका अमरावती व ग्रामीण क्षेत्रांमध्ये तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहनचालकासह प्रवाशांसह खाजगी वाहनांना परवानगी आहे. प्रवाशाकडे वाहन चालकासह ई-तिकीट अनिवार्य असेल. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संबंधित टॅक्सी असोसिएशनची सल्लामसलत करून रोस्टरनुसार टॅक्सी सेवेची व्यवस्था करावी. योग्य निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतर ठेवणे व इतर नियम अनिवार्य आहे. कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिक पोलीस आणि जीआरपी कर्मचारी पुरेसे तैनात करावे, आदी निर्देश देण्यात आले आहेत.
नागपुर :महापालिकेच्या धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक ३३ मधील वसंतनगर रामेश्वरी रोड व हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३४ मधील काशीनगर टेकाडे हायस्कूल या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर बाधित रुग्ण बरा झाल्याने धंतोली झोनमधील पार्वतीनगर येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याचे आदेश शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
वसंतनगर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस-प्रमोद उईके यांचे घर
उत्तरपूर्वेस -जयाबाई गिरडे यांचे घर
दक्षिणपश्चिमेस -धर्मेंद्र धनविजय यांचे घर
दक्षिणपूर्वेस-मयूर निकम यांचे घर
काशीनगर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपूर्वेस -श्याम बार रेस्टॉरंट
पूर्वेस – अभयनगर मार्ग (श्याम बार ते अभयनगर उद्यान)
दक्षिणपूर्वेस -अभयनगर उद्यान
दक्षिणेस -शताब्दीनगर
दक्षिणपश्चिमेस -साई किराणा स्टोअर्स
पश्चिमेस -बेलतरोडी रोड (शताब्दी चौक ते साई किराणा स्टोअर्स)
पार्वतीनगर येथील कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिणपूर्वेस -भोस्कर यांचे घर
उत्तरपूर्वेस – गिरडे डेकोरेशन
उत्तरपूर्वेस-वाघमारे किराणा
दक्षिणपूर्वेस-बैनाबाई गजभिये
उत्तरपूर्वेस-श्याम मंडप डेकोरेशन
उत्तरपश्चिमेस -दिनेश ट्रेडर्स
दक्षिणपश्चिमेस -मौर्य सभागृह
दक्षिण पूर्वेस -डहाके यांचे घर
दक्षिणपूर्वेस पंकज निकोसे, वैष्णवी डकोरेशन
Singer-composer Wajid Khan of music director duo Sajid-Wajid, popular for their work on superstar Salman Khan’s films such as Wanted, Dabangg and Ek Tha Tiger, died in wee hours on Monday in a city hospital due to coronavirus. The 42-year-old singer had underlying kidney issues.
“He died of a cardiac arrest,” Wajid’s brother Sajid told PTI while confirming that the musician had tested positive for COVID-19.
Music composer Salim Merchant, who first confirmed the news of Wajid’s death, said the composer was hospitalised recently at Surana Hospital, Chembur where his condition deteriorated.
“He had multiple issues. He had a kidney issue and had a transplant a while ago. But recently he got to know about kidney infection… He was on the ventilator for the last four days, after his situation started getting worse. Kidney infection was the beginning and then he got critical,” Salim told PTI.
A source close to the family also confirmed the coronavirus diagnosis.”He had coronavirus. When you already have heart and kidney issues, your immunity is low. His situation worsened in the last few days,” the source added.
The music composer duo made their Bollywood debut with Salman’s 1998 movie Pyaar Kiya Toh Darna Kya and went on to work on actor’s various films including Garv, Tere Naam, Tumko Na Bhool Payenge, Partner and the popular Dabangg franchise.
Wajid also did playback for Salman in chartbusters like “Mera He Jalwa”, “Fevicol Se” and for Akshay Kumar in “Chinta Ta Chita Chita” from the film “Rowdy Rathore”, among others. He recently co-composed Salman’s songs “Pyaar Karona” and “Bhai Bhai”, which the actor released on his YouTube channel.
Wajid along with his brother Sajid served as mentor on singing reality shows “Sa Re Ga Ma Pa 2012” and “Sa Re Ga Ma Pa Singing Superstar”.
The composer duo also scored IPL 4 theme song, “Dhoom Dhoom Dhoom Dhadaka”, which was sung by Wajid.
Soon after the news of the composer’s demise broke, many from the film fraternity took to Twitter to pay tributes.
Condoling Wajid’s demise, Amitabh Bachchan wrote on Twitter, “Shocked at the passing of Wajid Khan .. a bright smiling talent passes away .. duas , prayers and in condolence (sic).”
Akshay Kumar remembered Wajid as ever-smiling and talented.
Actor Priyanka Chopra said she will always remember Wajid’s smile.
“The one thing I will always remember is Wajid bhai’s laugh. Always smiling. Gone too soon. My condolences to his family and everyone grieving. Rest in peace my friend. You are in my thoughts and prayers,” she posted on Twitter.
Singer-composer Shankar Mahadevan said he was still unable to come to terms with the news of Wajid’s demise.
“Shocking ! Good bye dear brother.. love you .. till we meet on the other side ! Prayers for your peaceful journey Wajid bhai,” he tweeted.
Singer Javed Ali posted, “Feeling Deeply Saddened after hearing shocking news of the sudden demise of Wajid Khan. May his Soul Rest in Peace. My heartfelt condolences to his family. May Allah give strength to the family.”
“लॉकडाऊन हा शब्द आता कचऱ्याच्या टोपलीत फेकायची वेळ आलीये. आता ‘मिशन बिगीन अगेन’ सोबत नवीन सुरूवात करायची आहे,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र ‘अनलॉक’च्या दिशेने पावलं टाकणार असल्याचं स्पष्ट केलं.
लोकमान्य टिळकांच्या गोष्टीचा दाखला देत आता ‘पुनश्च हरि ओम’ करण्याची म्हणजे नव्यानं सुरुवात करण्याची वेळ आहे, असं उद्धव यांनी म्हटलं.
तातडीने परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापूर्वी- जेवढे सेमिस्टर झाले आहेत त्याची सरासरी काढून गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करायचं ठरवलं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
ज्यांना असं वाटतं की मी अजून गुण मिळवू शकतो, परीक्षा द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी साधारण ऑक्टोबरच्या सुमारास परीक्षा घेण्याची तयारी ठेवत असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ असं म्हणत या नवीन लॉकडाऊनसंदर्भातील नियम आणि अटी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या नवीन नियमांमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
लॉकडाऊन सायन्स आहे तर लॉकडाऊन उघडणं ही कला आहे, असं म्हणत उद्धव यांनी काळजीपूर्वक लॉकडाऊनचे नियम शिथील करण्याची गरज व्यक्त केली. ‘मिशन बिगीन अगेन’ च्या तीन टप्प्यांबद्दल उद्धव यांनी सरकारची भूमिकाही स्पष्ट केली.
उद्धव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
3 जूनपासून आपण हातपाय हलवायला सुरुवात करू. अनेकजण सकाळी व्यायामाला जातात. तरुण मंडळी खुल्या जागेत व्यायाम करतात. बाहेर फिरताना अंतर ठेऊन फिरा. हे अंतर कोरोनापासून अंतर फिरायला मदत करेल. भेटल्यानंतर ठराविक अंतरावरून हाय हॅलो करा. गप्पाटप्पांमध्ये दंग होऊ नका. व्यायाम, जॉगिंग, सायकलिंगला परवानगी.
सगळी दुकानं बंद होती. पण 5 जूनपासून लहानमोठ्या शहरातील रस्त्याच्या दुतर्फा जी दुकानं आहे ती समविषम पद्धतीने खुली होतील.
गर्दी करायची नाहीये. आपण आधी प्रयोग केले होते, तेव्हा झुंबड उडाली होती. या गोष्टी टाळायला हव्यात. महाराष्ट्राचा आदर्श अन्य राज्यांनी घ्यायला हवा.
8 तारखेपासून कार्यालयं सुरू करत आहोत. 10 टक्के उपस्थितीने सुरूवात करू.
आपण कोरोनाच्या सर्वोच्च बिंदूशी आलो आहोत किंवा सर्वोच्च बिंदूजवळ आहोत. केसेसची संख्या वरखाली होऊन कमी होऊ लागली आहे. आपण बंधनं पाळली तर संख्या कमी राहील. ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी घराबाहेर पडू नये.
मधुमेह, रक्तदाब, हदयविकार असणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घरातच राहावं. हाय रिस्क गटातील नागरिकांना कोरोना विषाणूचा धोका सर्वाधिक. 55 ते 60 आणि त्यापेक्षा वयाच्या नागरिकांनी घरीच राहावे.
मध्यमवयीन तसंच युवांनी घरी गेल्यावर आपल्या माध्यमातून विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घ्या. कपडे धुवा, हात धुवा. लक्षणं आढळली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, तोंडाची चव जाणं, थकवा ही लक्षणं आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
राज्यात 65,000 केसेस आहेत. पहिला रुग्णही यात आहे. 28,000 आसपास रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्देवाने काहीजणांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह केसेस 34,000 आहे. यापैकी 24,000 रुग्ण ज्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. ते क्वारंटीनमध्ये आहेत. काही आयसोलेशनमध्ये आहेत. 24,000 मध्येही मध्यम आणि तीव्र लक्षणं असलेल्यांची संख्या 9,000 आसपास आहे. 1200 जण गंभीर स्थितीत आहेत. यापैकी 200 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
आकडे बघून मुंबईत, महाराष्ट्रात गंभीर स्थिती आहे, लष्कराला पाचारण करा अशी टीका होते आहे. त्यांनी आकडेवारी नीट पाहावी.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान आपलीच माणसं करतात, याचं दु:ख आहे.
पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रं घरोघरी पोहचवली जातात. वृत्तपत्रं वितरण करणाऱ्या मुलांना मास्क, सॅनिटायझर दिलं जाईल. त्यांनी काळजी घ्यायला हवी.
राज्यात 77 चाचणी केंद्र आहेत. लवकरच चाचणी केंद्रांची संख्या शंभरापलीकडे जाईल. टेस्टिंग वाढवण्याची आवश्यकता कारण पावसात सर्दी, ताप, खोकला हे आजार होतात. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवणं आवश्यक. चाचण्यांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी प्रयत्न
राज्यात 2576 कोरोना हॉस्पिटलं. राज्यात एकूण अडीच लाख बेड्स. 25 हजार ऑक्सिजनची सुविधा देऊ शकणारे बेड्स
जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजन लागतो आहे. त्यासाठी व्यवस्था करत आहोत.
रुग्ण शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आहे. माझा एक कार्यकर्ता शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये आला. दुखणं अंगावर काढू नका. अनेक रुग्ण वेळेत आल्याने चांगले उपचार होऊ शकले आहेत.
मृत्यूदर खाली आणायचा असेल तर डॉक्टर सज्ज आहेत. डॉक्टरांना औषधं वेळेत मिळत आहेत, त्याचवेळी रुग्णही वेळेत त्यांच्यासमोर यायला हवा
16 लाख मजुरांना रेल्वे, बसेसमधून परराज्यात सोडलं आहे
पीयुष गोएल यांना धन्यवाद देतो आहे. त्यांनी ट्रेन्स उपलब्ध करून दिल्या.
एसटीच्या माध्यमातून सव्वा पाच लाखांहून अधिक मजुरांना गावी सोडलं
यासाठी मुख्यमंत्री निधीतून 85 ते 90 कोटी रुपये खर्च
1 ते 30 मे काळात 32 लाखापेक्षा लोकांना शिवभोजन थाळी
शाळा, कॉलेजेस कसं सुरू करायच्या याविषयी विचार सुरू आहे.
अनेक शाळांमध्ये क्वारंटीन केंद्र आहेत. निर्जुंतुकीकरण करून सुरू करता येईल. शाळा कधी सुरू होणार यापेक्षा शिक्षण केव्हा सुरू होणार हा प्रश्न विचारूया. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षण कसं देता येईल याविषयी चर्चा करत आहोत.
मोबाईल, टीव्ही, रेडिओ तसंच ई-लर्निंग अर्थात एसडी कार्डद्वारे शिक्षण देता येईल का, आठवड्यातून किती दिवस शाळेत मुलं येऊ शकतात यासंदर्भात काम सुरू आहे. थोडक्यात, जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे ऑनलाईन, जिथे प्रत्यक्ष शाळा सुरू करणं शक्य आहे तिथे शाळा सुरू करता येईल. त्यासंदर्भात लवकरच घोषणा होईल.
नवी दिल्लीः मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठी नवी नियमावली जारी केली असून, यात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याअंतर्गत कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या ठिकाणांना टप्प्याटप्प्याने सूट दिली जाणार आहे, परंतु सध्या यावर पूर्णपणे बंदी राहील. ही नियमावली 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू राहील. देशातील लॉकडाऊनही वाढवण्यात आला आहे. सध्याचा रात्रीचा कर्फ्यू सुरूच राहणार असून, अत्यावश्यक वस्तूंसाठी कोणताही कर्फ्यू असणार नाही. रात्रीच्या ९ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू राहील. सध्या संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत हा कर्फ्यू आहे.
शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सुरू करण्यावर सरकार कालांतरानं निर्णय घेणार आहे. कंटेन्मेंट झोनवगळता इतर भागात धार्मिक स्थळं, हॉटेल्स अन् मॉल ८ जूनपासून सुरू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं, मेट्रो रेल्वे, सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने इत्यादी सुरू करण्यासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
नवीन निर्देश 1 जून 2020पासून अंमलात येतील आणि 30 जून 2020 पर्यंत लागू राहतील. 24 मार्च 2020 नंतर संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स 8 जून 2020 पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली. आरोग्य मंत्रालय यासंदर्भात एसओपी जारी करणार आहे. दुसर्या टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परवानगीनंतर शाळा आणि महाविद्यालये उघडली जाणार आहेत. म्हणजेच शाळा उघडण्याचा निर्णय केंद्रानं राज्यांवर सोपवला आहे.
India 2020 :In a bizarre incident on Saturday morning, an Air India aircraft flying to Moscow was called back after the pilot tested positive for COVID-19.
The VT-EXR Air India Flight was on its way to Moscow, under the Vande Bharat Mission to bring back stranded Indians. Somewhere near Uzbekistan, the crew was informed that one of the pilots onboard has tested positive for Covid19 and they were called back immediately, as per protocol.
This was a ferry flight, so only the crew was on board, around 6 people. Sources say it was a ‘genuine oversight’ as the pilot’s COVID positive report was misread as negative in the pre-flight checks.
“It is believed to be a human error and as soon as it was realised, it was rectified,” an Air India source said. The aircraft landed back in Delhi around 12:45 pm, and was deep-cleaned and sanitised as per protocol. The infected pilot and the rest of the crew have been quarantined.
Before every flight, it is an SOP to conduct COVID tests of the operating crew. Only when the tests are negative, are they given clearance to board the aircraft. It was at this stage that the mistake was made and the pilot’s report was ‘misread’. Air India will be sending another aircraft to Moscow later this day.
Last week in a digital press conference, Aviation Minister Hardeep Singh Puri had confirmed that the government will try to start a good percentage of international flights before August.
While announcing the resumption of domestic flights from May 25, Minister Puri said that the decision on resumption of international flights is yet to be taken.
The Vande Bharat repatriation flights, however, will continue, but as of now, the ministry is focusing on the domestic operations. He further added that govt will be able to bring around 50,000 citizens back through special flights during first 25 days of Vande Bharat Mission.
The minister said that currently, they are going to observe how the domestic operations perform and then take the experience and learning from these flights in order to make a decision on international flights in the future.
29 May 2020:NDDB hosted the 3rd webinar (NDDB Samvad) titled “Strengthening Dairy Based Livelihood to Manage Challenges Posed by COVID-19 pandemic for Vidarbha & Marathwada”on 28 May 2020. Around 400 participants joined the webinar.
Shri Dilip Rath, Chairman, NDDB said that since the outbreak of Covid – 19 in the region, Mother Dairy has not ceased its procurement operations for even a single day, instead it has increased its milk inflow by 16% despite these testing times.
Shri Arun Raste, Executive Director, NDDB informed that Mother Dairy has connected with new farmers during this period. All farmers receive timely payments in their bank accounts for their produce with complete transparency in testing and weighing mechanism. Mother Dairy has also made requisite arrangements of balanced cattle feed and feed supplements to the milk producers of the region.
Shri Ravindra Thakre, IAS, Project Director, VMDDP mentioned that Govt intervention has increased awareness in the area and there is still scope to increase milk procurement. About 180 Livestock Development Officers have been trained at NDDB, who in turn are reaching out to milk producers in the area. Shri Ravi Boratkar, President Maharashtra Economic Development Council, Agrovision Foundation said that the project has established a transparent channel of milk flow, which has encouraged farmers to take up dairy farming. He also said that there is a gap in demand and production of milk and therefore the intervention can help in bridging the gap, benefitting both the producer and the consumer. Dr Dilip Raghuvanshi, Maharashtra Animal & Fishery Sciences University (MAFSU) spoke on dairy farming & animal management in the region.
Experts from NDDB discussed on different feeding practices, fodder conservation and common diseases in animals. Importance of adopting Ethno Veterinary Medicinal practices for effective health care management was also emphasised. Expert Panel also responded to queries from the milk producers. The webinar received a total viewership of 2500 within four hrs.
नागपूर, ता. २९ :कोव्हिडमुळे जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाउन आहे. या काळात सिमेंट रोडचे बांधकामही बंद होते. पावसाळा सुरू होणार असल्याने अर्धवट अवस्थेतील सिमेंट रस्ते धोकादायक ठरू शकतात. प्रशासनाने तात्काळ सिमेंट रस्त्याची अर्धवट कामे सुरू करा तसेच काम सुरू न केलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
नागपूर शहरात सध्या सुरू असलेल्या सिमेंट रोड टप्पा १, २ आणि ३ च्या बांधकामाच्या सद्यस्थितीचा शुक्रवारी (ता.२९) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत माजी महापौर व आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकुर, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, अमीन अख्तर, अविनाश भूतकर, मनोज गणवीर, ए.एस.मानकर, धनंजय मेंडुलकर आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सिमेंट रोडच्या टप्पा १, २ आणि ३ च्या कामाचा आढावा घेतला. यासंबंधी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सविस्तर माहिती सादर केली. टप्पा १ मधील बहुतांशी सिमेंट रोडची कामे पूर्ण झालेली आहेत. तर टप्पा २ मध्ये एकूण ५९ रस्त्यांचे काम प्रस्तावित असून त्यापैकी ५२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर तीन रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही माहिती अधीक्षक अभियंत्यांनी यावेळी दिले. टप्पा २ मधील अर्धवट कामे ताबडतोब येत्या सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. जी कामे सुरू झाली नाहीत त्या कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
टप्पा ३ मध्ये ३९ रस्त्यांचे बांधकाम प्रस्तावित असून १० रस्त्यांचे दोन्ही बाजूने तर आठ रस्त्यांचे एका बाजूने पीपीसी करण्यात आले आहे. यापैकी १२ रस्त्यांचे काम अद्याप सुरूच झाले नसल्याची माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सादर केली.
यावर महापौर संदीप जोशी यांनी सिमेंट रोडच्या टप्पा १, २ आणि ३ संदर्भात प्रशासनाचे अभिमत मुख्य अभियंत्यांनी येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले.
Popular mobile payments app MobiKwik disappeared from the Google Play Store for a while but is now back. Thankfully. The reason for why the MobiKwik app was de-listed from the Play Store, albeit for a while, is most likely because the app provides a link to the Aarogya Setu app. At least that is what MobiKwik claimed. Google’s systems perhaps flagged MobiKwik for violating the Deceptive Ads policy that is part of the guidelines for all app developers who publish on the Play Store for Android devices.
While Google is yet to offer an official statement on why this happened, the MobiKwik app has been relisted and is available on the Play Store for the millions of Android smartphones and tablets. Interesting enough, the MobiKwik app for Android phones does not have the Aarogya Setu app advert now. It is likely that the app developers published a new version of the MobiKwik app on the Play Store, after removing the Aarogya Setu app advert, to confirm with the Play Store policies regarding in-app advertising.
Earlier, Bipin Preet Singh, the CEO of MobiKwik had tweeted, “Hey @GoogleIndia @GooglePlay you removed @MobiKwik app from play store because we had a link to Aarogya Setu app. We were asked to do this by regulators (@RBI) and understand it’s in public health interest. You have too much power!”
At the time of writing this, the Google Play Store lists the MobiKiwk version 20.16.4 which was updated and published on May 28. The changelog for the update simply says “Multiple bug fixes and performance enhancements’. In India, digital payments and transactions are gaining traction during the lockdown. MobiKwik is competing with the likes of Paytm, PhonePe, Google Pay, Amazon Pay, WhatsApp Pay and Airtel Payments Bank, to name a few.
उमरखेड :काही दिवसांपूर्वी धानोरा (सा) येथील वृध्द कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता मुंबईवरून आलेली आणखी एक महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. नागापूर (प) ता. उमरखेड येथे मुंबईवरून आलेली महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25 असून सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 124 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहे. यापैकी 99 जण बरे होऊन घरीसुद्धा गेले आहेत.
नव्याने पॉझिटिव्ह आलेली ही महिला संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती होती, मात्र रात्री तिला वैद्यकिय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले. तिच्या परिवारातील 19 लोकसुद्धा संस्थात्मक विलागीकरण कक्षात भरती होते, मात्र आता त्यांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे किंवा इतर रेड झोनमधून जिल्ह्यात आलेल्या लोकांनी पुढील 14 दिवस स्थानिक लोकांच्या संपर्कात येऊ नये. त्यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी अत्यंत जबाबदारीने आणि सक्तीने गृह विलागिकरणातच राहावे. सर्व नागरिकांनी आपल्या घरातील 65 वर्षाच्या वरील व्यक्ति आणि 10 वर्षाखालील मुलांची काळजी घ्यावी. सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत जिल्ह्यात कुठेही फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या सूचनांचे सर्वांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.
तालुक्यात अनेक गावांमध्ये पुण्या, मुंबईसारख्या ठिकाणावरून शेकडो मजूर गावांकडे परतले असतांना, त्यांना व्यवस्थित संस्थात्मक विलीनीकरण कक्षामध्ये ठेवण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून होत असलेला ढिसाळपणा होत असल्याचे निदर्शनाच आले आहे. आता बाहेरगावाहून आलेल्या मजुरांना योग्यरीत्या विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची आरोग्यविषयक व उपजिवित्वात्मक योग्य ती काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Nagpur:A trained medical manpower of 2500 nurses including 2000 specialist doctors has been made available for corona control. Successful planning of preventive measures has been done in Nagpur division. This pattern of Nagpur training has been successful. Various measures are being implemented at national and state level for effective and efficient control of Corona virus. As the number of corona-infected patients continues to grow, priority has been given to building medical facilities.
Considering the population of Nagpur city and the need for health facilities accordingly, 5 thousand 808 specialists, doctors, nurses and medical staff of the department have been trained and equipped. Therefore, the number of corona patients has been limited not only in the country but also in the state. The Corona virus has caused panic all over the world and a plan has been prepared at the district level as per the guidelines of the World Health Organization as well as the Central and State Governments for the control of this virus.
Prepare a comprehensive plan
In Nagpur Division, under the chairmanship of the Divisional Commissioner, a comprehensive plan has been prepared by studying the future situation and population of all the five districts including Nagpur. To control the growing impact of the corona, 393 specialist doctors, 1,957 doctors, 2,488 nurses and 970 Class IV staff have been trained and equipped to deal with any disaster.
Corona involves creating a covid air-equipped hospital separate from the ventilator for patients. According to a study of trained health officials and staff for the treatment of Kovid patients, for the first time in the state, expert manpower has been created by operating a large number of ventilators and providing other necessary training.
Create a time bound program of training
After studying the ICU and HDU facilities available in the district, a periodical training program was prepared for the trained medical officers and staff and training was imparted to 5,808 medical officers and staff. As such an initiative has been implemented in the Nagpur division only in the state, the entire city of Nagpur has succeeded in creating effective and efficient treatment facilities on the entire corona.
This is the Nagpur pattern of training
– Manpower of 288 specialists, 996 MBBS and BAMS doctors, 2 thousand 280 nurses and 996 medical assistants trained in the department.
– Nagpur city and district 180 specialists (specialists) 600 MBBS, BAMS doctors, 1,380 nurses as well as the training of 600 class IV coronary arthritis patients in the country as well as in the state.
– Training was imparted to the officers and staff of Health Departments in 16 Private Hospitals, Western Coal Field, Ayurvedic College, Municipal Corporation and Zilla Parishad along with Government Health Institutions.
– As the staff of Covid Hospital are working for 15 consecutive days, they were given rest and the services of replacement staff were also included in this training.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...