Home Blog Page 125

कमीत कमी खर्चात मनपाचे नाले सफाई अभियान

cleaning-campaign

नागपूर, ता. ८ : कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनचा फायदा घेत नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील नदी व नाले सफाई मोहिम हाती घेण्यात आली. विशेष म्हणजे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात या वर्षी अत्यंत कमीत कमी खर्चात शहरातील नाले सफाई करण्यात येत आहे. विहीत कालावधीच्या आतच शहरातील सर्व नाल्यांची सफाई होत आहे. शहरातील एकूण २२७ नाल्यांपैकी आतापर्यंत २११ नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून उर्वरित १६ नाल्यांपैकी १५ नाल्यांची सफाई सुरू असून प्रलंबित एका नाल्याचीही सफाई लवकरच पूर्ण होणार आहे. उल्लेखनिय म्हणजे, यंदा केवळ ४३ लाख ७९ हजार २८० रुपये एवढा निधी नाले सफाई करिता प्रस्तावित करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या खर्चाच्या तुलनेत हा निधी केवळ 43 टक्के आहे. मागील वर्षी नाले सफाईकरिता १ कोटी ३३ लाख ३० हजार ३६० रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी १ कोटी २ लाख ९५ हजार ६१८ रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला होता.

लॉकडाउनच्या काळात शहरातील नाल्यांची सफाई करण्याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश निर्गमित केले होते. एप्रिल महिन्यापासून शहरातील सर्व झोनमध्ये नाले सफाईचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नाल्यांची सफाई मार्च महिन्यापासून केली जात आहे. शहरातील मुख्य नाल्यांमध्ये हत्तीनाला गड्डीगोदाम, बाळाभाउपेठ, बोरीयापूर, डोबीनगर, लाकडीपूल, तकीया, नरेंद्रनगर, बुरड नाला आदी मोठे आणि इतर छोटे असे एकूण २२७ नाले आहेत. मशीनद्वारे नाले सफाई करिता मनपाच्या सहा आणि भाडेतत्वावर आठ अशा एकूण १४ मशीनद्वारे सफाईचे काम सुरू आहे. याशिवाय मनुष्यबळाद्वारे लहान नाल्यांची सफाई केली जात आहे.

नागपूर शहरातील दहाही झोन अंतर्गत २२७ नाले आहेत. यापैकी धंतोली व सतरंजीपुरा झोनचे कार्य शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तर केवळ एकाच नाल्याची सफाई बाकी असून इतर सर्व नाल्यांच्या सफाईचे काम प्रगतीपथावर आहे.

सोमवारी (ता.८) प्राप्त झालेल्या अहवालानुसार आतापर्यंत एकूण २११ नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. त्यानुसार लक्ष्मीनगर झोन अंतर्गत एकूण २२ नाले असून यापैकी २० नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. सफाई पूर्ण झालेल्या २० नाल्यांमधील १४ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे तर ६ नाल्यांची मशीनद्वारे सफाई करण्यात आली. उर्वरित दोन्ही नाल्यांची मनुष्यबळाद्वारे सफाई केली जात आहे. धरमपेठ झोन अंतर्गत एकूण ३५ नाले असून यापैकी ३० नाल्यांची (२५-मनुष्यबळाद्वारे, ५ मशीनद्वारे) सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित चार नाल्यांपैकी दोन मनुष्यबळाद्वारे व दोन मशीनद्वारे सफाई सुरू आहे तर एका नालयाचे मशीनद्वारे सफाई करणे बाकी आहे.

हनुमाननगर झोन अंतर्गत एकूण १४ नाल्यांची सफाई करणे अपेक्षित आहे. त्यापैकी १३ नाल्यांची (७-मनुष्यबळाद्वारे, ६ मशीनद्वारे) सफाई पूर्ण झाली असून उर्वरित एका नाल्याची मशीनद्वारे सफाई सुरू आहे. धंतोली झोन अंतर्गत येणा-या संपूर्ण १४ नाल्यांची सफाई (९-मनुष्यबळाद्वारे, ५ मशीनद्वारे) पूर्ण झाली आहे. नेहरूनगर झोन अंतर्गत एकूण १५ नाले असून त्यापैकी १४ नाल्यांची सफाई (११-मनुष्यबळाद्वारे, ३ मशीनद्वारे) सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित एका नाल्याची मशीनद्वारे सफाई सुरू आहे.

सर्वाधिक नाले गांधीबाग झोनमध्ये

गांधीबाग झोन अंतर्गत सर्वाधिक ५१ नाले आहेत. यापैकी ५० नाल्यांची सफाई (४६-मनुष्यबळाद्वारे, ४ मशीनद्वारे) पूर्ण झाली असून एका नाल्याची मशीनद्वारे सफाई सुरू आहे. सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणा-या संपूर्ण २२ नाल्यांची सफाई (१८-मनुष्यबळाद्वारे, ४ मशीनद्वारे) पूर्ण झाली आहे. लकडगंज झोन अंतर्गत एकूण सात नाले आहेत. यापैकी सहा नाल्यांची सफाई (५-मनुष्यबळाद्वारे, १ मशीनद्वारे) पूर्ण झाली असून उर्वरित एका नाल्याची मशीनद्वारे सफाई सुरू आहे. आसीनगर झोन अंतर्गत एकूण १८ नाले असून यापैकी १७ नाल्यांची सफाई (७-मनुष्यबळाद्वारे, १० मशीनद्वारे) पूर्ण झाली आहे. उर्वरित एका नाल्याच्या सफाईचे कार्य मशीनमार्फत सुरू आहे. मंगळवारी झोन अंतर्गत एकूण २९ नाले आहेत. यापैकी २५ नाल्यांची (१०-मनुष्यबळाद्वारे, १५ मशीनद्वारे) सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित चार नाल्यांची मशीनद्वारे सफाई सुरू आहे.

कोविड-19 च्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असलेल्या निवडक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांशी आरोग्य सचिवांची चर्चा

corona Survey

नवी दिल्ली, 8 जून 2020 : केंद्रीय आरोग्य सचिव, प्रीती सुदान आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी, राजेश भूषण यांच्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून, कोविडविषयक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. देशातील 10 राज्यांमधील, 38 जिल्हे आणि 45 महापालिका क्षेत्रात कोविड-19 च्या रुग्णांचे लक्षणीय प्रमाण असून, या जिल्ह्यातील, जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, या बैठकीत सहभागी झाले होते.

महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश या राज्यांतले हे सर्व जिल्हे आहेत.

या बैठकीत, प्रामुख्याने, शहरी भागातील घनदाट वस्तीत-जिथे सार्वजनिक सोयी-सुविधा वापरल्या जातात-वाढणारा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर चर्चा झाली. या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, त्वरित चाचण्या आणि अलगीकरण, तसेच रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रतिबंधक धोरण या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

राज्याच्या अधिकाऱ्यांना प्रतिबंधक क्षेत्रातील उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच बफर झोनमध्ये निरीक्षण आणि कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी पाळायचे नियम आणि सवयींची माहिती जनतेला वारंवार देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी काय काळजी घेतली जावी, याची माहितीही अधिकाऱ्यांना देण्यात आली. यात, संसर्गित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतांना संसर्गाचा अति धोका असलेल्या व्यक्तीना तसेच दुर्बल घटक म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देणे; निरीक्षण उपाययोजना अधिक प्रभावी करणे, पुरेशा चाचण्या करणे आणि लक्षणे गंभीर होण्यापूर्वीच, रुग्णांना योग्य ते उपचार देणे, अशा उपाययोजना होत्या.

कोविड-19 च्या प्रतिबंधनासाठी पायाभूत आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्धतेविषयी झालेल्या चर्चेत, अशी सूचना करण्यात आली की आरोग्य पायाभूत सुविधांसाठी पुरेसे नियोजन केले जावे, पुरेशी निरीक्षण पथके उपलब्ध केली जावीत आणि खाटांच्या व्यवस्थापनासाठी, एक यंत्रणा कार्यान्वित केली जावी. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक मदत घेण्यासाठी एक उत्कृष्टता केंद्र सुरु केले जावे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची तिथे नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य सुविधांविषयी माहिती देण्यात यावी.

प्रत्यक्ष प्रशासकीय जबाबदाऱ्यांविषयी बोलतांना, महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना पुढाकार घेऊन महापालिकांच्या सर्व पायाभूत सुविधांचा वापर प्रतिबंधन उपाययोजनांसाठी केला जावा, यासाठी, ‘सर्वसमावेशक दृष्टीकोन’ ठेवावा, असा सूचना देण्यात आल्या.कोविड-19 च्या प्रतिबंधनासोबतच, नियमित आणि अत्यावश्यक आरोग्य सुविधा देखील उपलब्ध असाव्यात, यावर यावेळी भर देण्यात आला.

असे भाग, ज्यांच्याकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे, ज्यात, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन रुग्ण शोधणे, सर्वेक्षण पथकांची व्यवस्था, रुग्णवाहिकेचा प्रभावी उपयोग, रुग्णालयात, रुग्णांवरील उपचारांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि खाटांचे व्यवस्थापन, रुगणालयात असलेल्या रूग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी, चोवीस तास, पाळ्यांमध्ये वैद्यकीय चमूंची उपलब्धता असणे आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी ठेवणे, यासाठी चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळण्याची व्यवस्था व वेळेत उपचारांची सोय करावी. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात जनजागृती आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी, असा सल्लाही या बैठकीत देण्यात आला. बफर झोनमध्ये SARI किंवा ILI चे रुग्ण शोधण्यासाठी ताप तपासणारे दवाखाने सुरु ठेवावेत. आता लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आलायामुळे, कोविड प्रबंधणासाठी, राज्यांनी, येत्या काही महिन्यासाठीच्या तयारीची जिल्हानिहाय योजना तयार करावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

आतापर्यंत देशभरात, कोविडचे 1,24,430 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात, 5,137 रुग्ण बरे झाले. यामुळे सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर, 48.49% इतका आहे. सध्या उपचाराखाली असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 1,24,981 इतकी आहे.

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: [email protected] आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- [email protected] .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

ऑपरेशन समुद्र सेतू – आयएनएस जलाश्व 700 भारतीय नागरिकांना घेऊन मालदीववरून तुतीकोरीनला पोहोचले

operation-sea-bridge

नवी दिल्ली, 7 जून 2020 : भारतीय नौदलाद्वारे “ऑपरेशन समुद्र सेतू” साठी तैनात आयएनएस जलाश्व 700 भारतीय नागरिकांना माले, मालदीववरून घेऊन 7 जून 2020 रोजी तुतीकोरीन येथे पोहोचले. वंदे भारत मोहिमेअंतर्गत आयएनएस जलाश्वने मालदीव आणि श्रीलंकेहून आतापर्यंत 2672 भारतीय नागरिकांना भारतात परत आणले आहे.

मालदीवमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतीय नागरिकांचे नौकारोहण शक्य झाले. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जहाजात बसविण्यात आले. सागरी प्रवासादरम्यान कोविड सुरक्षा शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

मायदेशी आलेल्या नागरिकांना तुतीकोरीन येधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सहाय्य केले आणि जलद गतीने जहाजातून खाली उतरवणे, आरोग्य तपासणी आणि प्रवाशांचे इमिग्रेशन आणि वाहतुकीची व्यवस्था केली.

यासह, भारतीय नौदलाने सध्याच्या साथीच्या काळात मालदीव आणि श्रीलंका येथून भारतात आणलेल्या भारतीय नागरिकांची संख्या 2874 वर पोहोचली.

Also Read- DIAT Pune develops Nanotechnology-based Disinfectant Spray to fight COVID-19

DIAT Pune develops Nanotechnology-based Disinfectant Spray to fight COVID-19

diat pune

Pune, June 8: Defence Institute of Advanced Technology, a Deemed to be University, Pune has developed a Nano-technology based disinfectant spray to combat COVID-19 by disinfecting all types of surfaces. It has been named “ANANYA”. This can be used by anyone, from a common man to a healthcare worker, for the individual as well as large scale use.

This spray can be used on masks, PPEs, hospital linens, as well as other likely contaminated surfaces such as medical instruments, elevator buttons, doorknobs, corridors, and rooms, etc.

This nano-technology assisted formulation will not only stop the coronavirus from entering the human body, but it will also kill the virus when the virus comes in contact with this formulation layer on masks, PPE, etc.

This is a water-based spray and will be effective for more than 24 hours. This formulation adheres very effectively to fabric, plastic and metallic objects, and its toxicity to humans is negligible. The shelf life of the spray is said to be more than 6 months.

The commercial production of this spray is in progress. It will be available in various sizes – from small handy bottles for personal use to atomizer sprays for large areas.

अभिनेता सोनू सूद पोहोचले मातोश्रीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

Sonu Sood Visited CM Thakre

मुंबई : अभिनेता सोनू सूद याने रविवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्याच्यासोबत मंत्री अस्लम शेख होते. दरम्यान, या भेटीनंतर साेनू याने माध्यमांशी बोलताना आमच्यात काहीही गैरसमज नसल्याचे सांगितले. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

सोनू याने लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत केली होती. सेना नेते संजय राऊत यांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांत कलगीतुरा रंगला होता. सेनेकडून या भेटीवर काहीही प्रतिक्रिया आली नाही.

आदित्य ठाकरे म्हणाले – कोविड 19 मदतकार्याबाबत चर्चा झाली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनू सूद यांच्या भेटीची माहिती देताना आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोनू सूद यांना भेटून आनंद झाला. दोघांमध्येही कोविड 19च्या मदतकार्याबद्दल चर्चा झाली. गैरसमजांना स्थान नाही, परंतु त्यांच्याकडे जे आहे ते लोकांना मदत करण्याची वचनबद्धता आहे.’ आदित्य यांनी या भेटीची छायाचित्रे आपल्या ट्विटर हँडल अकाऊंटवर शेअर केली.

संजय राऊत यांनी केली होती सोनू सूदवर टीका

अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊन सुरु झाल्यापासून परप्रांतीय कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवले आहे. आतापर्यंत सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, देहारादून अशा विविध भागातील कामगारांना मदत केली. सोशल मीडियावर सोनूच्या कामगिरीचं कौतुकही होत गेलं. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘सामना’मधील लेखातून सोनूच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असे संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचे नाव घेतले जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरले, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका त्यांनी आपल्या लेखातून केली.

सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावर उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते. सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता ? त्याचा खुलासा लवकरच होईल, असे म्हणत राऊत यांनी सोनू सूदच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्यांना खडे बोल सुनावले.

संजय राऊत यांनी या भेटीनंतरही केले ट्विट

सोनू सूद आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सोनूवर टीकास्त्र सोडत एक ट्विट केले. अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

Unlock 1.0: Malls, hotels, religious places set to reopen from today

NMC asks Empress Mall to shut 39 shops declared unauthorized & unsafe

India 2020 : Heading into Unlock phase 1.0 malls, shopping malls, religious places, hotels and restaurants are now set to reopen in most states of India from Monday (June 8, 2020) with government’s guidelines in place.

On May 30, the Centre had said that Unlock-1.0 would be initiated in the country from June 8 and the coronavirus lockdown would be relaxed to a great extent.

Safety guidelines like following social distancing, wearing a mask, Arogya setu app is made mandatory for people visiting these places. Temples, shopping malls, hotels and restaurants had already started the preparation for following safety measures in wake of the pandemic once the guidelines was announced. The temples, mosques and churches have painted social distancing boxes where the devotees will have to stand in queue and wait for their turn, wile masks have been made mandatory for all, including priests. They have also arranged sanitisers, santiser tunnels and thermal screening guns.

The Union Health Ministry had issued a set of Standard Operating Procedures (SOPs) for the strict adherence at these places to contain the spread of COVID-19 but also left it to the discretion of the states to finetune the details.

The general SOPs issued by the Centre included measures like allowing only asymptomatic staff, guests, customers and devotees on the premises, proper crowd management and maintaining effective and frequent sanitation, with a particular focus on lavatories, drinking and hand washing stations/areas.

In malls, cinema halls, gaming arcades and children play areas will continue to be in the prohibited segment. In temples devotees will not be allowed to touch walls ,idols and will have to follow social distancing while standing in queue.

Hotels too have to ensure regular sanitization, thermal screening and social distancing for their customers.

However, the new norm is not applicable in all states as the Odisha Government on Sunday extended the coronavirus-induced lockdown till midnight of June 30. In the new order, State Government said that all religious places/ places of worship for the public will continue to remain closed till June 30.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal on Sunday said that place of worship, malls and restaurants will open in the national capital but hotels and banquet halls will remain closed.

Meanwhile, the total tally of coronavirus cases India mounted to 2,46,628 with the death toll touching 6,929, the Union Health Ministry said. The new phase is likely to pose a serious challenge for the five worst-hit states with Maharashtra recording 85,975, Tamil Nadu 30,152, Delhi 27,654, Gujarat 20,097 and Rajasthan 10,331 cases

Also Read- भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत असणारी 820 केंद्रीय संरक्षित स्मारके उद्यापासून खुली होतील – प्रल्हादसिंग पटेल

पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशन नाही

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

नागपुर : कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांंना घरी विलगीकरणात ठेवण्याच्या शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. परंतु नागपुरात कोविडची स्थिती व मेयो, मेडिकलमध्ये उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असल्याने तूर्तास नागपुरात हा निर्णय लागू होणार नसल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. कोरोनाचे संक्रमण खंडित करण्यासाठी निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार, लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकृत केले जाते. त्यानुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल केले जाते.

परंतु आता नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा (होम आयसोलेशन) पर्याय उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाच्या सूचना आहेत. यासाठी संबंधित डॉक्टरला रुग्णास अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करणे आवश्यक राहणार आहे. होम आयसोलेशनमध्ये योग्य सोईसुविधा उपलब्ध असायला हव्यात, घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असायला असावी, घरी काळजी घेणाऱ्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची मात्रा देण्यात यावी.

अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशन करण्याचा शासनाच्या नव्या सूचना आहेत. परंतु नागपुरात सध्याच्या स्थितीत रुग्णांची संख्या व उपलब्ध खाटा पाहता यावर पुढे निर्णय घेता येईल. तूर्तास पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर रुग्णालयातच उपचार होतील. – रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी

Also Read- Ola resumes mobility services in Nagpur with 5 layers of safety for essential travel

Ola resumes mobility services in Nagpur with 5 layers of safety for essential travel

Ola's Nagpur experiment facing significant problems

Nagpur, 6 June 2020: Following the new guidelines issued by the Maharashtra Government, Ola, India’s leading mobility platform and one of the world’s largest ride-hailing companies has resumed its mobility services in Nagpur with the highest levels of safety and precautionary measures across all vehicles for essential travel. Along with Nagpur, Ola will also be offering its services across major cities such as Mumbai, Pune, Nashik, Aurangabad, Solapur, and Amravati. Citizens across these cities will now be able to book both in-city and out-station trips (intra-state only) for their essential travel needs.

Strengthening Ola’s safety-first approach, Ola has also introduced 5 layers of safety that include strictly adhering to steps that ensure the highest standards of safety and hygiene for every ride. This includes compulsory mask usage for driver-partners and passengers, deep sanitization of cars before and after rides, amongst others. A flexible cancellation policy has also been introduced that allows either the passenger or driver-partner to cancel the ride if they feel the other party is not following the rules or not wearing a mask.

Ola has mandated all vehicles on the platform to follow hygiene and safety standards that will include the cars being cleaned and sanitized before every ride. Dedicated “Ola Suraksha Zones” will also be set-up across Nagpur and other cities in Maharashtra to fumigate vehicles and screen driver-health every 48 hours.

Anand Subramanian, Spokesperson for Ola, said, “As per the latest guidelines issued by the Maharashtra State Government, driver-partners operating three and four-wheelers will be able to serve the mobility needs of citizens in Nagpur through the Ola platform. We are thankful to the Maharashtra State Government for bringing relief to thousands of auto-rickshaw, kaali-peeli and cab driver-partners whose livelihoods have depended on mobility.
Our commitment towards enabling a safe ride experience for our driver-partners and passengers is also reiterated through our ‘5 layers of safety’ initiative that is being followed across close to 200 cities where Ola has now resumed operations. This includes compulsory mask usage for driver-partners and passengers, complete sanitization of cars post-trips, adhering to social distancing norms amongst other key steps.”

Complying with State government regulations, Ola cabs will operate with one driver and two passengers in cabs and auto-rickshaws. The full list of cities where Ola is operational can be found here. Please note that this list will be regularly updated.

About Ola:

Ola is India’s largest mobility platform and one of the world’s largest ride-hailing companies, serving 250+ cities across India, Australia, New Zealand, and the UK including key global markets like London and Sydney. The Ola app offers mobility solutions by connecting customers to drivers and a wide range of vehicles across bikes, auto-rickshaws, metered taxis, and cabs, enabling convenience and transparency for hundreds of millions of consumers and over 2.5 million driver-partners.

Ola’s core mobility offering in India is supplemented by its electric-vehicle arm, Ola Electric and Ola Fleet Technologies, India’s largest fleet management business. With its acquisition of Ridlr, India’s leading public transportation app and investment in Vogo, a dockless scooter sharing solution, Ola is looking to build mobility for the next billion Indians. Ola also extends its consumer offerings like micro-insurance and credit led payments through Ola Financial Services and a range of owned food brands with India’s largest network of cloud kitchens through Ola Foods.

Ola was founded in 2011 by Bhavish Aggarwal and Ankit Bhati with a mission to build mobility for a billion people.

For more details, visit www.olacabs.com/media.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत असणारी 820 केंद्रीय संरक्षित स्मारके उद्यापासून खुली होतील – प्रल्हादसिंग पटेल

Historical Places in Nagpur
Historical Places in Nagpur

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अनुसार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मान्यता दिलेली 820 केंद्रीय संरक्षित स्मारके जेथे पूजाविधी, उपासनेची स्थाने असतील, ते उद्या 8 जून 2020 पासून खुली होतील, असे केंद्रिय संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी जाहीर केले. श्री पटेल असेही म्हणाले, गृह व्यवहार मंत्रालयाने आणि आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व शिष्टाचारांचे या स्मारकांमध्ये पालन केले जाईल.

आज संस्कृति मंत्रालय ने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग के संरक्षित ८२० सक्रिय गतिविधियों वाले स्मारकों को ८जून से खोलने की स्वीकृति दी है।गृह एवं स्वास्थ्य मंत्रालय के नि्र्देशो का पालन हो यही अपेक्षा है @PMOIndia @BJP4MP @incredibleindia @MinOfCultureGoI @BJP4India @ — Prahlad Singh Patel (@prahladspatel) June 7, 2020

या आदेशामध्ये, सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 4-06-2020 रोजी जारी केलेल्या धार्मिक स्थळांमधील उपासना, प्रार्थनास्थळाच्या बाबत कोविड – 19 प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीमध्ये (एसओपी) दिलेले सर्व प्रतिबंधात्मक उपायांची सुनिश्चितता एएसआय करेल आणि ही केंद्रिय संरक्षित स्मारके उघडताना आणि व्यवस्थापित करताना त्याचे काटेकोरपणे अनुसरण केले जाईल. भारत सरकारचे गृहमंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, हे सरकारने जारी केलेल्या इतर सर्व निर्देशांचे पालन केले जाईल याचीही एएसआय खात्री करेल.

सांस्कृतिक मंत्रालयाने एएसआयला विनंती केली आहे की, 8-06-2020 रोजी खुली करण्यात येणाऱ्या संबंधित 820 केंद्रिय संरक्षित स्मारकांची यादी संबंधित राज्यांना आणि जिल्ह्यांना नोंद घेण्यासाठी देण्यात यावी आणि कोविड – 19 च्या नियंत्रणास प्रतिबंध आणि प्रतिबंधासंदर्भात कोणतीही राज्य किंवा जिल्हा विशिष्ट आदेशांची सर्वसमावेशक अंमलबजावणी होते, हे पहावे.

नागपुरात एकाच दिवशी सहा वस्त्या सील

Badi Majid area in Satranjipura zone

नागपुर : महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक २१ मधील स्विपर मोहल्ला, (लालगंज), प्रभाग ५ मधील बिनाकी सोनार टोली, मंगळवारी झोन मधील प्रभाग ९ मधील गड्डीगोदाम, प्रभाग ११ मधील शबरीमाता नगर गोरेवाडा, धंतोली झोनमधील प्रभाग १७ मधील चंद्रमणी नगर आणि धरमपेठ झोनमधील एस.के.बॅनर्जी मार्ग या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

स्विपर मोहल्ला (लालगंज)प्रतिबंधित क्षेत्र
उत्तर पश्चिमेस – महतो यांचे घर
उत्तरेस- प्रकाश महतो यांचे घर
उत्तर पूर्वेस -शेख यांचे घर
दक्षिण पूर्वेस – कृष्ण पराते यांचे घर
दक्षिणेस -सुदर्शन समाज भवन
दक्षिण पश्चिमेस – आशा फुलझेले यांचे घर

बिकाकी सोनार टोली प्रतिबंधित क्षेत्र
उत्तर पश्चिमेस -दुर्गा माता मंदिर
उत्तर पूर्वेस-गोवर्धन पाटील
दक्षिण पूर्वेस -गजानन देवीकर
दक्षिण पश्चिमेस-सावजी भोजनालय

गड्डीगोदाम प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिण पश्चिमेस -जयस्वाल रेशन शॉप
दक्षिण पूर्वेस -युवराज साखरे यांचे घर
दक्षिण पश्चिमेस -किशोर साहू यांचे घर
पश्चिमेस -अन्नपूर्णा मंदिर
पश्चिमेस -गड्डीगोदाम चौक
उत्तरेस -गुरुव्दारा जवळील रेल्वे गेट
पूर्वेस -फेमस लायब्ररी

शबरीमाता नगर प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिण पश्चिमेस-गौतम यांचे घर
दक्षिण पूर्वेस -राजेश चौगले यांचे घर
उत्तर पश्चिमेस-तिवारी आटा चक्की
उत्तर पूर्वेस- दिलीप राऊत यांचे घर

चंद्रमणीनगर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तर पश्चिमेस -बॉबी किराणा
दक्षिण पश्चिमेस -विनायक मेश्राम याचे घर
दक्षिण पूर्वेस -विमल गडपायले याचे घर
उत्तर पूर्वेस -मालाधारी (सुभाष डोंगरे)

एस.के.बॅनर्जी मार्ग प्रतिबंधित क्षेत्र
पश्चिमेस -गद्रे यांचे घराजवळ
उत्तरेस – प्रफुल्ल जोशी यांचे घराजवळ
पूर्वेस – आशीर्वाद पॅलेस समोरील रस्ता
दक्षिणेस-माईल्ड स्टोन बिल्डिंग

सहा भागातील प्रतिबंध हटविले, नागरिकांना दिलासा

मागील २८ दिवसात कोणताही कोविड-१९ चा रुग्ण आढळून न आल्याने शनिवारी शहरातील सहा भागातील प्रतिबंध हटविण्यात आले. यात धंतोली झोनमधील तीन तर मंगळवारी, धरमपेठ व हनुमाननगर झोनमधील प्रत्येकी एका भागाचा समावेश आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच शहरातील दीड डझन वस्त्यातील प्रतिबंध हटविण्यात आले आहेत, तर तीन डझन क्षेत्रात अजूनही प्रतिबंध कायम आहे.

शनिवारी प्रतिबंध हटविण्यात आलेल्या धरमपेठ झोनमधील प्रभाग १३ मधील ट्रस्ट ले-आऊट सुदामनगरी, पांढराबोडी व धंतोली झोनमधील प्रभाग ३५ मधील पार्वतीनगर येथील नागरिकांनी १४ दिवसात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने प्रतिबंध हटविण्यात यावे, यासाठी आंदोलन केले होते. पांढराबोडी येथे सतत तीन दिवस आंदोलन करण्यात आले. पार्वतीनगरातही असंतोष उफाळून आला होता. परंतु नियमानुसार २८ दिवसात कोणताही रुग्ण आढळून न आल्यास प्रतिबंध हटविले जाते. या दोन्ही भागात रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतली होती. प्रतिबंध हटविण्यात आल्याने आता या भागातील रहदारी पूर्ववत सुरू होईल. जीवनावश्यक वस्तूंसोबतच अन्य दुकाने सशर्त उघडली जातील.

येथील प्रतिबंध हटविण्यात आले
कुशीनगर, प्रभाग ३३ – मंगळवारी झोन
ट्रस्ट ले-आऊट सुदामनगरी, पांढराबोडी, प्रभाग १३ – धरमपेठ झोन
हुडको एसटी क्वॉर्टर गणेशपेठ, प्रभाग १७ – धंतोली झोन
जयभीमनगर प्रभाग ३३ – धंतोली झोन
पार्वतीनगर, प्रभाग ३५ – धंतोली झोन
काशीनगर टेकाडे हायस्कूल, प्रभाग ३४ – हनुमाननगर झोन

वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासूनच सुरु होणार, विद्यार्थ्यांना गावात परीक्षा देण्याची मुभा

CBSC

उस्मानाबाद : केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम 2019 वगळून) विद्यापीठाने जाहीर केले आहे. यासंबंधीचे अभ्यासक्रम निहाय वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. परीक्षार्थी आणि महाविद्यालयांच्या सोयीसाठी ही परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतली जाईल. कोरोनाच्या संसर्ग काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून गावातच किंवा विद्यार्थी ज्या महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत, त्याच ठिकाणी त्यांची प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वैद्यकीय परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत राज्यपालांना माहिती दिल्याचे, असे अमित देशमुख यांनी सांगितले होतं.

परीक्षेदरम्यान कोणती खबरदारी घेतली जाणार?

केंद्रीय परिषदांचे निर्देश आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार 15 जुलैपासून सुरु वैद्यकीय परीक्षा होणार

– विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात त्यांची प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा होणार

– विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील अभ्यासक्रमाच्या परीक्षा केंद्रांवरही परीक्षा देण्याची सोय केली जाईल

– विद्याशाखा आणि जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांची यादी आठ ते दहा दिवसांमध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाईल.

– कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र बदलता येणार.

– गावातच अथवा शिकत असलेल्या महाविद्यालयात परीक्षा देता येणार.

Also Read- खासगी रुग्णालयांच्या दरांसंदर्भात शासनाची नवी नियमावली

खासगी रुग्णालयांच्या दरांसंदर्भात शासनाची नवी नियमावली

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर, ता. ५ : कोरोनाच्या संसर्गकाळातही खासगी रुग्णालयांकडून अधिक दराने उपचार केले जातात, अशा अनेक तक्रारी शासनाकडे गेल्या. त्यामुळे सरकारने वेगवेगळ्या वैद्यकीय उपचारांसाठी दर निर्धारित करून दिले आहेत. त्यासोबत आता खासगी रुग्णालयांमध्येही वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांना निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्कआकारणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाच्या आदेशाच्या अधीन राहून नागपूर महानगरपालिका हद्दीतील खासगी रुग्णालयासाठी दरनिश्चितीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ह्रदयरोग, कर्करोग, स्त्रीरोग व प्रसुती रोग इ. सह कोरोना (कोविड-19) संक्रमित रुग्णाचे उपचार करीता आकारावयाचे शासनाने अधिकत्तम दर निश्चित केले आहे.

विविध आजार असलेले अनेक रुग्ण उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा मार्ग स्वीकारतात. अनेक रुग्णालयांकडे आरोग्य विमा योजनेची सुविधा असते. मात्र, अनेक रुग्णांकडे विमा नसल्याने त्याचा लाभ ते घेऊ शकत नाही. याचाच फायदा घेत खासगी रुग्णालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. यासंदर्भात आलेल्या तक्रारींच्या आधारावर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसाठी दरनिश्चिती केली आहे. त्यानुसार १०० खाटांपेक्षा अधिक खाटा असलेल्या रुग्णालयांना शासनाने निश्चित केलेल्या दराच्या ७५ टक्के शुल्क आकारणे बंधनकारक आहे. ५० ते ९९ खाटांच्या रुग्णालयाने ६७.५ टक्के आणि ४९ पेक्षा कमी खाटा असलेल्या रुग्णालयांनी ६० टक्के शुल्क आकारावे, असे निर्देश शासनाने दिलेले आहेत.

या आदेशानुसार, रुग्णालयातील एकूण खाटा संख्येच्या आधारे ८० टक्के खाटा ज्यांना विमा किंवा अन्य कुठलेही आर्थिक कवच उपचारासाठी उपलब्ध नाही, अशा व्यक्तींसाठी राहतील. अन्य २० टक्के खाटा विमा आणि अन्य आर्थिक कवच असलेले रुग्णांना उपलब्ध करून देता येतील. संबंधीत रुग्णालयाने मंजूर खाटा व कार्यरत खाटा याबाबतची माहिती दर्शनी भागावर प्रसिध्द करणे आवश्यक आहे.

दरनिश्चितीसाठी शासनाने परिशिष्ट अ, ब आणि क जारी केले आहेत. या परिशिष्टानुसार खाजगी रुग्णालयधारकाने शासनाव्दारे निश्चित केलेले दर दर्शनी भागात ठळकपणे दिसतील अश्या जागी फलकावर ‍प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. कुठले दर कुठल्या रुग्णासाठी राहतील, कुठल्या रोगासाठी राहतील, यासंदर्भात परिशिष्टात सविस्तर माहिती दिलेली आहे. हा संपूर्ण आदेश नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट www.nmcnagpur.gov.in वर उपलब्ध असून यापुढे खासगी रुग्णालयांनी या दरानुसारच रुग्णांकडून शुल्क आकारणे बंधनकारक आहे. हा आदेश ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लागू राहील. यासंबंधाने नियंत्रणा करीता शासनाव्दारे म.न.पा. आयुक्तांना सक्षम प्राधिकारी म्हणून अधिकार प्रदान केले आहेत. अन्यथा वरील गोष्टीची अंमलबजावणी न करणा-या रुग्णालयाविरुध्द Epidemic Diseases Act- 1897 (साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897) नुसार कारवाई करण्यात येईल. यासंबंधाने कुठलीही तक्रार असल्यास आपत्ती निवारण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 0712-256721 किंवा 9923609992 वर तक्रार नोंदविता येईल.

Also Read- दिशावरून संभ्रम; काढावा लागला सुधारित आदेश

वाजिद खानने कोरोनामुळे नाही तर या कारणामुळे घेतला जगाचा निरोप, कुटुंबियांनी केला खुलासा

Wajid Khan

मुंबई : प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानच्या निधनाला काही दिवस उलटले असताना नुकताच त्याच्या कुटुंबियांनी एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये वाजिद खान ज्या रुग्णालयात उपचार घेत होता तिथल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले आहेत. कुटुंबियांनी सांगितले की वाजिदचा मृत्यू किडनी संसर्गामुळे नाही तर कार्डियक अरेस्टमुळे झाला आहे. परंतु कुटुंबियांनी केलेल्या स्पष्टीकरणामध्ये कोरोनाचा उल्लेख नाही. वाजिदचे निधन १ जून रोजी झाले होते. आता त्याच्या निधनाचे खरे कारण समोर आले आहे.

वाजिद खानच्या कुटुंबियांनी सांगितले की, ‘आपले प्रिय वाजिद खान यांनी वयाच्या ४७व्या अखेरचा श्वास घेतला. १ जून रोजी कार्डियक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. मुंबईच्या सुराना सेतिया रुग्णालयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या वर्षी यशस्वीरित्या त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया पार पडली होती. त्यांनंतर घश्याचा संसर्ग बळावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

1998 मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खानचे ‘प्यार कोरोना’ आणि ‘भाई भाई’ गाणेही साजिद-वाजिद जोडीने संगीतबद्ध केले होते. वाजिद यांचे ते शेवटचे गाणे ठरले.

Maharashtra, Tamil Nadu and Delhi worst-hit as India’s COVID-19 cases mount to 2.36 lakh

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

New Delhi: India struggles to contain the spike in coronavirus COVID-19 cases as several states witness a massive jump in the number of infections. Some states have reported doubling of cases while some have registered a spike of nearly 10 times.

Notably, since the Shramik trains were permitted to operate from May 1, states with atleast 1000 cases of the coronavirus saw the numbers almost double. These trains carried migrant labourers from different states to their native states.

Also adding to the total tally of cases was the start of international flights from May 7 which brought stranded Indians from abroad to their home states.

According to the Union Health Ministry data on May 1, there were 35 thousand COVID-19 cases in the country and the death toll was less than 1150.

While on Saturday, India’s total of COVID-19 positive cases crossed 2.36 lakh while the number of fatalities rose to 6,348. Nearly 10,000 new cases and 294 deaths have been reported in the last 24 hours.

Maharashtra continues to be the worst-hit state registering the highest number of cases with a total of 80,229 infections while the death count is more than 2,800.

Followed by Tamil Nadu which has a total of 28,694 cases and the death toll is at 232. The number of active cases is 12,700 while the recovered cases are as high as 15,762.

Delhi too as emerged as coronavirus’ top hotspot with a total of 26,334 cases, of which 15,311 is active cases, reocovered cases at 10,315 with 708 deaths.

Gujarat’s total tally of cases touched 19,094 with 4901 active cases, 13,003 cured cases and 1,190 fatalities.

In Rajasthan, the total number of cases mounted to 10,084, with 2,507 active cases, 7,359 cured cases and 218 deaths.

India-China Army Commanders Hold Talks Today Amid Month-Long Standoff in Ladakh

India-China border

Top Chinese and Indian generals will meet at a Himalayan outpost on the Chinese side of the Line of Actual Control (LAC) on Saturday in a bid to end the latest frontier showdown in eastern Ladakh that has seen thousands of troops sent to both sides.

The Indian delegation of officials will be led by Lt Gen Harinder Singh, the commander of 14 Corps, along with 10 other officers who were part of the earlier meetings with the Chinese counterparts, while the Chinese military will be represented by Major General Lin Liu, Corps Commander, South Xinjiang Military Division and 10 other officers from the People’s Liberation Army (PLA).

The meeting, which is expected to take place from 11am, will be held place at Chushul-Moldo Border meeting point. This comes a day after the foreign ministry officials of both nations on Friday discussed the flaring of tensions on the disputed border.

They resolved to settle the differences peacefully, “bearing in mind the importance of respecting each other’s sensitivities, concerns and aspirations and not allow them to become disputes”, the external affairs ministry said in a statement.

The Indian side is expected to present specific proposals at the talks to de-escalate tension in Pangong Tso, Galwan Valley and Demchok – the three areas in eastern Ladakh where the two sides have been on a bitter standoff for the last one month, the sources said.

It is not immediately known what will be the proposals that the Indian military will take to the negotiating table but it is understood that it will insist on return to status quo in all the areas. The two sides have already held at least 10 rounds of negotiations between local commanders as well as major general-rank officials of the two armies but the talks did not yield any positive result, they said.

The trigger for the face-off was China’s stiff opposition to India laying a key road in the Finger area around the Pangong Tso Lake besides construction of another road connecting the Darbuk-Shayok-Daulat Beg Oldie road in Galwan Valley.

After the standoff began early last month, the Indian military leadership decided that Indian troops will adopt a firm approach dealing with the aggressive posturing by the Chinese troops in all disputed areas of Pangong Tso, Galwan Valley, Demchok and Daulat Beg Oldie.

The Chinese Army is learnt to have deployed around 2,500 troops in Pangong Tso and Galwan Valley besides gradually enhancing temporary infrastructure and weaponry. India has also been bolstering its presence by sending additional troops and artillery guns, the sources said.

Since the clashes earlier last month, there have been multiple reports of intrusions by Chinese infantry soldiers in areas which include Demchok to the South, the Fingers region on the Eastern banks of the high-altitude Pangong Lake, the Galwan River basin and more recently the Gogra post.

India says the Chinese military is hindering normal patrolling by its troops along the Line of Actual Control or LAC in Ladakh and Sikkim, and strongly refutes Beijing’s contention that the escalating tension between the two armies was triggered by trespassing of Indian forces across the Chinese side.

दिशावरून संभ्रम; काढावा लागला सुधारित आदेश

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागपुरात शुक्रवारी ‘मिशन बिगिन अगेन’ च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरातील दुकाने आणि आस्थापना सशर्तपणे सुरू झाल्यात. बाजारात चांगला उत्साह होता. लोकांची वर्दळ होती. परंतु दुकानांच्या दिशा संदर्भात संभ्रमाचे वातावरण होते. शंका दूर करण्यासाठी दुकानदारांनी झोनच्या सहायक आयुक्तांकडे संपर्क साधला. चौकशी करणाऱ्याची वाढती संख्या लक्षात घेता संभ्रम निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मानपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुधारित आदेश काढला.

त्यात ऑड तारखेला उत्तर व पूर्व दिशेला शटर असलेली तर आणि ईव्हन तारखेला दक्षिण आणि पश्चिम दिशेला प्रवेशव्दार असलेली दुकाने उघडतील.

आधी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत वेळ होती. नवीन आदेशात वेळेची मर्यादा नाही. परंतु रात्रीच्या संचारबंदीपूर्वी घरी पोहोचणे बंधनकारक असेल. राज्य सरकारच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. यामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित भागात निर्बंध कायम राहील.

नागपुरात रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू राहील. नागपुरात ८ जूनपासून आणखी सवलती मिळण्याला सुरुवात होईल. जुन्या आदेशाबाबत गुरुवारी मानपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. हा आदेश अगदी स्पष्ट असल्याचा दावा अधिकाºयांनी केला होता. तर दुकान सुरू करण्याच्या दिशा संदर्भात संभ्रम निर्माण होणार असल्याचे म्हटले होते.

जेव्हा अधिकारी त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, तेव्हा लोकमतने आपल्या बातमीत नमूद केले होते की , संभ्रम असल्यास व्यापाºयांनी झोनच्या सहायक आयुक्तांशी संपर्क साधावा. शुक्रवारी अनेक व्यापाºयांनी अधिकाºयांना फोन करुन विचारणा केली. अखेर आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांना सुधारित आदेश जारी करावा लागला. सुधारित आदेश जारी होताच उपस्थित केलेला मुद्दा योग्य असल्याचे स्पष्ट झाले. उल्लेखनीय असे की, १ जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार आॅड तारखेस उत्तर ते पूर्व आणि दक्षिण ते पूर्वेकडील दुकाने आणि ईव्हन तारखेला उत्तर ते पश्चिम आणि दक्षिण ते पश्चिम दिशेकडील शटरची दुकाने सुरु होतील. असे म्हटले होते.

सुधारित आदेश स्पष्ट

५जून रोजी जारी केलेल्या आयुक्तांच्या सुधारित आदेशात आॅड तारखेला उत्तर व पूर्वेकडील दुकाने तर ईव्हन तारखेला दक्षिण ते पश्चिम दिशेकडील शटरची दुकाने उघडली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने संभ्रम दूर झाला आहे.

असे असतील व्यवहार

मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठा आणि दुकाने उघडली जातील.

कपड्यांच्या दुकानात ट्रायल रूम बंद असतील. रेडिमेड कपडे परत करण्याची किंवा बदलीची परवानगी नाही.

बाजारात, शारीरिक अंतराचे पालन करण्यासाची जबाबदारी दुकानदारांची राहील.

दुकानदारांना होम डिलिव्हरी, टोकन पध्दत आणि मार्किंग पद्धतीचा अवलंब करावा लागेल.

नियमांकडे कुठेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असल्यास, दुकान किंवा बाजार बंद करण्याचा महापालिकेला पूर्ण अधिकार राहील.

टॅक्सी-कॅब, ई-रिक्षा, चारचाकी वाहनांसाठी वन प्लस टू सूत्र लागू केले जाईल तर आवश्यक काम असल्यास दुचाकीवरून एकाच व्यक्तीला जाता येईल.

Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह : २५ मे नंतर पहिल्यांदाच रुग्णांचा उच्चांक

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह : २५ मे नंतर पहिल्यांदाच रुग्णांचा उच्चांक

corona Survey

नागपुर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्याच्या कालावधीत नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद २५ मे रोजी झाली होती. या दिवशी ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६८२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, हॉटस्पॉट ठरलेल्या नाईक तलाव येथून ३३ रुग्णांची नोंद झाली. धंतोली व सेमिनरी हिल्समध्येही कोरोनाचा शिरकाव झाला असून येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ४३ नमुने पॉझिटिव्ह आले. यात ३३ रुग्ण नाईक तलाव येथील आहेत. यात सर्वाधिक पुरुष रुग्ण असून लहान बालकांचाही यात समावेश आहे. हे सर्व रुग्ण पाचपावली क्वारंटाईन सेंटरमध्ये होते. मोमीनपुरा येथील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. गुरुवारी मध्य प्रदेशातील सारी रुग्णाचा मृत्यूनंतर त्याचा मुलगाही पॉझिटिव्ह आला आहे. या शिवाय, हिंगणा रोडवरील एक, लकडगंजमधील एक, बाजारगाव कोढाळी येथील एक तर सेमिनरी हिल्स येथील एक रुग्णाची नोंद झाली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील आठ रुग्ण मोमीनपुरा येथील तर दोन रुग्ण टिमकी येथील आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एक अमरावती येथील तर दुसरा रुग्ण गोंदिया येथील आहे. हे दोन्ही रुग्ण ‘सारी’ म्हणून भरती झाले असताना ते ‘कोविड पॉझिटिव्ह’ आले आहेत. खासगी प्रयोगशाळेतून धंतोली येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाला एम्समध्ये दाखल केले आहे. एम्समध्ये आज १६ रुग्ण भरती झाले असून रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.

हॉटस्पॉट ठरलेल्या नाईक तलाव येथे ७९ रुग्ण

मोमीनपुरा, सतरंजीपुरा व टिमकी वसाहतीनंतर नाईक तलाव, बांगलादेश ही वसाहत हॉटस्पॉट झाली आहे. मोमीनपुरा येथे आतापर्यंत सर्वाधिक २३१ रुग्णाची नोंद झाली. सतरंजीपुरा वसाहतीत ११२ तर टिमकी वसाहतीत ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. आता टिमकी वसाहतीला मागे टाकून नाईक तलाव व बांगलादेश येथील आजच्या ३३ रुग्णांसह रुग्णांची संख्या ७९वर पोहचली आहे. येथून आणखी पॉझिटिव्ह रुग्ण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धंतोली, सेमिनरी हिल्स रुग्णाची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी

धंतोली येथील ४६ वर्षीय पुरुष काही दिवसापूर्वी दिल्ली येथून घरी परतले. गुरुवारी लक्षणे दिसून आल्याने एका खासगी प्रयोगशाळेत नमुना तपासला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पहिल्यांदाच धंतोली येथे रुग्णाची नोंद झाली आहे. मनपाने हा परिसर सील केल्याचे सांगण्यात येते. या शिवाय, सेमिनरी हिल्स येथील एका सोसायटीमधील ४० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. या महिलेचीही दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे. यांचे पती सैन्यात असल्याने त्यांनी गुरुवारी कामठी येथील सैन्याचा रुग्णालयात नमुना दिला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

सहा रुग्णांना रुग्णालयातून सुटी

मेयोमधून पाच तर मेडिकलमधून एका रुग्णाला सुटी देण्यात आली. यात मोमीनपुरा येथील २१वर्षीय महिला, टिपू सुलतान चौक येथील २७ वर्षीय पुरुष, सिरसपेठ येथील ५० वर्षीय महिला, याच वसाहतीतील ६४ वर्षीय पुरुष व बजेरिया येथील १६ वर्षीय युवतीचा समावेश आहे. या रुग्णांनी पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन राहणार असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे, तर मेडिकलमधून पश्चिम बंगाल येथून एका महिला रुग्णाला सुटी देण्यात आली. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ४२३ झाली आहे.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १६६
दैनिक तपासणी नमुने ४७६
दैनिक निगेटिव्ह नमुने १२१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६८२
नागपुरातील मृत्यू १३
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४२३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २९९४
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १६८२
पीडित-६८२-दुरुस्त-४२३-मृत्यू-१३

Also Read- नागपुरातील बजाजनगर व गांधीबाग परिसर सील

India’s Coronavirus cases rise to 2,26,770, Death toll at 6,348

corona rapid test

India 2020 : India’s COVID-19 cases has risen to 2,26,770 with 6,348 fatalities. There are 1,10,960 active cases while 1,09,461have been cured/discharged, the Health Ministry said on Friday.

Maharashtra remains the worst affected state in the country. The total number of COVID-19 cases has jumped to 77,793 with 2,710 fatalities, according to Health Ministry.

Tamil Nadu continues to be the second-worst hit state with 27,256 Covid-19 cases and 220 deaths, followed by Delhi with 25,004 cases and 650 deaths, Gujarat – 18,548 cases and 1,155 fatalities.

A total of 43,86,379 samples have been tested as on June 5, of which 1,43,661 samples have been tested in last 24 hours, Indian Council of Medical Research (ICMR) said.

Also Read- Abu Dhabi’s Mubadala to buy 1.85 % stake in Reliance Jio platforms for Rs 9093.6 cr

Abu Dhabi’s Mubadala to buy 1.85 % stake in Reliance Jio platforms for Rs 9093.6 cr

Reliance Jio

Abu Dhabi-based sovereign investor Mubadala Investment Company will buy 1.85 per cent stake in Jio Platforms for Rs 9,093.6 crore, RIL said on Friday. With this investment, Jio Platforms has raised Rs 87,655.35 crore from leading global technology and growth investors, including Facebook, Silver Lake, Vista Equity Partners, General Atlantic, KKR and Mubadala, in less than six weeks.

The investment from Mubadala comes in Jio Platforms at an equity value of Rs 4.91 lakh crore and an enterprise value of Rs 5.16 lakh crore.

”Mubadala Investment Company (Mubadala) will invest Rs 9,093.60 crore in Jio Platforms at an equity value of Rs 4.91 lakh crore and an enterprise value of Rs 5.16 lakh crore. Mubadala’s investment will translate into a 1.85 per cent equity stake in Jio Platforms on a fully diluted basis,” RIL said in a statement.

RIL subsidiary Jio Platforms is a next-generation technology platform focused on providing high-quality and affordable digital services across India, with more than 388 million subscribers. The telecom services arm Reliance Jio comes under Jio Platforms.

”Through my longstanding ties with Abu Dhabi, I have personally seen the impact of Mubadala’s work in diversifying and globally connecting the UAE’s knowledge-based economy. We look forward to benefitting from Mubadala’s experience and insights from supporting growth journeys across the world,” RIL chairman and managing director Mukesh Ambani said.

Mubadala owns electronic chip manufacturing company Global Foundries and has stake in several technology companies like AMD.

It has an investment portfolio across several fields, including petroleum, renewable energy, aerospace, satellite communications, agriculture, healthcare, metals and mining.

”We have seen how Jio has already transformed communications and connectivity in India, and as an investor and partner, we are committed to supporting India’s digital growth journey. With Jio’s network of investors and partners, we believe that the platform company will further the development of the digital economy,” Mubadala Investment Company managing director and Group CEO Khaldoon Al Mubarak said.

Mubadala established its ventures arm in 2017 to partner early with visionary founders and support innovative businesses.

Mubadala’s Ventures business currently manages several venture funds in the US, Europe and Middle East.

Also Read- पंतप्रधान ठरले सुपरहिट! नरेंद्र मोदींच्या या 4 मास्टरस्ट्रोकमुळे चीनने घेतली माघार

नागपुरातील बजाजनगर व गांधीबाग परिसर सील

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपुर : महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक १६ मधील बजाजनगर व गांधीबाग झोनमधील प्रभाग १९ मधील गांधीबाग कपडा मार्केट या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथालॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

बजाजनगर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस – उत्कर्ष विशाखा अपार्टमेंट
उत्तरेस – रस्ता (उत्कर्ष अपार्टमेंट ते गोल्हर प्लॉट नं. १०७)
उत्तरपूर्वेस – गोल्हर प्लॉट नं. १०७
पूर्वेस – प्लॉट नं. १२७, रजनी नशिने यांच्या घरापासून ते प्लॉट नं. १२५ ते प्लॉट नं. १५० महंत ते करुणा भवन ते सागर किराणापर्यंत
दक्षिणपूर्वेस – सागर किराणा
दक्षिणपश्चिमेस – ज्ञानेश्वर मंदिर

गांधीबाग कपडा मार्केट प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस – आहुजा कलेक्शन
उत्तरपूर्वेस – राहुल ट्रान्सपोर्ट
दक्षिणपूर्वेस – गर्ग रोडवेज
दक्षिणपश्चिमेस – युनिक क्रिएशन

Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

नागपूर : अमरावती व मध्य प्रदेशातून ‘सारी’वरील उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या व नंतर कोविड पॉझिटिव्ह आलेल्या या दोन्ही रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला. नागपुरात मृतांची संख्या १३ झाली आहे. आज आणखी १३ नव्या रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ वर पोहचली आहे.

नागपुरात लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला असतानाच कोरोना प्रादुर्भावाचा जोर मात्र कायम आहे. मेयोच्या प्रयोगाशाळेत १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात भानखेडा येथील २७, ३६, ६० वर्षीय पुरुष तर ७१, ७५ वर्षीय महिला, टिमकी येथील ४५ व ६३ वर्षीय महिला, २७ व ४० वर्षीय पुरुष तर मोमिनपुरा येथील एक रुग्ण आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही रुग्ण अकोला येथील आहेत. एम्सच्या प्रयोगशाळेतही एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. लोकमान्यनगर येथील या ४३ वर्षीय पुरुष रुग्णाला एम्समध्येच भरती करण्यात आले. एम्सच्या कोविड वॉर्डात आता २७ रुग्ण उपचार घेत आहेत.

सारी-कोविडचे पाच मृत्यू

रुक्मिणीनगर अमरावती येथील ६५ वर्षीय परुष रुग्णाला ३ जून रोजी नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. हा रुग्ण ‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’चा (सारी) होता. नियमानुसार सारीच्या रुग्णाची कोविड चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार ़सुरू असताना आज सकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या शिवाय, मध्य प्रदेशातील सागर येथील ६२ वर्षीय महिला २ जून रोजी मेडिकलमध्ये दाखल झाली होती. ‘सारी’ची रुग्ण असलेली ही महिलाही कोविड पॉझिटिव्ह आली. उपचार सुरू असताना दुपारी २.३० वाजता तिचा मृत्यू झाला. एकाच दिवशी सारीच्या दोन रुग्णांच्या मृत्यूची ही पहिलीच वेळ आहे. या पूर्वी सारी-कोविड पॉझिटिव्हचे तीन मृत्यू झाले असून हा चौथा व पाचवा मृत्यू आहे. नागपुरातील रुग्णालयात नोंद झालेल्या सारीच्या ५००वर रुग्णांमधून आतापर्यंत १३ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.

मेयोतून १२ रुग्णांना डिस्चार्ज

मेयोतून १२ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजे सुटी देण्यात आली. यात अजनी, बांगलादेश, सावनेर, हंसापुरी, नाईक तलाव, सिरसपेठ येथील प्रत्येकी एक तर मोमिनपुरा, टिपू सुलतान चौक व कामठी येथील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. या रुग्णांसह आतापर्यंत ४१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित २४०
दैनिक तपासणी नमुने १५४
दैनिक निगेटिव्ह नमुने १४३
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६२६
नागपुरातील मृत्यू १३
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४१७
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,९३१
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,६१३
पीडित-६२६-दुरुस्त-४१७-मृत्यू-१३

Also Read- पंतप्रधान ठरले सुपरहिट! नरेंद्र मोदींच्या या 4 मास्टरस्ट्रोकमुळे चीनने घेतली माघार

पंतप्रधान ठरले सुपरहिट! नरेंद्र मोदींच्या या 4 मास्टरस्ट्रोकमुळे चीनने घेतली माघार

modi vs xi jinping

नवी दिल्ली, 4 जून : भारताने चारही बाजूंनी चीनवरील दबाव कायम ठेवल्याचा परिणाम म्हणजेच चीनची माघार आहे. चीनला त्याच भाषेत उत्तर देणं असो की ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करून चीनला पराभूत करण्याची योजना असो, पंतप्रधान मोदींच्या निर्णायक चरणांमुळे आज चीनची वृत्ती नरम पडली आहे.

मोदींच्या भव्य योजनेमुळे जिनपिंग अपयशी ठरले!

दोन दिवसांपूर्वीपर्यंत चीन एलएसीवर युद्धअभ्यास करण्यात गुंतला होता. चीनच्या अधिकृत माध्यमांनी ती छायाचित्रे प्रसिद्ध केली होती, ज्यात चिनी सैन्य रात्रीच्या अंधारात युद्धाच्या तयारीत गुंतले होते. पण अचानक असे काय घडले ज्यामुळे सैन्याला माघार घ्यायला भाग पाडले. चीनच्या या हालचालीमागे पंतप्रधान मोदींची रणनीती आहे, जी पुन्हा एकदा सुपरहिट ठरली आहे. गुडघे टेकण्यासाठी सक्तीने अशा प्रकारे भारताने चीनला वेढले आहे.

ट्रम्प यांच्याशी बोलताना मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’ नंबर 1:

अमेरिका हा चीनचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि सर्व बाजूंनी चीनला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. भारत आणि चीन यांच्यातील वादात अमेरिकेने यावे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा असे चीन कधीही इच्छित नाही. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संभाषणात उठलेल्या सीमा वादाचा मुद्दा चीनला अजिबात मान्य नव्हता.

ट्रम्प यांनी यापूर्वीही मध्यस्थीबाबत बोलले होते. मात्र चीनने नकार दिला होता आणि आताही जेव्हा मोदींना आणि ट्रम्प यांच्यातील संभाषणाविषयी चीनला विचारण्यात आले होते तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपाला मान्यता नसल्याचे स्पष्ट संदेश दिला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सीमेवर आता परिस्थिती नियंत्रणात आहे. चीन आणि भारतामध्ये अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुरेशी यंत्रणा आहे. आम्ही वाटाघाटी करून हे सोडवू शकतो. तिसर्‍याची गरज नाही.

मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’ नंबर 2: चीनला त्यांच्याच भाषेतून दिलं उत्तर

लडाखमध्ये एलएसीबरोबर चीन सातत्याने लष्करी सामर्थ्य वाढवत होता, आणि एलएसीवर चिनी सैन्यांची जमवाजमव केल्याची बातमी समजताच तातडीने भारतकडून कारवाई केली गेली आणि 5000 सैन्य तैनात केले गेले. मुत्सद्देगिरी व वाटाघाटीद्वारे जर हा प्रश्न सुटला नाही तर अन्य पर्यायही तयार आहेत, असे भारत सरकारने स्पष्ट केले. अशी विधाने व आक्रमकता पाहून चीनला समजले की भारत झुकणार नाही.

मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’ क्रमांक: 3 भारत आपल्या निर्णयावर ठाम

चीन लडाखमध्ये सतत पुढे जाण्याच्या प्रक्रियेत होता आणि भारत सतत त्याचा सामना करीत होता. चीनने आशा व्यक्त केली की, दबावामुळे भारत आपल्या एलएसीवरील बांधकामे थांबवेल. पण कोणतेही काम थांबवले जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येणार नाही हे भारताने स्पष्ट केले. भारताच्या या आक्रमक वृत्तीची चीनला अपेक्षा नव्हती. जेव्हा हे प्रकरण आता हातातून बाहेर येऊ शकते असे चीनला वाटू लागले तेव्हा त्यांच्या बाजूने वेगवेगळी विधाने येऊ लागली, ज्यामध्ये सामंजस्याची चर्चा अधिक होती.

मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’ क्रमांक 4 : लीड फ्रॉम द फ्रंट

चीनबरोबर तणाव वाढत असताना पंतप्रधान मोदी स्वत: पुढे आले आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. ज्याने चीनला मोठा संदेश मिळाला. इतकेच नाही तर हा वाद मिटविण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्या त्याच डोकलाम टीमला गुंतवून ठेवले. ज्यांनी डोकलामच्या वेळी हा वाद मिटविला. पंतप्रधान मोदींच्या त्याच चालीने चीनला भारावून टाकले आणि सर्वत्र दबाव निर्माण झाल्यानंतर चीनच्या या हालचालीत थोडेसा सुधार झाला आणि त्यांना माघार घ्यायला भाग पाडले गेले.

वादळ झालं आता ६ जूनला अस्मानी संकट; नासाने दिला इशारा

dangerous-asteroid

पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकणारी एकी एक लघुग्रह (अ‍ॅस्टेरॉईड) पृथ्वीजवळून जाणार असल्याचा इशारा अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने दिला आहे. जून महिन्यामध्ये हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असून यासंदर्भातील माहिती नासानेच आपल्या वेबसाईटवर दिली आहे. या लघुग्रहाचे नाव ‘१६३३४८ (२००२ एनएच फोर)’ असं असल्याचे नासाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. सहा जून रोजी हा लघूग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असून त्याचा व्यास २५० ते ५७० मीटर इतका असल्याचं नासानं म्हटलं आहे.

‘१६३३४८ (२००२ एनएच फोर)’ हा लघुग्रह पृथ्वीपासून ५.१ दशलक्ष किमी दूरून जाणारा असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे. पृथ्वीजवळून जाताना या लघुग्रहाचा वेग ११.१० किमी प्रती सेकंद इतका असल्याची शक्यता अमेरिकेमधील काही प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार हा लघुग्रह ईडीटी (युरोपीयन वेळेनुसार) १२ वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजून १७ मिनिटांनी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे.

आतापर्यंत अंतराळामध्ये पृथ्वीच्या आजूबाजूच्या भागामध्ये १४० मीटरपेक्षा अधिक मोठा व्यास असणारे आठ हजारहूनअधिक लघुग्रह आढळून आले आहेत. हे सर्व लघुग्रह ७ दशलक्ष किमीपर्यंतच्या परिघामध्ये आढळून आले आहेत. नासाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व खगोलीय वस्तूंचे वर्गीकरण हे पृथ्वीच्या दृष्टीने “संभाव्य धोकादायक” ठरणाऱ्या अंतराळातील वस्तूंमध्ये करण्यात आलं आहे. म्हणजेच संभाव्य धोकादायक ठरु शकणाऱ्या लघुग्रहांमध्ये ‘१६३३४८ (२००२ एनएच फोर)’ या लघुग्रहाचाही समावेश होतो. ‘स्पेस डॉट कॉम’च्या एका वृत्तानुसार, पृथ्वीच्या जवळपास असलेल्या अंतराळामध्ये एकूण २५ हजार लहान-मोठ्या आकाराचे लघुग्रह आहेत.

याच वर्षाच्या सुरुवातील, २०२० डीआर टू हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता व्यक्त करणारे वृत्त समोर आलं होतं. २०२० डीआर टू चा व्यास हा सुमारे १९३५ फूट (५९० मीटर) इतका होता. एवढ्या मोठ्या आकाराचा एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. प्लॅनेटरी सोसायटीच्या अंदाजानुसार ४६० फूटांहून (१४० मीटर) अधिक आकाराची कोणतीही खगोलीय वस्तू पृथ्वीवर आदळल्यास एखाद्या मोठ्या देशाच्या आकाराऐवढ्या परिसरामध्ये विनाश घडवू शकते. जर अशी एखादी गोष्ट अंतराळामधून पृथ्वीवर आदळली तर त्यामुळे होणारी जीवितहानी ही आतापर्यंतच्या मानवी इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी ठरेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती.

मात्र त्यानंतर नासाने अशाप्रकारे अंतराळातील वस्तू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नसल्याचे सांगत २०२० डीआर टू हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नसल्याचे स्पष्ट केलं. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार ४६० फूटांहून (१४० मीटर) अधिक आकाराची कोणतीही खगोलीय वस्तू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता खूपच कमी असते. शंभरपैकी केवळ एखाद्यावेळी अशी घटना घडू शकते असं खगोलशास्त्रज्ञ सांगतात.

Also Read- Apple tracks iPhones stolen from its stores during US protests

Mahatma Gandhi’s Statue Outside Indian Embassy in Washington Desecrated During George Floyd Protests

mahatma gandhi statue

The statue of Mahatma Gandhi outside the Indian Embassy in Washington DC has been defaced during one of the protests against the killing of African-American George Floyd by a white cop in Minneapolis.

A probe into the matter has been launched by the United States Park Police. The desecration of Gandhi’s statue comes after a series of destruction caused by the ongoing protests in the US, throwing the country into chaos.

The US Ambassador to India, Ken Juster, condemning the incident said that he is “appalled” by the “awful violence and vandalism”.

“So sorry to see the desecration of the Gandhi statue in Wash, DC. Please accept our sincere apologies. Appalled as well by the horrific death of George Floyd & awful violence & vandalism. We stand against prejudice & discrimination of ant type. We will recover & be better (SIC),” Juster wrote in his tweet.

The murder of Floyd has triggered violent protests across the United States, where thousands of demonstrators have taken to the streets chanting “I can’t breathe” (Floyd’s last words as officer Derek Chauvin knelt on his neck, choking him to death) and set public properties afire, seeking justice of the deceased and an end to the persistent racism in the US.

Dozens of protesters are left injured by the end of every day since cops have resorted to shelling of tear gas, shooting rubber bullets and pepper balls, etc. US President Donald Trump had also threatened to deploy the military on the streets to quash the protests in the country’s capital.

Also Read- Apple tracks iPhones stolen from its stores during US protests

बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार अनवर सागर यांचे निधन, अक्षय कुमारसाठी लिहिले होते हे सदाबहार गाणे

Anwar Sagar

मुंबई : लोकप्रिय संगीतकार वाजिद खान यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ आता गीतकार अनवर सागर यांनीही अंतिम श्वास घेतला. बुधवारी वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात अंतिम श्वास घेतला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर यांना रूग्णालयात आणले गेले, त्यापूर्वीच काही क्षण आधी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले होते.

इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेडने त्यांच्या निधनाचे वृत्त देत, त्यांना श्रद्धांजली वाहिली.

‘अनुभवी गीतकार आणि आयपीआरएसचे सदस्य राहिलेले अनवर सागर यांचे आज निधन झाले. त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी लिहिली होती. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,’असे इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेडने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अनवर यांनी बॉलीवूडला अनेक लोकप्रिय गाणी दिली. 80 ते 90 च्या दशकात अजय देवगणच्या ‘विजयपथ’, डेव्हिड धवन यांच्या ‘याराना’, जॅकी श्रॉफ स्टारर ‘सपने साजन के’ आणि अक्षय कुमारचा सुपरहिट सिनेमा ‘खिलाडी’ तसेच ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या सिनेमासाठी त्यांनी गाणी लिहिली होती. अक्षय कुमारच्या खिलाडी’ या सिनेमातील ‘वादा रहा सनम’ हे त्यांनी लिहिलेले गीत आजही सिनेप्रेमींना साद घालते. या गाण्याने अनवर सागर यांना खरी ओळख दिली. 90 च्या दशकातले हे गाणे आजही लोकांना आवडते. लोकप्रिय गाण्यांच्या यादीत या गाण्यांचा समावेश आहे.

Apple tracks iPhones stolen from its stores during US protests

apple

San Francisco: Apple is tracking several iPhones that were stolen from its retail stores during the protests in the US over the death of African-American George Floyd.

Thieves who stole iPhones from Apple retail locations in New York, Los Angeles, Minneapolis, Washington and Philadelphia were surprised to see on-screen messages that read: “This device has been disabled and is being tracked. Local authorities will be alerted”.

Several disappointed thieves went on to social media, posting about how iPhones they made off with were blocked.

Apple was in the process of opening more than 100 stores in the US closed due to the Covid-19 pandemic.

“On the device was a message alerting the user that the iPhone is disabled and should be returned to the store. It’s not clear if Apple or law enforcement plans to do anything with the data it collects,” reports the Motley Fool.

It’s been long reported that Apple has a hidden software that disables an iPhone if it’s stolen from one of its stores. It has now been proven.

Apple Stores in New York, Los Angeles, and Washington have been the target of vandalism and looting during recent protests over Floyd’s death.

Other retailers like Target, Walmart and Amazon’s Whole Foods have also shut stores or shorten working hours.

Apple managed to reopen nearly 256 retail stores out of more than 500 worldwide, as it aims to safely restart operations.

Also Read- HP Inc to launch affordable ‘Always Connected’ PCs in India this month

नागपुरात ८४ दिवसात ६१३ रुग्ण : सारीचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

नागपुर : तापमानात मोठी घट आली असली तरी कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. रविवारी ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बांगलादेश व नाईक तलाव येथल सहा, मोमिनपुरा येथील पाच, टिमकी येथील तीन तर इतर वसाहतीतील ११ रुग्ण आहेत. याशिवाय पाच रुग्ण नागपुर बाहेरील आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये सारीचे तीन रुग्ण आहेत.

रुग्णांची एकूण संख्या ६१३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, रुग्णांचा हा आकडा गाठायला ८४ दिवसांचा कालावधी लागला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मोमिनपुरा येथील १४ वर्षीय मुलगी, ४० वर्षीय महिला व १८, २० व ४० वर्षीय पुरुष अशा पाच रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण आमदार निवासात क्वारंटाईन होते. आज पुन्हा बांगलादेश वसाहतीतील नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण लॉ कॉलेज वसतिगृहात क्वारंटाईन होते. या वसाहतीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९ वर पोहचली आहे. नरखेड तालुक्यातील मन्नानखेडी येथील आणखी तीन रुग्णांची नोंद झाली. सहा दिवसापूर्वी मुंबईवरून आलेला एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर या गावात कोरोनाबाधितांची संख्या पाच झाली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये वडील, मुलगा व आणखी एक रुग्ण आहे. हे तिघेही लॉ कॉलेजमध्ये क्वारंटाईन होते. याच प्रयोगशाळेत रात्री पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये टिमकी येथील तीन, भानखेडा, गांधीबाग, शांतिनगर व एका खासगी हॉस्पिटलमधील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. तर अकोला येथील महिला रुग्णाचा मेयोत उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही मुलांना कोव्हिडची लागण झाल्याचे निदान झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेतून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मोमिनपुरा व जबलपूर येथील प्रत्येकी एक तर सारीचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी प्रयोशाळेतून एक तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतून गोळीबार चौक येथील एक रुग्ण असे ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

नागपूर, अमरावती व चंद्रपूर येथून सारीचे रुग्ण

‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ची (सारी) एक ७० वर्षीय महिला रुग्ण पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला नागपुरातील भगवाननगर येथील रहिवासी आहे. याशिवाय अमरावती व चंद्रपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा नमुनाही पॉझिटिव्ह आला आहे. या तिन्ही रुग्णांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. नागपुरातील रुग्णालयात नोंद झालेल्या सारीच्या ५०० वर रुग्णांमधून आतापर्यंत ११ रुग्ण कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत सारीच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पाच दिवसात १०० रुग्ण राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’नुसार खेळ, व्यायामाशी जुळून असलेल्या प्रकारांना ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता देण्यात आली आहे. असे असताना गेल्या पाच दिवसात १०० रुग्णांची नोंद झाली आहे. यातील बहुसंख्य रुग्ण क्वारंटाईन सेंटरमधील असल्याने दिलासादायक आहे. नागपुरात पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. २४ एप्रिल रोजी १०० रुग्णांची नोंद झाली. पहिली शंभरी गाठण्यासाठी ४४ दिवस लागले. १२ दिवसानंतर म्हणजे १६ मे रोजी २०० रुग्णांची नोंद झाली. नंतरच्या सहा दिवसात, १२ मे रोजी ३०४ रुग्णांची संख्या झाली. २१ मे म्हणजे नऊ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ४०० झाली. २९ मे रोजी ४३ रुग्णांचा उच्चांक गाठल्याने ५०१ रुग्णांची संख्या झाली. म्हणजे आठ दिवसात १०० रुग्णांची वाढ झाली, तर आता ३ जून रोजी ६०२ रुग्णांची नोंद झाली. गेल्या पाच दिवसात हे १०० रुग्ण आढळून आले.

पाच रुग्णांना रुग्णालयातून सुटी

मेडिकलमधून चार रुग्णांना सुटी देण्यात आली. यात गोळीबार चौक येथील एक, मोमिनपुरा येथील तीन रुग्णांचा तर एम्समधून बुटीबोरी येथील बुटीबोरी येथील ५२ वर्षीय रुग्णाला सुटी देण्यात आली. आज पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ४०४ वर पोहचली आहे.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १३५
दैनिक तपासणी नमुने १८७
दैनिक निगेटिव्ह नमुने १६९
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६१३
नागपुरातील मृत्यू ११
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४०४
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २८५०
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १५२०
पीडित-६१३-दुरुस्त-४०४-मृत्यू-११

Also Read- नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य ; नागपूर लाईव्ह सिटी अँप’चे अधिकारी-विभागप्रमुखांना प्रशिक्षण

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य ; नागपूर लाईव्ह सिटी अँप’चे अधिकारी-विभागप्रमुखांना प्रशिक्षण

tukaram munde meeting held

नागपूर, ता. ३ : नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देणे हे मनपाचे कर्तव्य आहे. त्यांनी केलेल्या तक्रारी, मांडलेल्या समस्यांसाठी त्यांनी चकरा मारणे अपेक्षित नाही. यासाठी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अँप नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून तयार करण्यात आले आहे. २४ तासांच्या आत तक्रार ‘ओपन’ करून सात दिवसांच्या आत त्याचे निराकरण आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्याना संबोधित करताना म्हटले.

नागरिकांना घरबसल्या त्यांच्या स्मार्ट फोनवरून एका क्लिक वर तक्रार करता यावी, यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘नागपूर लाईव्ह सिटी’अँप तयार केले आहे. या अँपच्या संचालनासंदर्भात आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तक्रारींचा लवकर निपटारा करता यावा, याकरिता अधिकारी आणि विभाग प्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, सुभाष जयदेव, डॉ. रंजना लाडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी अँपचे निर्माते प्रशांत मगर यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अँप संदर्भात अधिकाऱ्यांना माहिती दिली. हे अँप नागरिकांच्या सुविधेसाठी असून नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीला युनिक क्रमांक मिळतो. संबंधीत तक्रार २४ तासांच्या आत ओपन करणे आवश्यक आहे आणि सात दिवसांच्या आत सोडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रार सोडविल्यानंतर त्यासंदर्भातील विस्तृत माहिती आणि तक्रारीचे निराकरण केल्याबाबतचे छायाचित्र नागरिकांच्या माहितीसाठी जोडता येईल. हे अँप प्रत्येक नागरिकांसाठी सोयीचे असून नागरिकांनी याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

यावेळी उपस्थित अधिकारी-विभागप्रमुखांनी या ॲप संबधी प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले.

Also Read- उपराजधानीतील तापमान घटले, थंडावा वाढला

Windows 10 May 2020 update is full of features and bugs: Here are the details

Microsoft,B2B startups

Microsoft rolled out one of the biggest updates to Windows 10 last week. The update dubbed as the Windows 10 May 2020 update brings host of features to Windows 10 powered personal computers. The list includes faster Bluetooth connectivity, passwordless sign-ins, kaomoji, and memory improvements in Edge among others. The update also brought significant improvements to Microsoft’s virtual assistant Cortana.

The Windows 10 May 2020 update makes it easier for users to ditch Cortana altogether. Up until now, Cortana was integrated in the taskbar. The May update takes Cortana out of the taskbar into an app-based interface. Simply said, users can now access and interact with Cortana like they do in case of other apps.

In addition to this, Microsoft has also added the ability to block Cortana at the log in. So, if you are planning to not use Cortana at all, you can disable it by following these steps: Press Ctrl + Shift + Esc keys simultaneously to open Task Manager > Click on Startup tab > Select Cortana > Select Disable.

Alternatively, you can also remove Cortana completely. A report by Windows Latest lays out steps for that. Here’s what you need to do: Type PowerShell in the Windows search box > Right click on the result and click on Run As Administrator option > In the window that opens type: “Get-AppxPackage -allusers Microsoft.549981C3F5F10 | Remove-AppxPackage” > Press Enter. It is worth noting that to remove all traces of Cortana, you will have to edit the Windows 10 registry.

Coming to the bugs, Microsoft shortly after the roll out of the Windows 10 May 2020 update discovered that it is riddled with bugs and so the company is not encouraging everyone to download it just yet. The issues pertain to various components such as Intel iGPU, Realtek Bluetooth radios, Conexant audio drivers, Thunderbolt dock and Nvidia display adapters among others.

The company, in a blog post detailing these issues, has said that it is working on resolving all these listed bugs and that it will roll out a fix with the next software update. In the meantime, the company is recommending users “not attempt to manually update using the Update Now button”.

Five Killed, 40 Injured as Boiler Blast Causes Fire at Chemical Factory in Gujarat’s Dahej

huge fire chemical factory at gujarat

India 2020 : Five workers of a chemical factory were killed and 40 others were injured on Wednesday in a huge fire triggered by a blast in the boiler at Dahej in Bharuch district of Gujarat, a senior officer said.

He said the death toll is likely to go up as the rescue operation is still on.

“So far we have confirmed the death of five workers. Some dead bodies were recovered from the factory, while others died in hospitals. (Rescue) operation is still underway,” said Bharuch Superintendent of Police RV Chudasama.

A total of 40 injured workers were shifted to various hospitals in Bharuch and near Vadodara, the SP said, adding that more details were awaited.

Earlier, Bharuch collector MD Modia said residents of Lakhi and Luvara villages, located near the affected factory, were being evacuated as a precautionary measure. Plants containing poisonous chemicals are located nearby the factory where the blast took place.

Also Read- Cyclone May Make Landfall in 2 Hrs, IMD Says ‘It’s Now 95 km from Alibaug’; Storm Likely to Blow off Rooftops, Uproot Trees & Damage Roads

Nagpur Weather

Nagpur
haze
38 ° C
38 °
38 °
12 %
3.6kmh
0 %
Sat
38 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...