New Delhi: The Mumbai Police on Monday ruled out foul play in actor Sushant Singh Rajput’s death and said that he died due to asphyxia. The 34-year-old was found hanging in his Mumbai residence on Sunday morning. He was said to be under stress and depression for the last few months.
The provisional post-mortem report was been submitted by the doctors at the Bandra police station. A team of three doctors conducted the autopsy of Sushant and the provisional cause of death is said to be asphyxia due to hanging.
The post-mortem was conducted for over three hours last night and the entire procedure has been videographed. The post-mortem report mentions ‘asphyxia’ as the cause of death and says ligature marks were also seen around the neck. The final autopsy report is expected later today.
The post-mortem examination reveals it’s a ‘clear case of suicide’ and there’s no foul play.
Earlier on Saturday, a statement released by the police said, “Sushant Singh Rajput has committed suicide, Mumbai Police is investigating.”
The actor’s mortal remains were then taken to Cooper Hospital in the city for conducting post-mortem.
Sushant Singh Rajput was a successful film star. He debuted in the entertainment industry with the TV show ‘Kis Desh Mein Hai Meraa Dil’ and followed it up with ‘Pavitra Rishta’. Soon, he transitioned to the big screen with film ‘Kai Po Chhe!’ and went on to do projects including ‘Shuddh Desi Romance’, the biopic ‘MS Dhoni: The Untold Story’, ‘Kedarnath’ and ‘Chhichore’, among several others.
नागपूर : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. रविवारी ३६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या १००५ वर पोहचली. विशेष म्हणजे, नागपुरात पहिले १०० रुग्ण गाठण्यास ४४ दिवस लागले तर, ५०० रुग्णांसाठी ८० दिवस लागले, मात्र गेल्या १६ दिवसात ५०० रुग्णांची भर पडली. एकूणच ९६ दिवसात हजार रुग्णांची नोंद झाली.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ११ रुग्ण नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. हे सर्व रुग्ण व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन होते. या शिवाय जुनी मंगळवारी येथील एक तर डोबीनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सतरंजीपुरा येथील एक गर्भवती महिला पॉझिटिव्ह आली आहे.
खासगी प्रयोगशाळेतून उमरीग्राम येथून एक, जयताळा येथून एक, रिधोरा काटोल येथून एक व तीन नल चौक इतवारी येथून दोन असे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. माफसू प्रयोगशाळेतून आठवा मैल वाडी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण आमदार निवासात क्वारंटाईन होता. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतून १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एक एसआरपीएफ, दोन एमआयडीसी श्रमिकनगर, सहा नाईक तलाव, एक नरसाळा, एक सावरबांधे ले-आऊट, एक आर्यनगर, एक रामेश्वरी तर एक ब्रह्मपुरी येथील आहे. सावरबांधे ले-आऊट व नरसाळा परिसरात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या या ३६ रुग्णांना मेयो, मेडिकल व एम्समध्ये भरती करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पहिल्या ४४ दिवसात १०० रुग्णाची नोंद
नागपुरात २० दिवसानंतर पहिल्या ५० रुग्णांची नोंद झाली. ४४ दिवसानंतर ही संख्या वाढून १०० वर पोहचली. मात्र त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. पुढील १२ दिवसात १०० रुग्णांची भर पडत हा आकडा २२९ वर पोहचला. त्यानंतर सहा दिवसाने ३००, नऊ दिवसाने ४०४, आठ दिवसाने ५०१, पाच दिवसाने ६०२, चार दिवसाने ७०७, तीन दिवसाने ८६२, एक दिवसानंतर ९२१ तर तीन दिवसाने १००५ रुग्ण झाले.
प्रशासनाचे नियोजन यशस्वी
नागपूर उपराजधानीचे शहर असताना, लोकसंख्या व रुग्णसंख्येच्या तुलनेत राज्यात कमी मृत्यूदर असल्याचे पुढे आले आहे. देशात कोरोनाबाधित मृत्यूचा दर २.८० टक्के आहे. महाराष्ट्र चा मृत्यूदर ३.६६ टक्के, विदर्भाचा मृत्यूदर ३.२५ टक्के, तर नागपूरचा मृत्यू दर केवळ १.६ टक्के आहे. रुग्णांचे योग्य व्यवस्थापन, मेयो, मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक सोयी सुविधा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी केलेले नियोजन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य होऊ शकले आहे.
मेयोतून आठ रुग्ण घरी परतले
नाईक तलाव येथून तीन, भानखेडा येथून तीन, एक अमरावती रोड तर एक रुग्ण जुनी मंगळवारी येथील आहे. या रुग्णांना पुढील १४ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहायचे आहे. तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१५ झाली आहे.
नागपूर, ता. १४ : नाग, पिली व पोहरा या तिन्ही नद्या नागपूर शहराचे वैभव. ऐतिहासिक नाग नदी तर नागपूरवासीयांची ओळख. मात्र निसर्गाने दिलेला हा वारसा नागरिकांच्या दुर्लक्षितपणामुळे विस्मृतीत जाऊ लागला. परिणामी एकेकाळी शहराची ओळख असलेल्या या नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या तीनही नद्यांच्या पुजरुज्जीवनाचा विडा उचलला आणि आज या नद्या आपल्या मूळस्वरुपात येऊ लागल्या आहेत. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनामुळे नागपूरला गतवैभव तर मिळालेच, शिवाय या वैभवात भरही पडली आहे.
नाग नदीच्या काठावर असलेल्या नागपूर शहराची संस्कृती ओळख जपणारी नाग नदीला मागच्या काही वर्षात नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नावलौकिक असलेल्या नागपूरच्या महत्त्वपूर्ण वारस्याला, शहराच्या धमन्यांना पुन्हा नद्यांचे स्वरुप देण्याचे कार्य मनपातर्फे केले जात आहे.
या तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेले अतिक्रमण तिची मूळ ओळख मिटवणारे आहे. उद्योगांचे घाण पाणी, सांडपाणी या नदीला सोडल्याने दुर्गंधी सोबत आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे.
नागनदी, पिली नदी किंवा पोहरा नदीची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली जाते. मात्र या वर्षी नद्यांच्या खोलीकरणासह रुंदीकरण करण्यात आले आहे. काढलेला गाळ नदीच्या संरक्षण भिंतीला लावून न ठेवता तो इतरत्र पाठविण्यात आला. प्रवाह मोकळा झाल्याने या नद्या कधी नव्हे इतक्या खळाळून वाहू लागल्या आहे. नदीतून काढलेल्या गाळ पुन्हा त्याच नदीत वाहून जाणार नसल्याने यावर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. नदीची संपूर्ण स्वच्छता विविध कंपन्या आणि शासकीय विभागांच्या सी.एस.आर. निधीतून करण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेकोलि, मॉईल, एन.एच.ए.आय. आदींच्या सहकार्यातून हे कार्य करण्यात आले आहे. मनपाने विविध मशीन आणि वाहनांसाठी लागणारे डिझेल पुरविले आहे.
तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला झालेल्या अतिक्रमण आणि अन्य कारणांमुळे त्यांची वास्तविक रुंदी कमी झालेली आहे. नाग नदीची एकूण लांबी १७.०५ किमी आहे. हा सर्व भाग साफ करण्यात आला आहे. नाग नदी अंबाझरी ते पंचशील चौक ते मोक्षधाम घाट जवळून अशोक चौक ते सेंट झेव्हियर्स कॉन्व्हेंट ते पारडी पूल अशी ती वाहते.
पिली नदीची लांबी १६.७ किमी आहे. या नदीचाही सर्व भाग स्वच्छ झालेला आहे. पिली नदी गोरेवाडा ते मानकापूर स्टेडियम ते कामठी रोड ते जुना कामठी रोड नाका ते नदीच्या संगमापर्यंत पुढे वाहत जाते. पोहरा नदी शंकर नगर ते नरेंद्र नगर ते पिपळा फाटा ते नरसाळा, विहिरगाव अशी वाहते. या नदीची लांबी १३.२० कि.मी. आहे. सद्यस्थितीतील नदीचा संपूर्ण भाग साफ करण्यात आलेला आहे.
नागरिकांची कृतीच जपू शकते वारसा : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे
मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नद्यांची आता गाळ काढून व रुंदीकरण करुन स्वच्छता झाली असून पुढे नागनदीचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरु झाले आहे. लवकरच आपल्याला नागनदीचे स्वच्छ पाणी वाहताना दिसेल, याप्रकारचे नियोजन सुरु झाले आहे. भविष्यात नागनदीच्या किनाऱ्यावर बगीचे तयार होतील. या बगिच्यांमध्ये नागरिक व्यायाम करतील, जॉगिंग करतील हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कृती सुरू झाली आहे. त्यातून पर्यटनाला बळ मिळेल. नाग नदी पुनरुज्जीवित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. कधी नव्हे इतक्या नागपुरातील तीनही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. दुर्गंधी नाहिसी झाली आहे. त्यानंतर हा ठेवा नागरिकांनी कसा जपून ठेवायचा, हे त्यांच्या हातात आहे. नागरिकांनी यात कचरा टाकू नये, बांधकाम साहित्याचा कचरा टाकू नये, जनावरे सोडू नये, जेणेकरून या नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास, दुर्गंधी टाळण्यास आणि प्रवाह असाच बाराही महिने मोकळा राहण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाचा कृतीतून सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांची कृतीच हा वारसा, ही संस्कृती जपून ठेवण्यास मदत करू शकते, असेही ते म्हणाले.
India 2020 : WhatsApp is reportedly gearing up to add yet another major feature to its application. The new feature, as reported by WABetaInfo, will add a new search option in chat windows, wherein users will be able to search for messages by date. The search by date option is said to be in the earliest, alpha stages of development, so it is likely that it will not come to your devices any time soon. However, as and when it does, it can be a big improvement particularly for those who regularly use WhatsApp at their workplaces. As of now, the initial report suggests that the search by date feature is being worked on for WhatsApp for iOS. However, WhatsApp is known for maintaining parity between its Android and iOS apps, so when it releases, it will likely be for both versions of the messaging app.
WhatsApp already allows users to search for messages either within a single chat window, or across their entire chat history. In WABetaInfo’s report, the feature is seen to be added for searches within a chat window, which can help users find messages sent from a particular date. This can be important in tracing work histories, or message backlogs from particular dates, should the need arise for it. As of now, the only way to look up for messages sent or received years ago is by manually scrolling up, which can be a tedious task given how much most people make use of WhatsApp.
Interestingly, by adding a search by date feature, WhatsApp will also gear up its app to compete with many other applications that specifically target workplace or enterprise communication. WhatsApp already offers end to end encryption on its messaging platform, which enhances its security quotient that many leverage everyday. By adding a date search feature, it can allow users to chronicle previous files or messages, which can be a very important part of workplace communication. However, given that workplace messaging also has to make way for administrative or IT oversight, it is likely that WhatsApp’s adoption in formal office usage may still remain limited.
As mentioned before, WhatsApp’s search by date feature is still only at the alpha stage of development. As a result, it is likely that it won’t be rolled out in the immediate future. WhatsApp’s big feature addition of 2020 is expected to be support for a single account running on multiple devices, which is expected to diversify WhatsApp’s appeal for specific use cases. With search by date now also on the cards, it remains to be seen which features does the WhatsApp development team treat as priority, and which fall on the back burner.
नागपूर : ‘कोविड-१९’ वर जगात कोणतेही अँटि-व्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. या भीषण परिस्थिीत रुग्णाचा उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उम्मेद जागविली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. यात गंभीर लक्षणे असलेल्या ५०० कोविडच्या रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे.
जगात एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांवर व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णावर पहिल्यांदाच चाचणी होणार आहे. याची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे सोपविण्यात आली आहे. राज्यात कोविड-१९ची ९०,७८७ प्रकरणे तर ३,२८९ मृत्यू आहेत. जवळपास १५ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरतीची आवश्यकता आहे आणि सुमारे ५ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सचिव डॉ. संजय मुखर्जी व संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ चाचणी राबविण्यास पुढाकार घेतला आहे.
विशेष म्हणजे, ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) वतीने देशातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘प्लाझ्मा थेरपी’ चाचणीवर संशोधन सुरू आहे. परंतु ही चाचणी मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर आहे. यातही साधारण २५० रुग्णांचा समावेश केला जाणार आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चाचणीमध्ये ५०० गंभीर रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. यात राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.
डॉ. मित्रा यांच्या मार्गदर्शनात पथक
डॉ. संजय मुखर्जी व डॉ. लहाने यांनी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ची जबाबदारी नागपूरच्या मेडिकलवर सोपविली आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले आहे. यात पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम हे या चाचणीचे प्रमुख अन्वेषक आणि संयोजक आहेत. आर्थाेपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. मो. फैजल हे राज्य नोडल अधिकारी व प्रभारी अधिकारी आहेत.
बरे होण्याचा दर व मृत्यूदराचे निरीक्षण
राज्यातील साधारण २३ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५०० गंभीर रुग्णांवर ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ चाचणी केली जाणार आहे. या सर्वांचा डाटा नागपूर मेडिकल गोळा करून बरे होण्यचा दर व मृत्यूदरावर निरीक्षण करणार आहे. याचे डाक्युमेन्टेशन तयार केले जाईल. त्यापूर्वी या प्रकल्पासाठी आवश्यक दस्तावेज विविध संस्थांची मंजुरी घेतली जात असून ती अंतिम टप्प्यात आहे.
काय आहे चाचणी
यात कोविडमधून बरा होऊन २८ दिवस कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीच्या रक्तामधून प्लाझ्मा घेतले जाणार आहे. अशा व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अॅन्टीबॉडीज मुबलक असतात. हे अॅन्टीबॉडीज गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढते. म्हणून कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचा रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जाण्यावरील हे संशोधन आहे.
‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ ही जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी चाचणी असेल. मोठ्या संख्येत जीव वाचविण्यास मदत करेल. ही उपचार पद्धती पूर्णत: नि:शुल्क आहे.-डॉ. संजीव मुखर्जी सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग कोट…ही चाचणी प्लाझ्माच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास मदत करेल. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये या प्रकल्पाचे मार्गदर्शक असतील.
India 2020 : Chief of Army Staff General MM Naravane on Saturday said the situation along India’s borders with China “is under control” and the two countries were engaged in “series of talks”.
Speaking to the media after addressing the gentlemen cadets at the Indian Military Academy, Naravane said: “I would like to assure everyone that entire situation along our borders with China is under control. We’re having a series of talks which started with Corps Commander level talks and has been followed up with meetings at local level between Commanders of equivalent ranks.”
He added, “As a result, a lot of disengagement has taken place and we are hopeful that through the continued dialogue we’re having, all perceived differences that we (India and China) have will be set to rest. Everything is under control.”
Indian and Chinese military officials are engaged in high delegation-level talks in a bid to resolve the month-long row over the Line of Actual Control.
Talking about the tension in Jammu and Kashmir, Naravane said: “As far as J&K is concerned and our western neighbour, we have had a lot of successes. In last 10-15 days alone more than 15 terrorists have been killed. All of this has been because of very close cooperation & coordination between all security forces operating in J&K.”
Naravane said the country is passing through difficult times and its safety and honour depend on the ability of its young officers as military leaders.
Addressing gentlemen cadets at the Indian Military Academy here as the reviewing officer of a passing out parade, Gen Naravane said they are being commissioned as officers into the army under the most daunting of circumstances and the high standards of their military training will help them overcome the challenges lying in store for them.
The parade saw a total of 423 cadets being commissioned into the army including 333 from the country and 90 from friendly foreign countries.
“These are difficult times for the country. Its safety, honour and respect depends on your abilities as military leaders. You have to live up to the expectations of your countrymen. You have to ensure that whatever you do is for their welfare,” he said.
The army chief said there are no good or bad regiments but only good officers. “Become one with your men. Win their trust and affection and they will win battles for you,” Naravane said.
He asked the gentlemen cadets to throw themselves into their new role as commissioned officers with passion but also be compassionate towards their men. “When the going gets tough and all seems lost, it is the spirit of your men that helps you win,” he said.
He said the gentlemen cadets who are taking their first step as commissioned officers will have to take decisions in the tactical and operational domain as well as resolve ethical issues and they will have only their conscience to guide them. “In such critical moments let the core values enshrined in the preamble of the constitution of India be your guiding light,” the Army Chief said.
Asking them to rise above petty considerations of caste, creed and religion, he said the army does not discriminate. Apart from containing the external threats you may also have to defang internal forces out to destabilise the country.
He said the precise drill movements of the cadets had convinced him they will do their respective countries proud.
“In the autumn of your careers what will matter is not the position your finally attain but how honourably you have served your nation,” he said.
In a message to the gentlemen cadets’ parents, who were not allowed to attend the event due to the coronavirus pandemic, the Army Chief said, “Till yesterday they (gentlemen cadets) were your children but from tomorrow they will be ours.” He promised to be with them through thick and thin.
The parade looked slightly off-colour this time with the enthusiastic crowds of parents and some usual features missing like the showering of the drill square with flower petals by helicopters.
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३,४९३ कोरोनाबाधित आढळले असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी, दुसरीकडे राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील गर्दीला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याची चर्चा काही वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, या सर्व अफवा असून, अशा प्रकारचा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या ३० जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, शिस्तीचे पालन न करता रस्त्यांवर, बाजारपेठेत तोबा गर्दी दिसून येत आहे. लोकांनी शिस्त पाळली नाही, तर लॉकडाऊन कडक करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वीच दिलेला आहे. याच इशाऱ्याचा संदर्भ देत लॉकडाऊन वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. गैरसमज पसरतील अशा बातम्या देणे अथवा सोशल मीडियावर अफवा पसरविणे गुन्हा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे.
मृतांची संख्या ३,७१७
एकूण मृतांची संख्या आता ३,७१७ झाली आहे. आजच्या १२७ मृतांपैकी तब्बल १०६ मृत्यू हे ठाणे आरोग्य मंडळ क्षेत्रातील
आहेत. यात मुंबईतील ९०, ठाणे ११, कल्याण ३ आणि वसई-विरार, मीरा-भार्इंदर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय नाशिक मंडळात नाशिक २, धुळे १, अशा एकूण तीन मृत्यूंची नोंद आहे. याशिवाय पुण्यात १२ मृत्यूंची नोंद झाली. औरंगाबादमध्ये दोन, तर कोल्हापूर मंडळातील सांगली ३, तर अकोला मंडळातील अमरावतीत एका मृत्यूची नोंद झाली आहे.
दिवसभरात ३,४९३ नवीन रुग्ण
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी एक लाखाचा टप्पा पार केला. दिवसभरात ३,४९३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. त्यासोबतच दिवसभरात १,७१८ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत राज्यात ४७ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर विविध ठिकाणी ४९,६१६ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरू करीत आहोत; पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतुनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल; पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी अंगीकारावीच लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
गरज पडली तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागेल, या मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. उलट आता कितीही संकटे आली तरी त्यांचा आम्ही दृढतेने मुकाबला करू, असे ठासून सांगितले पाहिजे. शिवाय, अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठी लोकांना मदतही करावी लागेल. -देवेंद्र फडणवीस,
विरोधी पक्षनेते
10,000 रुग्ण भारतात दिवसभरात वाढले मागील दहा दिवसांत भारतात दररोज
९ ते १० हजारांनी रुग्ण वाढत आहेत. मागील २४ तासांत १० हजारांवर रुग्ण आढळले असून, ३९६ जणांचा मृत्यू झाला. भारताची एकूण रुग्णसंख्या आता तीन लाखांच्या घरात गेली आहे. देशात १,४१,८४२ अॅक्टिव्ह रुग्ण असून १,४७,१९४ रुग्ण बरे झालेले आहेत. देशात कोरोनामुळे आजवर ८,४९८ जणांचा मृत्यू झाला आहे.
40,00,000 रुग्ण जगभरात बरे
जगभरात रुग्णांची संख्या ७६ लाखांवर गेली आहे. कोरोनाने ४ लाख २५ हजारांवर बळी घेतले असून, बरे झालेल्यांची संख्या ४० लाखांवर गेली.
नागपुर : सलग दोन दिवस रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना शुक्रवारी त्या तुलनेत निम्म्याहूनही कमी रुग्णांची नोंद झाली. आज १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात दोन वर्षाची चिमुकली व अडीच वर्षाचा चिमुकला आहे. रुग्णांची संख्या ९३९ वर पोहचली आहे. चंद्रमणीनगरात पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर सावित्रीबाई फुले नगर या स्लम वसाहतीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला.
नागपुरात रुग्णांच्या संख्येची हजाराकडे वाटचाल असली तरी रुग्ण बरे होऊन घरी पतरणाऱ्यांची संख्या समाधानकारक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत ६१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. असे असताना, लॉकडाऊन शिथिलतेच्या या काळात अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञानी केले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सावित्रीबाई फुले नगर या स्लम वसाहतीतील अडीच वर्षाचा मुलगा आहे. प्राप्त माहितीनुसार, त्याची आई चार दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले नगर वसाहतीत आपल्या माहेरी आली होती. दोन दिवसांपूर्वी मुलाची प्रकृती खराब झाल्याने त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला असता तो पॉझिटिव्ह आला. चिमुकल्याला झालेल्या संसर्गाचा संपर्काचा शोध घेतला जात आहे.
चंद्रमणीनगर हॉटस्पॉट होणार का?
चंद्रमणीनगर येथील २७ वर्षीय युवक ८ जून रोजी पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण स्वत:हून मेडिकलमध्ये भरती झाला होता. या रुग्णाला मोमीनपुरा येथून लागण झाल्याचे सांगण्यात येते. याच्या कुटुंबाला व संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले असता आज ४८ वर्षीय व २५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. दाटीवटीने वसलेली ही वसाहत ‘हॉटस्पॉट’ तर होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मोमीनपुरा, निकालस मंदिर, बजेरिया, नाईक तलाव येथेही रुग्ण
दोन महिन्याचा कालावधी होत असतानाही मोमीनपुरा येथून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले, बांगलादेश-नाईक तलाव येथून दोन, निकालस मंदिर, बजेरिया, टिमकी व हंसापुरी वसाहतीतही प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली.
पाच रुग्ण ग्रामीण भागातील
ग्रामीण भागात आज पुन्हा पाच रुग्णांची नोंद झाली. यात कोराडी सिद्धार्थ नगर येथील येथील दोन वर्षाची मुलगी, सावनेर येथील एक तर काटोल येथील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण क्वारंटाईन होते. या शिवाय, नागपुरातील एका खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये अमरावतीमधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
१८ रुग्ण बरे
मेयोमधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात अकोल्यातील तीन, मोमीनपुरा व भानखेडा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मेडिकलमधून १३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात सात रुग्ण बांगलादेश-नाईक तलाव येथील, पाच रुग्ण मोमीनपुरा तर एक गोळीबार चौक परिसरातील आहे. असे एकूण १८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ४७४
दैनिक तपासणी नमुने २८०
दैनिक निगेटिव्ह नमुने २६४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९३९
नागपुरातील मृत्यू १५
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५७३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३३४६
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २२७४
पीडित- ९३९-दुरुस्त-५७३-मृत्यू-१५
As many as 1.7 lakh accounts on the microblogging site Twitter were suspended on Thursday for posting and sharing information which were termed as deceptive narratives that favoured the Chinese government.
These posts were related to the Hong kong protests and COVID-19 crises among other topics and favoured the Communist Party of China, this as per experts working with the social media company according to a report by CNN.
Twitter said that these accounts were “spreading geopolitical narratives favorable to the Communist Party of China” and were removed for violating the platform’s policies on manipulation
Twitter said the suspended accounts tweeted predominantly in Chinese languages. Though, Twitter is officially blocked in China and people access the social media site via a VPN connection.
According to the Australian Strategic Policy Institute, the targets of the campaign were Chinese nationals living overseas and was done in an effort to exploit their capacity to extend the party-state`s influence.
Twitter said it had identified 23,750 accounts as a “highly engaged core network” that were used to tweet content favorable to China and a further 150,000 accounts that were used to amplify the content, for example, by retweeting content posted by core accounts.
The 23,750 accounts collectively tweeted 348,608 times, according to the researchers at Stanford.
“Narratives around COVID praise China`s response to the virus while tweets also use the pandemic to antagonize the U.S. and Hong Kong activists,” said Renee DiResta, research manager at the Stanford Internet Observatory.
In August 2019, Twitter had removed nearly 1,000 accounts believed to be operating within mainland China for “deliberately and specifically attempting to sow political discord in Hong Kong”.
The company also announced that it had shut down accounts tied to Russia and Turkey.
मुंबई : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. भारताने गुरुवारी ब्रिटनलाही मागे टाकले आहे. आता भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश ठरला. एका दिवसात भारताने स्पेन आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. भारतात कोरोनाचे २,९७,२०५ रुग्ण आहेत. ही माहिती ‘वर्ल्डमीटर’ ने दिली आहे. याआधी भारताने चीनलाही मागे टाकले होते.
सलग सात दिवस भारतात ९,५०० हून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. एका दिवसात मृतांची संख्याही प्रथमच ३०० च्या वर गेली आहे. ‘वर्ल्डमीटर’ च्या आकडेवारीनुसार, कोविड -१९चा सर्वाधिक प्रभावित भारत चौथा देश आहे. त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण अमेरिका २०,७६,४९४, ब्राझील ७,८७,४९८, रशिया ५,०२,४३६ आहेत. दरम्यान, दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत १ लाख ४१ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारपर्यंत एका दिवसात सर्वाधिक ९,९९६रुग्ण आढळले आणि ३५७ लोक मरण पावले. संसर्गाचे एकूण २,८६,५७९ रुग्ण आहेत. संक्रमित लोकांपैकी ८,१०२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह, सलग दुसऱ्या दिवशी असे घडले की बरे होण्याचा प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त होती. आकडेवारीनुसार, देशभरात संक्रमणाच्या एकूण संख्येमध्ये १,३७,४४८ संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत, तर १,४१,०२८ लोक उपचारानंतर बरे झाले आहेत आणि एक रुग्ण देशाबाहेर गेला आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण
महाराष्ट्रात सर्वाधिक ९४०४१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचे ३६,८४१ , दिल्लीत ३२८१०, गुजरातमध्ये २१५२१, उत्तर प्रदेशात ११६१० राजस्थानमध्ये ११,६०० आणि मध्य प्रदेशात १००४९ रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये९३२८ , कर्नाटकमध्ये ६०४१ , बिहारमध्ये५७१० , हरियाणामध्ये५५७९,जम्मू-काश्मीरमध्ये४५०९, तेलंगणामध्ये ४१११ आणि ओडिशामध्ये ३२५० संसर्ग झालेल्यांची संख्या आहे.
Mumbai: As the coronavirus COVID-19 situation in Maharashtra looks bleak with a continuous uptick of cases, another state Cabinet Minister is reported to have tested positive for the infection.
Atleast five members of the personal staff working for the minister have also tested positive for COVID-19. The minister and staff members are all reported to be in stable condition have been put in isolation.
This is the third case of a minister from the Maharashtra Cabinet testing positive for the novel coronavirus.
Earlier in May, Cabinet Minister and former Chief Minister Ashok Chavan had reportedly tested positive for the infection. In April, Housing Minister Jitendra Awhad was diagnosed with COVID-19. After nearly a month’s treatment at a hospital in Mumbai, Awhad was fully cured and discharged.
Meanwhile, Maharashtra on Thursday recorded 3607 new cases with 152 deaths in the last 24 hours. According to the latest state health department data, at least 97648 COVID-19 cases have been reported of which 46,078 patients have recovered and discharged. While the death toll in the state has mounted to 3,590.
Maharashtra’s recovery rate stands at 47.02 per cent and a mortality (death) rate of 3.07 per cent.
नागपुर : महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग १ मधील मार्टिननगर, प्रभाग ११ मधील मानमोडे ले-आऊट, झिंगाबाई टाकळी या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २० मधील नाईक तलाव, बैरागीपुरा परिसरात बाधितांची संख्या वाढती असल्याने या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी जारी केले.
प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
मार्टिन नगर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरेस -पिंटू किराणा
दक्षिण पूर्वेस – भावना लांजेवार यांचे घर
दक्षिण पश्चिमेस- मायकल फर्निचर
उत्तर पश्चिमेस -मॉरिस सिरील यांचे घर
उत्तर पूर्वेस -गणेश सहारे याचे घर प्रभाग ११ मधील
मानमोडे ले-आऊट प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिण पूर्वेस – सनराईज इमरान यांचे घर
दक्षिण पश्चिमेस -राजेंद्र निठोने यांचे घर
उत्तर पश्चिमेस -रोहन खंडेलवाल यांची इमारत
उत्तर पूर्वेस-शंकरराव राठोड यांचे घर
नाईक तलाव, बैरागीपुरा वाढीव प्रतिबंधित क्षेत्र
उत्तर पूर्वेस – पार्डीकर यांचे घर
पूर्वेस -नारायण कुंभारे यांचे घर
पूर्वेस -विश्वेश्वर लिखार यांचे घर
पूर्वेस- तावडे यांचे घर
पूर्वेस -गिरमाजी सावजी
दक्षिण पूर्वेस -मनपा गार्डन
दक्षिण पश्चिमेस-केसरवानी यांचे घर
पश्चिमेस-जितेंद्र निनावे यांचे घर
पाश्चिमेस -मोरबा सावजी विहीर
उत्तर पश्चिमेस -देवराव खाटिक यांचे घर
नागपुर :लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. काही अटी घालून शिथिलता दिली आहे. परंतु बहुसंख्य लोक अटी पाळत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. मागील आठ दिवसात नागपुरात रुग्णांच्या संख्येने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. तब्बल ३१० रुग्णांची नोंद झाली. यात आज ५८ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्येची हजाराकडे वाटचाल आहे. एकूण रुग्णांची संख्या ९२१ वर पोहचली आहे.
सतरंजीपुरा, मोमीनपुरा, नाईक तलाव-बांग्लादेशसह आता लष्करीबाग हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. या वसाहतीतून १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसापूर्वी लष्करीबाग येथील ५२ वर्षीय महिला मेयोत उपचारासाठी आली. या महिलेला लक्षणे असल्याने मेयोत भरती करून घेतले. दुसऱ्या दिवशी ही महिला पॉझिटिव्ह आली. यामुळे तिच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्यांना पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन करण्यात आले. यातील १३ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, ती महिला क्वारंटाईन नव्हती. ती स्वत:हून रुग्णालयात आली. यामुळे लष्करीबाग येथून रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. मध्य व पूर्व नागपुरात कोरोनाची लागण आता उत्तर नागपूरकडे जात आहे. सतरंजीपुरा, मोमीनपुरा, गोळीबार चौक, टिमकी, भानखेडा, कमाल टॉकीज चौक, नाईक तलाव-बांग्लादेश आणि आता लष्करीबाग येथे रुग्ण दिसून येत आहे. हा दाट वसाहतींचा भाग असल्याने आरोग्य यंत्रणेला पुढील काही दिवस अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.
नाईक तलाव १३ तर शांतिनगर येथून १० रुग्ण
नाईक तलाव-बांग्लादेश येथून बुधवारी तब्बल ६१ रुग्ण पॉझटिव्ह आले असताना आज याच वसाहतीतून १३ रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्वच रुग्ण विविध ठिकाणी क्वारंटाईन होते. या शिवाय शांतिनगर येथून १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. मोमीनपुरा येथून पाच तर हंसापुरी येथून चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
रेल्वे कॉलनी व भगवाघर परिसरातही रुग्ण
अजनी रेल्वे कॉलनीत पुन्हा एक रुग्ण मेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला. या शिवाय गीतांजली चौक भगवाघर परिसरात पहिल्यांदाच पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. या पाचही रुग्णांना संशयित म्हणून पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.
ग्रामीण भागात सहा रुग्ण पॉझिटिव्ह
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात वाडी दाभा येथील तीन, कोरोडी तालुक्यातील एक, काटोल तालुक्यातील रिजोरा गावात एक तर हिंगणा तालुक्यातील नीलडोह येथील एक रुग्ण आहे. विशेष म्हणजे, रिजोरा व नीलडोह गावातील रुग्णाने एका खासगी प्रयोगशाळेतून नमुन तपासून घेतला असताना अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला जिल्ह्यातून नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘सारी’वर उपचार घेत असलेल्या ५६ वर्षीय रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला.
मेयोतून सहा रुग्णांना सुटी
मेयोतून सहा रुग्णांन सुटी देण्यात आली. यात टिमकी येथील तीन, मोमीनपुरा येथील दोन तर एक रुग्ण प्रेमनगर येथील आहे. या रुग्णांना पुढील १४ दिवस ‘होम आयसोलेशन’मध्ये रहायचे आहे, तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. बरे होऊन घरी परतलेल्यांच संख्या आता ५४९ वर पोहचली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १३९
दैनिक तपासणी नमुने ३५८
दैनिक निगेटिव्ह नमुने ३०४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९२१
नागपुरातील मृत्यू १५
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५४९
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३२९९
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २०६६
पीडित- ९२१-दुरुस्त-५४९-मृत्यू-१५
नवी दिल्ली, 11 जून 2020 : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नोवेल कोरोना विषाणू चाचणी केवळ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन – पॉलिमरेझ शृंखला प्रतिक्रिया (RT-qPCR) चाचणी करण्याची शिफारस केली आहे. कोशिकीय आणि आण्विक जीवशास्त्र (CCMB) केंद्राच्या संशोधकांनी सार्स-कोव्ह -2 चाचणीसाठी नवीन कमी खर्च येणारी आणि कमी तंत्रज्ञानाची आवश्यक चाचणी विकसित केली आहे. ही चाचणी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन नेस्टेड पीसीआर (आरटी-एनपीसीआर) चाचणी म्हणून ओळखली जाते.
या चाचणीसाठी वास्तविक-वेळ संख्यात्मक आरटी-क्यूपीसीआर आवश्यक नाही. सीसीएमबी संशोधन कार्यसंघाने विकसित केलेल्या आरटी-एनपीसीआरने मानक आरटी-क्यूपीसीआर चाचणीशी तुलनात्मक कामगिरी दर्शविली आहे. नेस्टेड पीसीआर (आरटी-एनपीसीआर) दृष्टिकोन आरटी-क्यूपीसीआरवर अवलंबून नाही तर अंतिम परीक्षणाचा भाग म्हणून मानक आरटी-पीसीआर वापरतो.
दोन्ही चाचण्यांच्या निकालांची तुलना करत असताना संशोधकांना असे आढळले की प्रमाणित आरटी-क्यूपीसीआर चाचणीमध्ये वास्तविक चाचणी परिस्थितीत कमी शोध कार्यक्षमता (50% पेक्षा कमी) असू शकते, जी बर्याच नमुन्यांमधील विषाणूंच्या प्रतिनिधित्वामुळे कमी असू शकते. या शोधामुळे चाचणीच्या वातावरणात थेट तपासणी कार्यक्षमतेचे परीक्षण केले गेले.
सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी इंडिया सायन्स वायरशी बोलताना सांगितले कि त्यांनी आरटी-एनपीसीआर चाचणी विकसित केली आहे ज्यामध्ये चार सार्स -कोव्ह -2 ॲप्लिकॉनच्या प्रवर्धनासाठी बहुविध प्राथमिक आरटी-पीसीआर आणि एक मानवी नियंत्रक ॲप्लिकॉन नंतर वैयक्तिक अँप्लिकॉनसाठी दुय्यम नेस्टेड पीसीआर आहे. त्यांनी पूलिंग चाचणीमध्ये आणि आरएनए अलगीकरणाशिवाय थेट प्रवर्धनात आरटी-एनपीसीआरच्या वापराची तपासणी केली.
यापूर्वी दोन आरटी-क्यूपीसीआर चाचणीपैकी एक चाचणी करून चाचणी करण्यात आलेल्या नासोफरेन्जियल स्वॅब नमुन्यांपासून वेगळ्या केलेल्या आरएनएची आरटी-एनपीसीआर वापरुन तपासणी केली गेली आणि दोन्ही आरटी-क्यूपीसीआर मानक चाचण्या घेऊन निकालांची तुलना केली गेली असून त्यात असे आढळले आहे की आरटी-एनपीसीआर चाचणी ही आरटी-क्यूपीसीआरद्वारे आढळलेल्या 90 ०% नमुन्यांची नोंद करण्यास सक्षम होती. प्रमाणित आरटी-क्यूपीसीआर चाचणी (संभवतः चुकीची नकारात्मक) द्वारे नकारात्मक असलेल्या नमुन्यांपैकी 13% नमुने देखील सकारात्मक आढळले. या अभ्यासानुसार आरटी-एनपीसीआर चाचण्यांद्वारे प्रायोगिकदृष्ट्या मोजल्या गेलेल्या खोट्या नकारात्मक दराच्या आधारे, असा अंदाज केला गेला आहे की, वास्तविक चाचणी परिस्थितीत आरटी-क्यूपीसीआरने केलेल्या एकल उत्तीर्ण चाचणीमध्ये जवळपास 50% सकारात्मक नमुने शोधून काढले जाऊ शकतात.
“ही नवीन चाचणी आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आम्ही आयसीएमआरला आरटी-क्यूपीसीआर मशीन नसलेल्या ठिकाणी ही चाचणी वापरण्यास सांगू, ”असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.
परदेशी सजीव प्रजाती म्हणजे प्राणी किंवा वनस्पती प्रजाती त्यांच्या मूळ ठिकाणावरून (स्थान) एका नवीन ठिकाणी हलविल्या जातात. लोकांकडून अनेकदा नवीन ठिकाणी या प्रजातींचा परिचय होतो. देशातील बऱ्याच नागरिकांनी सीआयटीईएस (धोकादायक प्रजातींचे(वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या) आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अधिवेशन) ठेवले आहे.
यादीत समाविष्ट असलेल्या परदेशी प्राण्यांच्या प्रजातींचा ताबा मिळाला परंतु राज्य / केंद्र स्तरावर अशा प्रकारच्या प्रजातींचा साठा उपलब्ध असण्यासाठी कोणतीही एकत्रीत माहिती प्रणाली उपलब्ध नाही. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अशा प्रजाती धारकांकडून पुढील सहा महिन्यांत ऐच्छिक प्रकल्पाद्वारे साठा माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही नोंदणी जनावरांची एकूण संख्या, संतती निर्माण, तसेच आयात व देवाणघेवाणीसाठी केली जाईल. हे प्रजातींचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यात मदत करेल आणि धारकांना योग्य पशुवैद्यकीय देखभाल, त्यांचा निवारा आणि प्रजातींचे कल्याण करण्याच्या इतर बाबींबद्दल मार्गदर्शन करेल. विदेशी प्राण्यांचे माहिती संकलन हे झुनोटिक रोगांच्या नियंत्रणास आणि व्यवस्थापनास मदत करेल ज्यात प्राणी आणि मानवांच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन उपलब्ध असेल.
मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विदेशी सजीव प्रजातींविषयी माहिती जाहीर केली असल्यास त्या प्रजातींशी संबंधित कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. 6 महिन्यांनंतर केलेल्या कोणत्याही घोषणेसाठी, घोषितकर्त्याला विद्यमान कायदे आणि नियमांनुसार दस्तऐवजीकरणाच्या आवश्यकतेचे पालन करणे आवश्यक आहे.
अशा प्रजाती धारकांना (www.parivesh.nic.in) संकेतस्थळावर जाऊन साठा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक अर्ज भरावे लागतील.
India 2020 : BMW Group India launched the third-generation BMW X6 in India with prices for the xLine starting at Rs 95 lakh (ex-showroom) and the top-spec M-Sport variant costing the same. Available as completely built-up units (CBU) the all-new BMW X6 can be booked at all BMW dealerships.
The all-new BMW X6 offers customizable options to customers for the very first time. A range of optional features includes BMW Laser Light, BMW Head-Up Display, Comfort Access, Panorama Glass Roof Sky Lounge, Crafted Clarity Glass Application, and Ambient Air Package. Customers can also enhance the level of entertainment with the options of Rear Seat Entertainment Professional and Harman Kardon Surround Sound System. Additional equipment such as 21-inch alloy wheels, distinct paint jobs and trim options makes the all-new model look your own.
The all-new BMW X6 is available in Riverside Blue Metallic, Carbon Black, Manhattan Metallic, Artic Grey, Mineral White, Flamenco Red Brilliant Effect, Sophisto Grey Brilliant Effect, Black Sapphire and Alpine White. Optional paintwork includes Tanzanite Blue Metallic and BMW Individual Ametrine Metallic.
The upholstery is available in Leather ‘Vernasca’ Design Perforated in the combinations of Cognac, Tacora Red, Ivory White, Coffee, Canberra Beige.
Customers of the all-new BMW X6 will gain membership to the exclusive BMW Excellence Club. A member’s only collective, BMW Excellence Club caters to the discerning taste of BMW customers by curating unmatched luxury experiences from around the world. The program features four main categories: Bespoke Travel, The High Life, Grandstand and BMW Privileges.
New Delhi: Prime Minister Narendra Modi on Thursday said that each and every citizen of this country can turn the COVID19 crisis into an opportunity, re-emphasising the need to implement AtmaNirbhar Bharat in all practicality.
PM Modi, delivering the inaugural address of the 95th annual plenary session of the Indian Chamber of Commerce (ICC) via video conferencing, said that a self-reliant India is the way forward. Drawing parallels with household encouraging their children to be self-reliant, Modi said that Aatamnirbhar lessons begin at home. He also added that the time has come for India to become self-reliant.
Modi said that the turnaround of Indian economy remains the prime resolve of the government adding that it is now time to take economy out from command and control mode to plug and play mode. For this, the government will have to take bold decisions and bold investments, he added.
The PM said that we must take steps to ensure that products which we are forced to import from elsewhere are manufactured in India, highlighting that people-centric, people-driven and planet-friendly development have become part of governance.
“Recent decisions taken by Centre for farmers have freed agriculture economy from years of slavery,” Modi said.
प्रसार भारतीच्या सहयोगातून आयुष मंत्रालय 11 जून 2020 पासून डीडी भारती वर सामान्य योग अभ्यासक्रमाचे दररोज प्रसारण आयोजित करीत आहे. सामान्य योग अभ्यासक्रम सत्रे दररोज सकाळी 08:00 ते 08:30 या वेळेत प्रसारित केली जातील. त्याच वेळी ही सत्रे मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध असतील. या अर्ध्या तासाच्या सत्रात सामान्य योग अभ्यासक्रमाच्या सर्व प्रमुख बाबींचा समावेश असेल.
दूरस्थ शिक्षण प्रणालीद्वारे जनतेला योगाचे दृकश्राव्य प्रात्यक्षिक देऊन सामान्य योग अभ्यासक्रमाची माहिती व्हावी या उद्देशाने हे प्रसारण आयोजित केले जात आहे. सामान्य योग अभ्यासक्रमाची आधीपासून झालेली ओळख लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिवस 2020 मध्ये सक्रिय सहभागासाठी पूर्णपणे तयार आणि सज्ज राहण्यास मदत करेल.
दूरदर्शनवरील सामान्य योग अभ्यासक्रम सत्रांचा उपयोग योगाचे विविध पैलू शिकण्यासाठी आणि रोजच्या योगाभ्यासाद्वारे मिळणार्या फायद्याचा लाभ घेण्यासाठी संदर्भ स्त्रोत म्हणून लोकांना वापरता येतील.
दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) म्हणून जगभर साजरा केला जातो. यावर्षी, आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन आला आहे. अशा परिस्थितीशी योग विशेषत: संबंधित आहे, कारण त्याचा अभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. या कठीण काळात विशेष महत्त्व असलेले योगाचे खाली दिलेले दोन सिद्ध फायदे लोकांना मिळविता येतील.
a) सामान्य आरोग्यावर आणि प्रतिकारशक्ती वाढीवर सकारात्मक प्रभाव.
b) तणाव दूर करण्यासाठी म्हणून त्याची जागतिक स्तरावर स्वीकारलेली भूमिका.
मागील वर्षांमध्ये, आंतरराष्ट्रीय योग दिवस हा भारताच्या संस्कृती आणि परंपराचा उत्सव म्हणून समजला जात होता. या वर्षी, या विशेष परिस्थितीत, चांगले आरोग्य आणि मानसिक शांती शोधण्याचा प्रयत्न असेल. म्हणून यावर्षी योग दिनाच्या दिवशी म्हणजे 21 जून 2020 रोजी घरी योग करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आयुष मंत्रालय इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि इतर माध्यमांचे विविध स्त्रोत उपलब्ध करुन देऊन लोकांना योग शिकण्यात सहाय्य्यभूत ठरेल. मंत्रालयाच्या योग पोर्टल आणि सोशल मीडिया हँडल्सवर असंख्य ऑनलाइन संसाधने यापूर्वीच उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मागील वर्षांप्रमाणे, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2020 च्या योगाचा सराव 21 जून 2020 रोजी सकाळी 7.00 वाजता सुरु होईल, तथापि, लोक आपापल्या घरातून त्यामध्ये सहभागी होतील. हे देखील अपेक्षित आहे की अनुयायी, चिकित्सक आणि योगाचे अनुयायी देखील यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या डिजिटल व्यासपीठावर त्यांच्या योग प्रात्यक्षिकासह सहभागी होतील (जे मागील वर्षांप्रमाणेच सामान्य योग अभ्यासक्रमावर आधारित असतील).
सामान्य योग अभ्यासक्रम (सीवायपी) सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या केंद्रस्थानी आहे. अग्रगण्य योगगुरू आणि तज्ञ यांच्या गटाने हा अभ्यासक्रम विकसित केला आहे आणि त्यात जनतेचे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यासाठी सुरक्षित पद्धतींचा समावेश आहे. हा जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय योग कार्यक्रमांपैकी एक आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो. वय आणि लिंग विचारात न घेता कोणीही सहजपणे करू शकेल या उद्देशाने हा अभ्यासक्रम तयार केला गेला आहे आणि साध्या प्रशिक्षण सत्र आणि ऑनलाइन वर्गांद्वारे तो शिकू शकता येतो. (योगाचा अभ्यास करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीस आरोग्यविषयक तक्रारी असतील तर त्यांनी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे सुचविण्यात आले आहे).
मुंबई दि १०: कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने आपण हटवत आहोत, कोरोनासोबत जगतांना आपल्याला सावधानता बाळगायची आहेच, मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या सवयी अंगी बाळगायच्याच आहेत, गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही. संकट अजून टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आपण काही नियम शिथिल केले असता पहिल्या दिवशी गर्दी झालेली दिसली. असे करू नका, सकाळी पाच ते सायंकाळी ७ पर्यंत फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची मुभा दिली ती आरोग्यासाठी, गर्दी करून आरोग्य बिघडवण्यासाठी नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जनतेवर विश्वास
सर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, पण राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचेच आहेत याची कल्पना जनतेला असल्याने राज्यातील नागरिक ती वेळ येऊ देणार नाहीत. शिस्त पाळून शासनाला सहकार्य करतील, त्याबद्दल मला विश्वास वाटतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील, जीवनावश्यक काम करणाऱ्या लोकांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
न्यूयॉर्क 10 जून:औषधं उत्पादन क्षेत्रातली दिग्गज अमेरिकन कंपनी असणाऱ्या Johnson & Johnson ने कोरोनावर औषध सापडल्याचा दावा केलाय. या औषधाच्या मानवी चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील असा दावा कंपनीने केला आहे. त्यासाठी कंपनीने अमेरिकन सरकारकडे परवानगीही मागितली आहे. त्याचबरोबर कंपनीने अमेरिकन सरकारसोबत एक करार केला असून औषध सिद्ध झालं तर कंपनी तब्बल 1 लाख बिलियन डोजेस तयार करणार आहे.
कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार असून त्यासाठी 1,045 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात 18 ते 65 या वयोगटातली माणसं निवडण्यात आली आहेत. जगभरात सध्या 10 कंपन्यांनी औषध शोधण्यात प्रगती केल्याचा दावा केला आहे.
औषध शोधून त्याच्या मानवी चाचण्या सुरू केल्यानंतरही नियमित प्रक्रियेनुसार त्या औषधाचा शरिरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी साधारणपणे 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो. यात आता सुट दिली जाणार आहे. सुरुवातीच्या अभ्यासानंतर त्यात यश मिळालं आणि त्याचे दुष्परिणाम आढळून आले नाहीत तर हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जाऊ शकते.
जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोनाव्हायरसने (coronavirus) आपले हातपाय पसरलेले आहेत. सर्वात जास्त कोरोनाव्हायरसची प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर भारताचा (india) सहावा क्रमांक आहे. जगात आता असा कोणता देश आहे जो कोरोनाच्या संकटातही सुरक्षित (World Safest Country in Covid19) आहे, असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे. तर त्याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड.
पहिल्या श्रेणीत जगातील सर्वात सुरक्षित 20 देशांचा समावेश आहे तर चौथ्या श्रेणीत सर्वाधिक धोका असलेले म्हणजे सर्वाधिक असुरक्षित देश आहेत. पहिल्या श्रेणीत स्वित्झर्लंड टॉपवर आहे. स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुरक्षित देश असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
तर सर्वात जास्त धोका असलेल्या तिसऱ्या श्रेणीत भारताचा समावेश आहे. या यादीत भारत 56 व्या क्रमांकावर आहे. सुदान हा सर्वात असुरक्षित देश असून सर्वात शेवटी म्हणजे 200 व्या स्थानी आहे
अहवालानुसार जगातील सर्वात सुरक्षित 10 देश
पहिल्या दहा देशांमध्ये स्वित्झर्लंड आणि जर्मनी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. तर त्यानंतर इज्राइल, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रिया, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो. या सुरक्षित देशांच्या यादीत भारत अमेरिकेपेक्षा 2 क्रमांकाने वर 56 व्या स्थानी आहे.
गोंदिया :कोरोना व्हायरस संसर्गाने संपूर्ण जग आज मोठ्या संकटात सापडले आहे. अनेक देशात मोठ्या संख्येने लोक बाधित होत आहे. बाधित झालेले काही लोक मृत्युमुखी पडत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. आज कोरोना हारला आणि गोंदिया जिंकला. तरीही यापुढे कोरोनाची कोणालाही बाधा होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज 10 जून रोजी जिल्ह्यातील शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. हा रुग्ण अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातील आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग देशात पसरत असताना जिल्हा प्रशासनाने वेळीच सावध होऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजन केले. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. याला सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींची साथ मिळाली. त्यामुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांची साथ तर मिळालीच सोबत आरोग्य विभागाने सर्व कोरोनाबाधित रुग्णांवर काळजीपूर्वक उपचार देखील केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांनी कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना सकस आणि पोटभर जेवण दोन्ही वेळ दिले. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत झाली. रुग्णांनी देखील या आहाराबाबत समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आढळेल्या कोरोना बाधित रुग्णांची माहिती
26 मार्चला एक रुग्ण
19 मे रोजी दोन रुग्ण
21 मे रोजी 27 रुग्ण
22 मे रोजी 10 रुग्ण
24 मे रोजी चार रुग्ण
25 मे रोजी चार रुग्ण
26 मे रोजी एक रुग्ण
27 मे रोजी एक रुग्ण
28 मे रोजी 9 रुग्ण
29 मे चार रुग्ण,
30 मे रोजी चार रुग्ण
31 मे रोजी एक रुग्ण
2 जून रोजी दोन रुग्ण
2 जून ते 10 जून या आठ दिवसाच्या कालावधीत नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यातील 1129 व्यक्तींच्या घशातील स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये 69 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. 22 नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील चाचणी प्रयोगशाळेतील तपासणी केंद्रात प्रलंबित आहे. सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले.आज शेवटचा एक रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला.
नागपुर :लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना नागपुरात बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला. तब्बल ८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८६३ वर पोहचली आहे. यापूर्वी नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद ६ मे रोजी ६८ होती. तीन महिन्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे. धक्कादायक म्हणजे, यातील ७२ रुग्ण एकट्या नाईक तलाव, बांगलादेश वसाहतीतील आहेत.
सतरंजीपुरा, मोमीनपुरा नंतर आज नाईक तलाव, बांगलादेश वसाहतीत रुग्णांचा ब्लास्ट झाला आहे. नागपुरात ११ मार्च रोजी पहिल्या रुग्णाची नोंद झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्ण पॉझिटिव्ह होते. एप्रिल महिन्यात १२१ रुग्णांची नोंद असताना मे महिन्यात ४०५ रुग्णांची नोंद झाली. यातही ६ मे रोजी ६८, ७ मे रोजी ३८, २९ मे रोजी ४३ रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. जून महिन्याच्या १० दिवसात ३२३ रुग्णांची नोंद झाली. यातही ३ जून रोजी ३०, ५ जून रोजी ५६, ८ जून रोजी ३१, ९ जून रोजी ४२ तर १० जून रोजी ८६ रुग्णसंख्येचा उच्चांक होता. वाढत्या रुग्णसंख्येने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. एका रुग्णाच्या संसर्गाची साखळी संपुष्टात येत असताना १० नव्या रुग्णांच्या संपर्काची साखळी सुरू होत असल्याने व रोज नव्या वसाहतीतून रुग्णांची नोंद होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे.
नाईक तलाव, बांगलादेश वसाहतीत १५७ रुग्ण
सतरंजीपुरा येथील एका रुग्णाच्या मृत्यूनंतर या वसाहतीतून सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत ११५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. येथील रुग्णांची संख्या कमी होत असताना मोमीनपुरा वसाहतीने या वसाहतीला रुग्णांच्या संख्येत मागे टाकले. मोमीनपुरामध्ये आतापर्यंत २२९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर बांगलादेश, नाईक तलाव वसाहतीत सुरुवातीला एक-दोन रुग्णाची नोंद होत असताना मागील आठवड्यापासून सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी ७२ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत या वसाहतीतून १५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन होते.
इसासनी गावातही कोरोनाचा शिरकाव
हिंगणा तालुक्यातील लोकमान्यनगरात तीन रुग्णाची नोंद झाल्यानंतर रुग्णसंख्या स्थिर झाली होती. परंतु आज याच तालुक्यातील इसासनीमध्ये सात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांना आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आले होते. याशिवाय सतरंजीपुरा येथून पुन्हा सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन होते. मोमीनपुरा येथील एक सारीचा रुग्ण पॉझिटिव्ह आला असून, मेयोमध्ये उपचार सुरू आहेत.
२२ रुग्णांना डिस्चार्ज
मेयोतून १२, मेडिकलमधून १० तर एम्समधून २ अशा २२ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात मोमीनपुरा येथील तीन, तांडापेठ येथील एक, नाईक तलाव येथील दोन, मोमीनपुरा येथील तीन, लोकमान्यनगर येथील दोन तर नरखेड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण मेयोत उपचार घेत होते. मेडिकलमधून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांमध्ये गड्डीगोदाम येथील एक, लक्ष्मीनगर येथील एक, कोराडी येथील तीन, मोमीनपुरा येथील एक, बांगलादेश वसाहतीतील तीन रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ५४३ झाली आहे.
आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा उच्चांक ६ मे ६८ रुग्ण ७ मे ३८ रुग्ण २९ मे ४३ रुग्ण ३ जून ३० रुग्ण ५ जून ५६ रुग्ण ८ जून ३१ रुग्ण ९जून ४२ रुग्ण१० जून ८५ रुग्ण
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १६२
दैनिक तपासणी नमुने ४७६
दैनिक निगेटिव्ह नमुने ३९१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ८६३
नागपुरातील मृत्यू १५
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५४३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३२४४
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १८५१
पीडित – ८६३ – दुरुस्त – ५४३- मृत्यू-१५
नागपूर, ता. ९ :लवकरच पावसाचे आगमन होणार आहे. राज्यात येत्या काही दिवसात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी. शुद्धीकरण न केलेले बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
पावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणाने दुषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थावर माश्या बसून ते दुषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत मनपाच्या किंवा शासकीय दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरू करावेत, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.
पावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे सूचना दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी या दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
काय करावे
– मनपाच्या नळाद्वारे पुरवठा होणा-या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा
– पिण्याचे पाणी उकळून थंड झाल्यावर शक्य असल्यास त्यात क्लोरिन गोळ्यांचा वापर करून पिण्यास वापरावे
– अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत
– उलट्या, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरू करावेत. मनपा व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे
– ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास रुग्णाला त्वरीत ओ.आर.एस. पाजावे व त्वरीत डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे
– मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयामध्ये गॅस्ट्रोवर मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे
– सर्व खाजगी वैद्यकीय रुग्णालयांमध्ये उपचारास आलेल्या अशा रुग्णांची माहिती रुग्णालय प्रशासनाने मनपाला द्यावी
– प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे
– नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वछ ठेवावा
काय करू नये
– शुद्धीकरण न केलेल्या बोअरवेल, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये
– शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्नपदार्थ खाउ नये
– हातगाड्यांवर उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाउ नये
– ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
The International Cricket Council (ICC) is expected to address the deadlock over the future of this year’s T20 World Cup in Australia at a board members meeting on Wednesday. In this meeting, it can also be announced to start the nomination process for the next chairman. Board members can take a firm decision on the T20 World Cup to be held in Australia at this time, due to which the Covid-19 epidemic is hovering with uncertainty. In such a situation, will the Cricket Board of India (BCCI) agree to host Cricket Australia in 2022 instead of 2021.
In response to this question, BCCI Treasurer Arun Dhumal told PTI, “First let the ICC announce what they intend for this year’s World T20. No formal announcement has been made regarding this year’s tournament yet. “A senior ICC board official said on the condition of confidentiality,” India will either host the 2021 tournament as per the pre-determined schedule and it will be held in Australia in 2022 or it can be reversed.
In any case, this decision will have to be made keeping in mind the bilateral chains. Another aspect is broadcaster Star India which has also invested in IPL and ICC competitions. The official said, “Star is also a stakeholder. Their opinion will also matter. “There are also speculations that if the T20 World Cup is postponed or canceled, then the Indian Premier League can be organized in October-November.”
Another important aspect will be whether the ICC’s outgoing chairman Shashank Manohar and the board will formally announce the nomination process for his successor. There are many contenders for this post. A month ago, Colin Graves of the England and Wales Cricket Board (ECB) seemed to be the unanimous choice and still he is the main contender but the names of BCCI President Sourav Ganguly and Pakistan Cricket Board’s Favor Mani are also being fielded for the post. With which the matter has become interesting.
However, the BCCI has not yet made a formal decision to make Ganguly a candidate. Dhumal said, “What is the hurry?” They first declare the election process. There will be a time limit for this. We will decide at the right time. “Another issue is related to exemption of taxes for the 2021 T20 World Cup in India. The BCCI is already fighting a battle over taxes related to the T20 World Cup played in 2016 in India.
The issue of two crore 37 lakh dollars payable for this is still under the dispute resolution committee. As far as the ICC is concerned, they believe that the BCCI has not shown any commitment to the exemption in taxes, which is not possible without the approval of the Central Government. The BCCI has asked to give some time due to the lockdown due to Covid-19.
India 2020 : The findings of the first population-based serosurvey, conducted by the Indian Council of Medical Research (ICMR) to evaluate the extent of exposure to Covid-19, show that nearly 30% of the population in several containment areas may have acquired the disease and recovered.
According to a report in The New Indian Express, ICMR, with the assistance of state governments, National Centre for Disease Control and India’s office of World Health Organisation procured close to 24,000 samples from 70 districts across India, from randomly chosen individuals.
The survey conducted by the ICMR revealed that in many containment areas, 15 to 30 per cent of the population has been exposed to the infection, the report added quoting government sources as saying.
Sources privy to the serosurvey report told that in Mumbai, Pune, Delhi, Ahmedabad and Indore, the infection rate is much higher than other containment areas.
The findings do not imply the presence of herd immunity but it shows that immunity to the infection is developing gradually in India. It also means that people residing in these areas will be the first to develop herd immunity, which will take time.
The findings further reveal that there are scores of asymptomatic patients in India and infection is much more widespread than what is being reflected.
A sero-survey involves testing of blood serum of a group of persons to check for the presence of antibodies against that infection to know who has been infected in the past and has recovered.
Depending on the level of sero-prevalence of infection, appropriate public health interventions can be planned and implemented for prevention and control of the disease, the Indian Council of Medical Research (ICMR) had said earlier.
The antibody tests for the ICMR serosurvey have been carried out using the Covid kavach Elisa Testing Kit which was developed by the National Institute of Virology under the ICMR. The test kit has been validated at two sites and has high sensitivity and specificity, thus making it a better tool for surveillance of infection spread in a community compared to the rapid antibody test kits.
It is an IgG Elisa-based test. This means that the test will be done to detect the Immunoglobulin G (IgG) antibody.
New Delhi:In what could pose a threat to your privacy, a new bug has been discovered in WhatsApp that makes your phone number discoverable on Google search.
A Zeebiz report, quoting a research said that the feature called ‘Click to Chat’ reportedly puts mobile numbers at risk.
Several websites use the Click to Chat facility to start a WhatsApp chat session with those visiting the website. The website and the site visitor can interact without having the need to save the WhatsApp number. It simply asks you to scan through a QR code image created via third-party services.
The users’ phone numbers is visible in plain text in the URL —
https://wa.me/ that are consequently being used by scammers put together a list of exposed phone numbers.
The even severe threat on your privacy is that not only your number is searchable, the scammers who get hold of your number can actually do reverse-image search using your profile photo to find your other social media accounts.
In November 2019, a weird bug had surfaced that triggered snooping concerns via an MP4 file. If someone sent you an MP4 file on WhatsApp, guard against downloading it as hackers may use a critical vulnerability in the Facebook-owned app to execute snooping attack on both Android and iOS devices.
The specially crafted MP4 file triggers the remote code execution (RCE) and denial of service (DoS) cyber attack.
मुंबई :महाराष्ट्रात दररोज रुग्णांचा आकडा वाढत असताना कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांतही वाढ होत आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्क्यांवर पोहाेचला आहे. सोमवारी १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ वर गेली आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर १०९ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ८८,५२८ वर गेली आहे.
सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर ५ लाख ६४ हजार ३३१ संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८८,५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८%) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वाॅरंटाइन आहेत. सध्या २६,७६० लोक संस्थात्मक क्वाॅरंटाइन आहेत. तेथे एकूण ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध आहेत.
नवी दिल्ली: करदात्यांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना सरकारने आजपासून एसएमएसद्वारे फॉर्म जीएसटीआर -3 बी मध्ये शून्य वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मासिक विवरणपत्र भरायला परवानगी दिली आहे. यामुळे 22 लाखांहून अधिक नोंदणीकृत करदात्यांसाठी जीएसटी अनुपालन सुलभ होईल. आतापर्यन्त सामायिक पोर्टलवर त्यांना त्यांच्या खात्यात लॉग इन करावे लागत होते आणि दरमहा विवरणपत्र भरावे लागत होते. आता, शून्य दायित्व असलेल्या करदात्यांना जीएसटी पोर्टलवर लॉग इन करण्याची आवश्यकता नाही , एसएमएसद्वारे ते त्यांचे शून्य विवरणपत्र दाखल करू शकतात.
2. यासाठी, एसएमएसद्वारे Nil FORM GSTR-3B दाखल करण्याची कार्यक्षमता जीएसटीएन पोर्टलवर तत्काळ प्रभावाने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जीएसटी पोर्टलवर जीएसटीआयएन खात्यात लॉग इन करून सर्व्हिसेस > रिटर्न्स> ट्रॅक रिटर्न स्टेटस नेव्हिगेशन करून विवरणपत्रांची सद्यस्थिती जाणून घेता येते. एसएमएसद्वारे शून्य रिटर्न भरण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेः
Step
SMS to 14409
Receive from VD-GSTIND
Initiate Nil Filing
NIL<space>3B<space>GSTIN<space>Tax period
Ex. NIL 3B 09XXXXXXXXXXXZC 052020
123456 is the CODE for Nil filing of GSTR3B for09XXXXXXXXXXXZC for period 052020. Code validity 30 min.
Confirming Nil Filing
CNF <space>3B<space>Code
Ex. CNF 3B 123456
Your, 09XXXXXXXXXXXZC, GSTR3B for 052020 is filed successfully and acknowledged vide ARN is AA070219000384. Please use this ARN to track the status of your return.
For Help, anytime
HELP<Space>3B
Ex. Help 3B
To file NIL return of GSTIN for Mar 2020: NIL 3B 07CQZCD1111I4Z7 032020 To confirm Nil filing: CNF 3B CODE More details www.gst.gov.in
नागपुर :महापालिकेच्या आसीनगर झोनमधील प्रभाग ९ मधील लष्करीबाग समता मैदान, प्रभाग ६ मधील आझादनगर टेका, गांधीबाग झोनमधील प्रभाग १२ मधील चिंचघरे मोहल्ला या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश सोमवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले. तर गांधीबाग झोनमधील प्रभाग १८ मधील सिरसपेठ येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्यात आले.
प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
चिचघरे मोहल्ला प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपूर्वेस -रवी गंगाराम उमरेडकर यांंचे घर
उत्तरपचिमेस – पंढरी आंबुलीकर
दक्षिण पश्चिमेस- एकनाथ मौदेकर यांचे घर
दक्षिणपूर्वेस-यादवराव खोत यांचे घर
लष्करीबाग समता मैदान प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिणपश्चिमेस – चंद्रपाल रिपेअरिंग सेंटर
उत्तरपश्चिमेस -शीतला माता मंदिर
उत्तरपूर्वेस -तक्षशिला बुद्धविहार
दक्षिणपूर्वेस-निशांत बोदेले यांचे घर
आझादनगर टेका प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस -दारुल उलूम सरकार ताजुलआलिया मदरसा
उत्तरपूर्वेस-बब्बू गॅरेज
दक्षिणपूर्वेस -नूर मोहम्मद यांचे घर
दक्षिणपश्चिमेस-चांभार नाला
सिरसपेठ कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस -सुभाष बांगर यांचे घर
दक्षिणपश्चिमेस -बुर्रेवार यांचे घर
दक्षिणपूर्वेस -पिंपळकर यांचे घर
उत्तरपूर्वेस -बावणकर यांचे घर
नागपुर :कोरोनाच्या काळातील अनलॉकचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. परंतु नागपुरात रुग्ण व मृत्यूंची संख्या वाढतच चालली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू तर ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील तीन रुग्ण विविध खासगी हॉस्पिटलमधील आहेत. रुग्णांची संख्या ७३९ तर मृतांची संख्या १५ झाली आहे.
हंसापुरी गोळीबार चौक येथील ४२ वर्षीय रुग्ण १ जून रोजी मेयोमध्ये दाखल झाला. २ जून रोजी या रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. रुग्ण डायलिसिसवर होता. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्याचा त्रास सुरू झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिन्यात चार मृत्यूची नोंद झाली आहे.
खासगी प्रयोगशाळेतून वाढताहेत रुग्ण
जिल्हांतर्गत प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. मध्यप्रदेशासह इतर जिल्ह्यातील रुग्ण नागपुरात येऊ लागले आहेत. खासगी हॉस्पिटलध्येही रुग्ण वाढू लागले आहेत. यातील रुग्णांना लक्षणे दिसताच खासगी लॅबमधून चाचणी केली जात आहे. आज खासगी लॅबमधून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मोमिनपुऱ्यातील गर्भवती महिला, टेकडीवाडी येथील एक रुग्ण, इंदोरा चौक जसवंत मॉल परिसरातील एक रुग्ण, टिमकी येथील एक तर छिंदवाडा येथील एक रुग्ण आहे. यातील तीन रुग्ण विविध खासगी हॉस्पिटलमधील आहेत.
अजनी क्वॉर्टरमधून आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह
सिंदी रेल्वे कार्यालयात कार्यरत असलेला एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण रेल्वे कर्मचारी असून अजनी क्वॉर्टर येथील रहिवासी आहेत. या दोन्ही रुग्णांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सावनेर येथे दोन तर हिंगण्यात एक रुग्ण
सावनेर शहरात पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. वॉर्ड क्र ४ मधील हा रुग्ण मुंबर्ई येथून आला. तर सावनेर तालुक्यातील भानेगाव येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण ओडिशा येथून आला. या दोन्ही रुग्णांना मेयोत दाखल करण्यात आले. सावनेर तालुक्यात आतापर्यंत पाच रुग्णांची नोंद झाली असून ४५ संशयितांना क्वांरटाईन करण्यात आले. या शिवाय हिंगण्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. ‘सारी’ या आजाराच्या या ७२ वर्षीय रुग्णाला मेडिकलमध्ये भरती केले असता अहवाल पॉझिटिव्ह आला.
मेयोतून आठ, एम्समधून पाच तर मेडिकलमधून तीन रुग्णांना डिस्चार्ज
मेयोतून आठ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात लोकमान्य नगरातील चार, तांडापेठ येथील दोन, सदर येथील एक तर नाईक तलाव येथील एक रुग्णाचा समावेश आहे. एम्समधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात हावरापेठ येथील दोन, वसंतनगर येथील दोन तर भगवाननगर येथील एक रुग्ण आहे. मेडिकलमधून तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात गिट्टीखदान येथील दोन तर, ताजनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आज १६ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४९३ वर पोहचली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ४७७
दैनिक तपासणी नमुने ६३९
दैनिक निगेटिव्ह नमुने ६३४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ७३९
नागपुरातील मृत्यू १५
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४९३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३,१४९
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,८४०
पीडित- ७३९
दुरुस्त-४९३
मृत्यू-१५
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...