Home Blog Page 123

Mukesh Ambani Hits Zero Net-Debt Goal In “Amazing Lockdown Achievement”

jio
Mukesh Ambani

India 2020 : Reliance Industries (RIL) chairman Mukesh Ambani on Friday announced that the record investments the company received from some of the world’s top financial investors in its digital unit Jio Platforms and a mega share sale helped it become net debt-free well ahead of the March 2021 target.

“Today I am both delighted and humbled to announce that we have fulfilled our promise to the shareholders by making Reliance net debt-free much before our original schedule of 31st March 2021,” Ambani said.

RIL raised more than Rs 168,818 crore in 58 days through Rs 115,693.95 crore collected from investors in Jio and another Rs 53,124.20 crore from a rights issue. Along with the stake sale to BP in the petro-retail JV, the total fund raise is in excess of ₹ 1.75 lakh crore, the company said in a statement.

“Exceeding the expectations of our shareholders and all other stakeholders, again and yet again, is in the very DNA of Reliance. Therefore, on the proud occasion of becoming a net debt-free company, I wish to assure them that Reliance in its Golden Decade will set even more ambitious growth goals, and achieve them, in fulfilment of the vision of our Founder, Dhirubhai Ambani, to consistently increase our contribution to India’s prosperity and inclusive development,” Ambani said.

RIL has amassed Rs 115,693.95 crore in exchange for 24.7 percent stake in Jio through the largest uninterrupted fundraising by a company anywhere in the world. The deals, led by a strategic investment of Rs 43,574 crore on April 22 by Facebook for 9.99 percent, followed one after the other in a span of just nine weeks and during a global lockdown at that.

The rights issue, which was subscribed 1.59 times, was not only the largest ever in India, but also the largest in the world by a non-financial entity in the last ten years, RIL said.

“Over the past few weeks, we have been overwhelmed by the phenomenal interest of the global financial investor community in partnering with Jio. As our fund-raising milestone from financial investors is achieved, we sincerely thank the marquee group of financial partners and warmly welcome them into Jio Platforms. I also express my heartfelt gratitude to all the retail and institutional investors, both domestic and foreign, for their overwhelming participation in our record-setting Rights Issue,” Ambani further said.

On June 18, Saudi Arabia’s PIF, one of the world’s largest sovereign wealth funds, said it will invest Rs 11,367 crore for 2.32 percent of Jio Platforms, which runs movie, news and music apps as well as the telecom enterprise Jio Infocomm. Besides Facebook and PIF, General Atlantic, Silver Lake (twice), Vista Equity Partners, KKR, Mubadala Investment Company, Abu Dhabi Investment Authority, TPG and L Catterton have lined up to invest in Jio.

PIF’s investment marks the end of Jio Platforms’ current phase of induction of financial partners, according to RIL. Jio could still be open for a strategic investment from a tech powerhouse like Facebook.

Also Read- This International Day of Yoga, include Almonds in your diet plan!

This International Day of Yoga, include Almonds in your diet plan!

Yoga

June , 2020: International Day of Yoga is celebrated on 21st June every year to generate awareness about the holistic approach to health and well-being. Over the past years, celebrations through the day have included mass yoga demonstrations, with millions of people across the world coming together to practice several asanas.

Yoga imbibes the concept of whole health – which includes healthy eating, a peaceful mind and fit body. This International Yoga Day, let us look at the best way to stay fit by practicing yoga but supplementing it with the most important element – a healthy and nutritious diet.

Making small yet impactful changes to your diet, can go a long way in building overall health and aid in your Yoga routine. Adding a handful of almonds to the diet is a good way to start, as they make for a nutritious snacking option and eating them regularly may have a positive impact on your overall health. In addition to this, almonds are rich in several nutrients such as Vitamin B2, magnesium, phosphorous etc. which may help in leading a healthier lifestyle.

Speaking about the importance of leading a healthy lifestyle, Leading Bollywood actress Soha Ali Khan, said, “Yoga is one of my most preferred forms of exercise – as it has a positive impact on the body as well as the mind. To complement my yoga routine, I also follow a healthy diet and ensure eating a handful of almonds every day. Almonds are considered as Sattvic foods, and are a source of 15 key nutrients like protein, Vitamin E, magnesium etc. Additionally, almonds provide energy and according to Ayurveda, they also help in toning all body tissues.”

Stressing on the need to eat right, before beginning your journey with yoga, Sheela Krishnaswamy, Nutrition and Wellness Consultant, said, “In India, there is now an increased interest towards exploring ancient traditions of exercising or food preparation to counter lifestyle diseases. Along with practicing Yoga, it’s important to consider healthy eating, and a good way to start is by adding nutrient rich foods like almonds to the diet. Almonds may also help in weight management, and as per a study which mentioned that snacking on 42 grams of almonds every day, helped reduce belly fat and waist circumference. ”

Emphasizing on the need to combine fitness with a healthy diet, Fitness enthusiast and Supermodel Milind Soman, said, “I am a firm believer in the power of Yoga, and make it a part of my activity. But I also believe it’s equally important to practice conscious and healthy eating to reap the best benefits of your exercise. I prefer snacking on healthier foods like almonds, instead of unwholesome or fried snacks. Almonds are light and easy to carry, making them a great snack to consume in between meals.”

Speaking specifically with regard to people suffering from diseases like diabetes, and how incorporating Yoga and a nutrient rich diet can help, Ritika Samaddar, Regional Head – Dietetics, Max Healthcare – Delhi, said “For people suffering from Type 2 diabetes, yoga can be a welcome addition, as per a study published in the Journal of Clinical and Diagnostic Research. Along with yoga, I definitely suggest to add a daily dose of almonds to create a holistic wellness regime. Research shows that almonds, which are a source of protein and high in dietary fiber, can help in maintaining healthy blood sugar levels, may improve blood sugar control in people with type 2 diabetes and help lower the blood sugar impact of carbohydrate foods, which affects fasting insulin levels.”

Commenting on the need to snack right, and make informed food choices, Madhuri Ruia, Pilates Expert and Diet & Nutrition Consultant, “Eating right is crucial while practicing Yoga, as proper nourishment of the body sets the foundation for a strong yoga routine. However, it’s only natural to crave for snacks from time to time. I strongly recommend almonds as they are rich in plant-based protein, and protein helps keep a person satiated. Almonds also help in regulating the hunger hormone ghrelin, which in turn works towards keeping your cravings under control.”

This World Yoga Day, let’s pledge to stay healthy by engaging in more yoga sessions along with a healthy diet!

Also Read- मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट

मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट

ransformation of hospital

नागपूर १८ :- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात संधीचे सोने करत नागपूर महानगरपालिकेने सर्व सुविधा युक्त सुसज्ज दोन नवीन रुग्णालय तयार केले आणि तीन रुग्णालयामध्ये क्षमता वाढ केली आहे. नागपूर महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अवघ्या ४५ दिवसात आरोग्य सेवेबाबत ही किमया घडवून आणली आहे. पहिल्यांदा नागपूर महापालिकेनी शहराच्या जनतेसाठी ४५० खाटा असलेली पाच रुग्णालय अत्याधुनिक आरोग्य सुविधासह उपलब्ध करुन दिली आहे. याच्यातून ३०० खाटांचे रुग्णालय तयार आहे आणि उर्वरीत १५० खाटांचे रुग्णालय पुढच्या ७ दिवसात सज्ज होतील.

महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोरोना कंट्रोल रुम मध्ये या संदर्भात घोषणा केली होती त्यानुसार केवळ ४५ दिवसांत हे शक्य झाले आहे. इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालय चा पूर्ण कायापलट झाला आहे. कुठल्या ही खाजगी रुग्णालय आणि कार्पोरेट कार्यालयांना लाजवेल, असे या रुग्णालयाचे रुप पलटले आहे.

इंदिरा गांधी रुग्णालयाची क्षमता केवल ३० खाटांची होती, आज ती वाढून १३० झाली आहे. येथे आई.सी.यू. आणि ऑक्सीजनची सुध्दा व्यवस्था केली गेली आहे. तळ मजला सोबत तीन माळयाचे हे रुग्णालय कित्येक वर्षापासून दुर्लक्षीत होते पण आता पूर्णपणे कायापालट झाला आहे.

२० खाटांची क्षमता असलेले आयसोलेशन हॉस्पीटल ३२ खाटांची सुविधा तयार झाली आहे. याची क्षमता ६० पर्यंत करण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा सुध्दा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. पूर्वीचे पाचपावली सूतिकागृह आता पाचपावली स्त्री रुग्णालय झाले असून पूर्वी त्याची क्षमता २० खाटांची होती आता हे रुग्णालय आता ११० खाटांचे झाले आहे. के.टी.नगर हॉस्पीटल आणि आयुष हॉस्पीटल सदर हे पूर्णत- नवीन असून त्यांची क्षमता अनुक्रमे १२० आणि ३० खाटांची आहे.

पाचही रुग्णालये मिळून ४५० खाटांची क्षमता तयार केली आहे. प्रत्येक बेडला सेन्ट्रल आक्सीजन आणि सेन्ट्रल सक्शनाची सोय आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पांचपावली स्त्री रुग्णालय आणि के.टी.नगर रुग्णालयात ५० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या सर्व रुग्णालयामध्ये नवीन बेडस लावण्यात आले आहे. टाइल्स, बाथरुम, टॉयलेटस, लिफट आदीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मल्टीपॅरा कार्डियक मॉनिटर, ई.सी.जी., सोनोग्राफी मशीन, एक्सरे मशीनची सुविधा राहणार आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि के.टी.नगर मध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागपूर महापालिकेकडे नगरवासियांसाठी उत्तम आरोग्य सेवेची सुविधा अगोदर नव्हती. लॉकडाऊनमध्ये भेटलेल्या संधीचा लाभ घेत मनपानी पाच रुग्णालयांचे निर्माण कार्य केले आहे. या रुग्णालयांमध्ये ४५० खाटांची व्यवस्था केली आहे. यापैकी ३०० खाटांचे रुग्णालय तयार आहे आणि १५० खाटांचे रुग्णालय पुढच्या ७ दिवसात तयार होतील. या रुग्णालयांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उध्दव ठाकरे यांनी एस.डी.आर.एफ मधून ‍निधी उपलब्ध करुन दिला आहे. याव्यतिरिक्त डी.पी.सी आणि मनपा निधी ही खर्च करण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेचे एवढी क्षमता असणारे रुग्णालय नव्हते. माननीय मुख्यमंत्री यांनी संस्था उभी करण्याचा मंत्र दिला होता त्याची परिपूर्ति आम्ही केली आहे. आयुक्तांनी नागरिकांना या आरोग्य सुविधेचे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Also Read- महापौरांनी घेतली स्मार्ट सिटी ची झाडाझडती ; आवश्यक कागदपत्रे २४ तासात सादर करण्याचे निर्देश

महापौरांनी घेतली स्मार्ट सिटी ची झाडाझडती ; आवश्यक कागदपत्रे २४ तासात सादर करण्याचे निर्देश

Mayor Sandip Joshi

नागपूर, ता. १८ : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या कार्याची गुरूवारी (ता.१८) महापौर तथा स्मार्ट सिटीचे संचालक संदीप जोशी यांनी ‘इन कॅमेरा’ झाडाझडती घेतली. यावेळी महापौरांसह स्मार्ट सिटीचे सर्व संचालक स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बहुजन समाज पक्षाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या कंपनी कायद्यानुसार महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते व सर्व गटनेते स्मार्ट सिटीचे संचालक आहेत. कायद्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे घेण्यात आलेले निर्णय किंवा केलेल्या कोणत्याही कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून संचालक मंडळातील कुणालाही कुठलिही माहिती देण्यात आली नाही. यासंबंधी आढावा घेण्यासाठी स्वत: महापौर संदीप जोशी व इतर पाच संचालकांनी मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या कार्यालयात बैठकीत झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे संपूर्ण बैठकीचे व्हिडिओ रेकर्डिंग करण्यात आले.

या बैठकीत एनएसएससीडीसीएल चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे, कंपनी सचिव अनुप्रिया ठाकुर, एच.आर.प्रमुख अर्चना अडसड, लेखाधिकारी अमृता देशकर, सोनाली गेडाम, विधी अधिकारी मंजित नेवारे, ई-गव्हर्नन्सचे महाव्यवस्थापक शील घुले आदी उपस्थित होते.

नागपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीमध्ये कोणताही गैरप्रकार होउ नये किंवा गडबड होउ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. येथे जर कोणतिही गडबडी झाली तर त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे नाव बदनाम होईल, त्यामुळे नियमानुसार व शासनाच्या निर्देशाप्रमाणेच सर्वांची वागणूक असावी, अशी अपेक्षा यावेळी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय व केलेले कार्य या सर्वांची आवश्यक कागदपत्रे येत्या २४ तासात सादर करण्याचे सक्त निर्देशही यावेळी महापौरांनी दिले.

Also Read- चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग

आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari attends Media Launch of Hyderabad Circuit of ABB FIA Formula E World Championship, in Mumbai
Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari attends Media Launch of Hyderabad Circuit of ABB FIA Formula E World Championship, in Mumbai

नवी दिल्ली, 18 जून, 2020 : आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. ते म्हणाले, या क्षेत्रासाठी शासन शक्य तितक्या उत्तम सवलती देण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच विजेवर चालणा-या वाहनांवर असलेला वस्तू आणि सेवा कर कमी करून तो 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

‘‘इंडियाज् इलेक्ट्रील व्हेइकल रोडमॅप पोस्ट कोविड-19’’ या वेबिनारला आज मार्गदर्शन करताना गडकरी म्हणाले, ‘इव्ही’ म्हणजेच इलेक्ट्रीक वाहन क्षेत्राला भेडसावणाऱ्या अडचणींची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. परंतु, या वाहनांच्या विक्रीचे प्रमाण वाढल्यानंतर आपोआपच आव्हाने कमी होवून परिस्थिती बदलणार आहे, अशी आपल्याला खात्री आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगामध्ये कोणत्याही देशाला चीनबरोबर व्यापार, व्यवसाय करण्याची इच्छा नाही. त्यामुळे ही एक भारतीय उद्योगांना नवीन संधी मिळत आहे. आपल्याला व्यवसायात बदल घडवून आणण्याची ही चांगली संधी कोविड-19 महामारीनंतर उपलब्ध होत आहे.

पेट्रोलिअमसारख्या इंधनाची उपलब्धता मर्यादीत आहे, हे लक्षात घेवून संपूर्ण जगालाच पर्यायी आणि स्वस्त ऊर्जा स्त्रोतांचा शोध घ्यावा लागणार आहे. हा विचार करून जैवइंधन आणि विजेवर चालणारी वाहने यांचा पर्याय म्हणून वापर करण्याची आवश्यकता आहे. काळानुरूप असे बदल घडवून आणताना सरकार वाहनांच्या स्क्रॅपिंगचे धोरणही निश्चित करत आहे. त्याचा लाभ स्वयंचलित वाहन निर्मिती क्षेत्राच्या विकासासाठी होणार आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

लंडनची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदर्शवत मानली जाते, असे सांगून गडकरी म्हणाले, तिथे खासगी आणि सार्वजनिक गुंतवणूक एकत्रितपणे चांगली कामगिरी करीत आहेत. अशाच पद्धतीची वाहतूक व्यवस्था स्वीकारली गेली तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आणि नागरी प्रशासनालाही लाभदायक ठरणार आहे. दिल्ली-मुंबई हरित मार्ग हा ‘इलेक्ट्रीक हाय वे’ म्हणून विकसित करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू करण्याचे संकेत गडकरी यांनी यावेळी दिले.

आपल्या देशातल्या वाहन क्षेत्राविषयी पूर्ण आत्मविश्वास व्यक्त करून गडकरी म्हणाले, या आर्थिक संकटावर मात करून बाजारपेठेत लवकरच चांगल्या संधी उपलब्ध होतील. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देवून वाहन उद्योगाने स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

Also Read- चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग

50 Chinese mobile apps like TikTok pose threat to India: Security agencies

TikTok

New Delhi: Indian security agencies have identified atleast 50 Chinese mobile apps that they claim should be banned as they pose a security threat to the nation.

According to a report submitted by security agencies, country’s important security data is being sent outside India through these apps. Mobile apps like Tik-Tok, Helo, UC Browser among others are considered a threat to the security of the country.

Though these companies have refuted all allegations of sending user data out of the country.

Meanwhile, calls to boycott China-made goods have once again erupted across India, after the clashes between Indian and Chinese troops at Ladakh’s Galwan Valley in which 20 Indian soldiers were martyred.

Angry protesters want the government to avenge the deaths of the martyred soldiers and demanded severing of trade ties with China.

According to reports by news agencies, protesters burnt Chinese flags, China-made products and effigies of President Xi Jinping.

Also, the telecom department issued notices to BSNL and MTNL to not use Chinese telecom equipment during its 4G upgradation.

Further, sources said India may re-think its information and communications technology (ICT) strategy for 5G rollout in the country with Chinese companies ZTE and Huawei.

Also Read- चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग

Now you can Tweet your voice, Twitter rolls out feature for iOS

Twitter

New Delhi: Microblogging site Twitter is bringing a new feature for its user, allowing them to record and post a 140-second long audio tweet.

Twitter has said that the feature is now available for a limited group of people on Twitter for iOS, however in the coming weeks everyone on iOS will be able to Tweet with their voice, will be able to see/hear them and reply.

The company has tweeted:

“Over the years, photos, videos, gifs, and extra characters have allowed you to add your own flair and personality to your conversations. But sometimes 280 characters aren’t enough and some conversational nuances are lost in translation. So starting today, we’re testing a new feature that will add a more human touch to the way we use Twitter – your very own voice,” the company wrote in its blog.

“Have more to say? Keep talking. Once you reach the time limit for a (textual) Tweet, a new voice Tweet starts automatically to create a thread. Once you’re done, tap the Done button to end your recording and go back to the composer screen to Tweet,” it added.

Audio can only be added to original tweets and the users can’t include those in replies or retweets with a comment.

How to record Audio on Twitter

To start, open the Tweet composer and tap the new icon with wavelengths.

You’ll see your profile photo with the record button at the bottom – tap this to record your voice.

People will see your voice Tweet appear on their timeline alongside other Tweets.

To listen, tap the image.

On iOS only, playback will start in a new window docked at the bottom of your timeline and you can listen as you scroll.

Also Read- चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग

चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग

India-China border

लडाख, 18 जून : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लडाखमध्ये सीमारेषेवर हालचालींना वेळ आला आहे.

सैन्यदलातील अधिकारी आणि जवानांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनआधी जे जवान आपल्या घरी गेले होते त्यांना पुन्हा बोलवून घेण्यात आलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या बैठकांमधून चीनला अद्दल घडवण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

हिंसक संघर्षानंतर देमचोक आणि पॅगाॉन्ग लेक जवळी सर्व गावं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. चीनजवळ 3400 किमी दूरपर्यंत नियंत्रण रेषेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर चीनकडून कोणतीही कारवाई झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आणि कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारत-चीन सीमेवर असलेल्या तणावाच्या प्रश्नाबद्दल दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झाली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे वांग यी यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याचं समजतं. मंगळवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात सीमेजवळ दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला. यामध्ये दोन्ही बाजूंचं नुकसान झाल्याची भारताने माहिती दिली आहे. चीनने याबाबत अजूनही अधिकृत भूमिका किंवा किती सैनिक मारले गेले याविषयी माहिती दिलेली नाही.

Also Read- China opens another front, steps up cyberattacks that target India: Intel

CoronaVirus in Nagpur : नागपुरात संक्रमितांचा आकडा ११०० पार

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

नागपुर : नागपुरात बुधवारी २७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता कोविड-१९ च्या रुग्णांचा आकडा १,१०५ झाला आहे. तर कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणून बुधवारी ४५ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले. यात नाईक तलाव व बांगलादेशच्या २४ रुग्णांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान कांद्री निवासी ५० वर्षीय पुरुष दहा दिवसांपूर्वी मुंबईतून परतला होता. त्याला सर्दी, खोकला व ताप होता. त्याने स्थानिक पातळीवर उपचार केला. परंतु बुधवारी सकाळी त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. सकाळी १० वाजता त्याचा घरीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कोविडच्या तपासणीसाठी मेयोत आणण्यात आला. सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला.

बुधवारी नीरीच्या लॅबमधून तपासण्यात आलेल्या १५१ नमुन्यापैकी १० नमुने पॉझिटिव्ह आले. यात ६ नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. तर ४ वानाडोंगरी येथील आहेत. नाईक तलावचे पॉझिटिव्ह व्हीएनआयटीमध्ये क्वॉरंटाईन होते. मेडिकलच्या लॅबमधून ७ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. यातील तीन रुग्ण सिम्बॉयसिसमध्ये क्वॉरंटाईन होते. माफसूच्या लॅबमधून ४, खाजगी लॅबमधून ३ नमुने पॉझिटिव्ह आले. एम्सच्या लॅबमधून ६५ नमुने तपासण्यात आले. यातून दोन नमुने नागपुर तसेच एक ब्रह्मपुरीतील नमुना पॉझिटिव्ह आला.

तीन दिवसात १०० रुग्ण

नागपुरात संक्रमितांची संख्या जून महिन्यात वेगाने वाढत आहे. १४ जून रोजी संक्रमित १००५ होते. अवघ्या तीन दिवसात हा आकडा ११०५ पर्यंत पोहचला. १ जून ते १७ जून दरम्यान ५६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३१ मेपर्यंत नागपुरात ५४० रुग्ण होते. तर मार्च महिन्यात १६, एप्रिल महिन्यात १२२, मे महिन्यात ४०२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जून महिन्यात संक्रमितांची संख्या वाढत आहे.

४५ रुग्ण परतले घरी

बुधवारी ४५ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले. यात मेयोतून २७, मेडिकलमधून ११ व एम्समधून ७ रुग्णांचा समावेश आहे. मेयोतून नाईक तलाव – बांगलादेशचे १९, सतरंजीपुरा येथील ४, पाचपावली १, सावनेर १, खापरखेडा १, हंसापुरीतील १ रुग्णाला डिस्चार्ज मिळाला. मेडिकलमधून नाईक तलाव-बांगलादेशचे ५, टेकडीवाडी १, गांधीबाग ४, आठवा मैल १ रुग्ण घरी परतले. एम्सतून डिस्चार्ज झालेल्या रुग्णाच्या एरियाची माहिती मिळू शकली नाही.

Also Read- ‘त्या’ इंग्रजी माध्यमाच्या शाळा येत्या तीन दिवसात सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करा : प्रा. दिलीप दिवे

China opens another front, steps up cyberattacks that target India: Intel

India China War

India 2020: China has opened another front against India with sustained DDOS (distributed denial of service) attacks on Indian information websites and the country’s financial payments system. DDOS attacks are malicious attempts to overwhelm a network by flooding it with artificially created internet traffic. A variety of targets were zeroed in on, including government websites and the banking system including ATMs.

Most of the attacks were traced back to the central Chinese city of Chengdu. The capital of Sichuan province, Chengdu is known for being the headquarters of the People’s Liberation Army’s Unit 61398, the Chinese military’s primary covert cyberwarfare section. The attacks began on Tuesday and continued through Wednesday, said people aware of the developments, but they largely proved unsuccessful.

Chengdu is also home to a large number of hacker groups, many of whom are hired by Chinese government agencies to provide a cover for their operations. While cyberattacks against India normally come from Pakistan or from known hacker-for-hire centres in Central Europe or the United States, the past two days has seen a surge in attacks coming directly from China.

Also Read- महापौरांशी चर्चा नंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला!

‘त्या’ इंग्रजी माध्यमाच्या शाळा येत्या तीन दिवसात सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करा : प्रा. दिलीप दिवे

meeting with dilip dive

नागपूर ता. १७ : शहरात प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक अशा एकूण सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निविदा मागविण्यात आली होती. यासंदर्भातील ई-निविदा तात्काळ सुरू करून येत्या नव्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्यासंबंधी पुढील तीन दिवसात कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश शिक्षण विशेष समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिले.

विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात शिक्षण विशेष समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, सदस्या रिता मुळे, प्रणिता शहाणे, हर्षला साबळे, सदस्य इब्राहिम तौफीक मोहम्मद, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर यांच्यासह सर्व शाळा निरीक्षक उपस्थित होते.

बैठकीत शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही या विषयासह २०२०-२१ या नव्या शैक्षणिक सत्रात मनपातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेच्या संदर्भात करण्यात येणारी पूर्वतयारी, मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाबाबत कार्यवाही, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पाठ्यपुस्तकांसंबंधी कार्य, शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल बॅग, वाटर बॉटल देण्यासंबंधी घेण्यात आलेल्या ठरावानुसार केलेल्या कार्याची माहिती या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली.

राज्य शासनामार्फत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासंबंधी परिस्थितीचा यावेळी समितीमार्फत आढावा घेण्यात आला. मनपाच्या प्राथमिक गटातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला असता एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ २९ टक्के विद्यार्थ्यांकडेच अँडरॉईड मोबाईल तर ३३ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी टिव्‍ही आहे. एकूण २२ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल व टिव्‍हीची व्यवस्था आहे तर ३८ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्हीपैकी कोणतिही व्यवस्था नाही. माध्यमिक गटामध्येही (इयत्ता नववी ते बारावी) ३५.३५ टक्के विद्यार्थी मोबाईल आणि टिव्‍हीच्या व्यवस्थेपासून वंचित आहेत. माध्यमिक गटात ३५ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल सुविधा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी दिली.

ऑनलाईन शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये हा मनपाचा मानस आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य पुरविण्याची गरज आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मौलिक वर्ष असून त्यांच्यांसाठी प्राधान्याने व्यवस्था होणे आवश्यक आहे. यासाठी येणा-या खर्चासंदर्भात समितीतर्फे ठराव घेण्यात आला असून हा विषय सभागृहात ठेवण्यात यावा, यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. मनपाच्या सर्व शाळांमध्ये सॅनिटाजिंग करण्यात येत आहेत. सर्व शाळा लवकरात लवकर सॅनिटाइज करून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था केली जावी, असेही निर्देश सभापतींनी दिले.

मनपाच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, पाठ्यपुस्तके, स्कूल बॅग, वाटर बॉटल आदी साहित्य देण्यात यावे. यासंबंधी समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला असून यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.

Also Read- महापौरांशी चर्चा नंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला!

महापौरांशी चर्चा नंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला!

A.G.Company meeting

नागपूर ता. १७ : शहरातील घराघरांमधून निघणारा कचरा संकलीत करून शहर स्वच्छ ठेवणा-या सफाई कर्मचारी आणि कचरा गाड्यांच्या वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. शहरातील पाच झोनमध्ये सेवा देणा-या ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीच्या कर्मचा-यांना पगार कपात, आठवडी सुट्टी, कामाच्या तासांची निश्चिती, पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणे असे अनेक अन्यायकारक समस्या भेडसावत आहेत. कर्मचा-यांच्या या समस्यांवर येत्या सात दिवसात संबंधित कंपनीद्वारे आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा कर्मचा-यांसह आपण स्वत: संपावर बसू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. महापौरांचे आश्वासनानंतर सफाई कामगारांनी आपला संप मागे घेतला.

ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीच्या सफाई कर्मचारी व कचरा गाड्यांच्या चालकांच्या समस्यांसंदर्भात कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाद्वारे महापौरांना निवेदन देण्यात आले होते. यावर महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता.१७) बैठक घेण्यात आली. महापौर कक्षात झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्यासह ए.जी. एन्व्हायरो कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी नेते मुकेश शाहु आदी उपस्थित होते.

ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीद्वारे शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा संकलीत करण्यात येत असून कंपनीद्वारे मनमानी कारभार सुरू आहे. कर्मचा-यांच्या वेतनात कपात करून दर महिन्याला अनियमितरित्या वेतन दिले जाते. याशिवाय भविष्य निवार्ह निधीची (पी.एफ.) पावती न देणे, राष्ट्रीय सणांच्या दिवशीही कामावर बोलावणे, कर्मचा-यांना वर्षभरासाठी एकच पोषाख देणे अशा अनेक समस्यांबाबत यावेळी कर्मचा-यांच्या प्रतिनिधीद्वारे महापौरांकडे तक्रार करण्यात आली.

या सर्व समस्यांवर गांभीर्याने दखल घेत दर महिन्याला ७ ते १० तारखेच्या आता नियमितरित्या कर्मचा-यांचे वेतन व्हावे. याशिवाय कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी संबंधात सर्व कागदपत्रे मनपाच्या आरोग्य अधिका-यांकडे सादर करावे, असे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. राष्ट्रीय सणांच्या दिवशी विशेषत: १ मे कामगार दिनाच्याही दिवशी कर्मचा-यांना कामावर बोलावण्यात आल्याने कंपनीवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

येत्या सात दिवसात कंपनीप्रमुखांनी स्वत: उपस्थित राहून उपरोक्त निर्देशावर कार्यवाही करण्याचेही महापौरांनी बजावले.

कोणतिही पूर्वसूचना न देता विनाकारण ३० कर्मचा-यांना कंपनीद्वारे कामावरुन काढण्यात आल्याची माहिती विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी बैठकीत दिली. संबंधित प्रकार अत्यंत गंभीर असून कर्मचा-यांचा एकाएकी रोजगार हिरवल्याने आजच्या स्थितीत त्यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात गांभीर्याने दखल घेत कर्मचा-यांच्या हिताशी संबंधित सकारात्म निर्णय घेण्याची मागणी यावेळी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी महापौरांना केली.

संबंधित प्रकार गंभीर असून कंपनीद्वारे तात्काळ या सर्व कर्मचा-यांना कामावर नियुक्त करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

Also Read- राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा( NEET) UG, जुलै-2020 पुढे ढकलण्यात आल्याबद्दलच्या बनावट परिपत्रकाबद्दल राष्ट्रीय परीक्षा संस्थेने दिलेले स्पष्टीकरण

राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा( NEET) UG, जुलै-2020 पुढे ढकलण्यात आल्याबद्दलच्या बनावट परिपत्रकाबद्दल राष्ट्रीय परीक्षा संस्थेने दिलेले स्पष्टीकरण

नीट

नवी दिल्ली, 17 जून: NTA म्हणजेच, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या असे लक्षात आले आहे की, 15 जून 2020 ही तारीख असलेले एक बनावट सार्वजनिक परिपत्रक, ज्यावर, “नीट म्हणजेच, राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश प्रक्रिया चाचणी, UG जुलै-2020 पुढे ढकलण्यात आल्याबद्दल” असा विषय लिहिला आहे, हे परिपत्रक विविध माध्यमे आणि समाज माध्यमांवरून पसरवले जात आहे.

या बनावट परिपत्रकाची NTA ने गंभीर दाखल घेतली असून या बनावट परिपत्रकाचा मूळ स्त्रोत शोधण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थी, पालक आणि एकूणच समाजाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने असे खोटे परिपत्रक तयार करुन ते पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार आहे.

सर्व उमेदवार, पालक आणि सर्वसामान्य लोकांना हे सूचित केले जात आहे की अशाप्रकारचा कुठलाही निर्णय NTA अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. जनतेला अशी विनंती आहे की, अशा चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवू नका, ते पुढे पाठवू नका. सत्य आणि अधिकृत माहितीसाठी NTA च्या www.nta.ac.in आणि ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.

या संदर्भात NTA ने 11 मे 2020 रोजी प्रसिद्ध केलेली शेवटची अद्ययावत माहिती, NTA चे संकेतस्थळ https://data.nta.ac.in/Download/Notice/Notice 20200511063520.pdf. वर उपलब्ध आहे.

पुन्हा एकदा, सर्व उमेदवार, त्यांचे पालक आणि जनतेला अशी विनंती आहे की त्यांनी केवळ NTA च्या www.nta.ac.in आणि  ntaneet.nic.in या दोन संकेतस्थळावर आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांचे प्रमुख आणि तिन्ही सेना दल प्रमुखांबरोबर लडाख सीमेवरील परिस्थितीचा घेतला आढावा

rajnath singh

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला संरक्षण दलांचे प्रमुख आणि लष्करी कामकाज विभागाचे सचिव जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांनी एका ट्विटद्वारे दिलेल्या संदेशात सीमेवरील संघर्षात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले.

ते म्हणाले, “गलवानमध्ये सैनिक शहीद होणे, हे फारच क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. आपल्या सैनिकांनी कर्तव्य बजावताना अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवला आणि भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. राष्ट्र त्यांचे शौर्य आणि त्याग कधी विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण काळात राष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आम्हाला भारताच्या शूरवीरांच्या शौर्य आणि धैर्याचा अभिमान आहे.”

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

sushant singh rajput

पटना : सुशांत सिंग राजपूत सारख्या गुणी अभिनेत्याची आत्महत्या सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलीय. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नव्या वादाला तोंड फोडले आहे. या वादावरून बिहारच्या न्यायालयामध्ये एका वकीलाने बॉलिवूडमधील मोठमोठे अभिनेते, दिग्दर्शकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे. इंडस्ट्रीने त्याला कायम डावलले असे ती म्हणाली होती. काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर एक ट्विट केले. ‘छिछोरे या सिनेमानंतर सुशांतने 7 सिनेमे साइन केले होते. मात्र सहा महिन्यांतच त्याच्या हातून हे सर्व सिनेमे काढून घेण्यात आलेत. याच कौर्याने एका प्रतिभावान कलाकाराचा बळी घेतला,’ असे निरूपम यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

सुशांत सिंग राजपूत हा मुळचा बिहारचा होता. त्याच्यावर अन्याय करण्यात आला. सुशांतकडून सात सिनेमे काढून घेण्यात आले. तसेच त्याच्या काही फिल्मस प्रकाशित होऊ दिल्या नाहीत. याविरोधात मी तक्रार दाखल केली असून अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केल्याने सुशांतने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलल्याचा आरोप वकील सुधीर कुमार ओझा यांनी केला आहे.

तसेच दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर आणि अभिनेता सलमान खान यांच्यासह ८ जणांविरोधात मुझफ्फरपूरच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांत सिंगला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीसी 306, 109, 504 आणि 506 कलमांन्वये तक्रार दाखल करण्यात आल्याचे ओझा यांनी सांगितले.

सुशांतची आत्महत्या

सुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. सोमवारी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील तपशिलानुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे. यानंतर सोशल मिडीया आणि वृत्तवाहिन्यांवर बॉलिवूडमधील कृत्यांची चर्चा होऊ लागली. यावरून मुंबई पोलिसांनी ट्विट करत या अँगलनेही तपास करणार असल्याचे स्पष्ट केले.

Majority of Americans distrust social media companies on content decisions: Poll

Twitter

A new poll released on Tuesday (June 16) by Gallup and the Knight Foundation has found that most Americans distrust social media companies to make the right decisions about the kind of content that should be allowed on their platforms. But majority of the Americans trust the government even less to take decisions in this regard.

The debate over online content moderation has taken centrestage in the US due to coronavirus COVID-19 outbreak and run-up to the U.S. election. Social media giants Twitter and Facebook intensified the debate by diverging on how to handle inflammatory posts by President Donald Trump.

The poll revealed that around two-thirds of Americans favor want the social media platforms to allow people express their views, including views that are offensive. Around 85% of respondents were in favour of removing intentionally false or misleading health information and 81% supported removing intentionally misleading claims about political issues and upcoming presidential election.

Respondents also criticised companies for doing too little than too much in policing harmful content. Seventy-one percent of Democrats and 54% of independents thought companies were not taking tough measures, whereas the opinions among Republicans were more divided.

Around 80% of respondents said they do not trust big tech companies to make the right decisions on content. Most, however, said that private companies should be allowed to make these rules over the government but majority of Democrats said that the government should set content limits or guidance.

Also Read- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार दिल्लीतील सर्व रुग्णालयांमध्ये कोविडमुळे निधन झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या कामाला वेग

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार दिल्लीतील सर्व रुग्णालयांमध्ये कोविडमुळे निधन झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या कामाला वेग

amit shah

नवी दिल्ली, 16 जून 2020 : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार दिल्लीतील सर्व (केंद्र, राज्य सरकारी आणि खाजगी) रुग्णालयांमध्ये कोविडमुळे निधन झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या कामाला आता वेग आला आहे. यासंदर्भात दि.14 जून रोजी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या प्रश्नावर चर्चा झाली होती.

या बैठकीत अमित शहा यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हे कार्य करण्यात येत आहे. बहुतांश मृत व्यक्तींच्या नातेवाइकांच्या तसेच स्नेहींच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या सहमतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

आता केवळ 36 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे बाकी आहे. या 36 जणांचे जवळचे नातेवाईक दिल्लीमध्ये वास्तव्य करीत नाहीत. त्यामुळे ते आल्यानंतर किंवा त्यांनी सहमती दिल्यानंतर या मृतदेहांवर उद्यापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

यापुढे कोणत्याही कारणाने मृतांवर अंत्यसंस्कार करण्याच्या कामात विलंब केला जावू नये, असे कठोर निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

Also Read- गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद, तर चीनच्या ४३ जवानांचा मृत्यू

Dexamethasone: What is it and How Has it Improved Survival Chances of Covid-19 Patients

corona

New Delhi: Researchers from the University of Oxford have said that Dexamethasone, a low-cost steroid is improving survival chances of Covid-19 patients. These were the results from a randomized trial and a detailed paper will be published on it soon. How this drug works and the trial being carried out to test its efficacy.

What is Dexamethasone?

It is a low-cost steroid that is available widely, including in India. It is known to be used to treat inflammations and conditions such as arthritis, blood disorders, lupus, allergic reactions and skin conditions. India has not officially recommended its use so far.

Was the drug tested as part of a large trial?

Yes. Globally, doctors are using repurposed drugs as a line of treatment for Covid-19 patients. These are drugs that are already in use to treat other diseases. Scientists across the world are also carrying out trials on such drugs to test their efficacy among Covid-19 patients. One such trial – Randomised Evaluation of Covid-19 therapy trial (RECOVERY) was established in March 2020 and it is underway to test potential treatments for Covid-19.

As part of the Dexamethasone trial, a total of 2104 patients were randomized to receive 6mg of the drug once per day (either by mouth or by intravenous injection) for ten days and were compared with 4321 patients randomized to usual care alone, a news release issued by University of Oxford said.

What are the results of the trial?

The drug cut deaths by a third in patients on a ventilator and by a fifth in patients receiving only oxygen. There was no benefit among patients who did not require respiratory support. “Based on these results, 1 death would be prevented by treatment of around 8 ventilated patients or around 25 patients requiring oxygen alone,” the University’s release said.

“Overall, dexamethasone reduced the 28-day mortality rate by 17% with a highly significant trend showing greatest benefit among those patients requiring ventilation. But it is important to recognize that we found no evidence of benefit for patients who did not require oxygen and we did not study patients outside the hospital setting,” the release added.

What have researchers involved in the trial said on the results?

Peter Horby, Professor of Emerging Infectious Diseases in the Nuffield Department of Medicine, University of Oxford, and one of the Chief Investigators for the trial, said, “Dexamethasone is the first drug to be shown to improve survival in COVID-19. This is an extremely welcome result. The survival benefit is clear and large in those patients who are sick enough to require oxygen treatment, so dexamethasone should now become standard of care in these patients.

Dexamethasone is inexpensive, on the shelf, and can be used immediately to save lives worldwide.

Martin Landray, one of the lead researchers, said, “These preliminary results from the RECOVERY trial are very clear –dexamethasone reduces the risk of death among patients with severe respiratory complications. COVID-19 is a global disease –it is fantastic that the first treatment demonstrated to reduce mortality is one that is instantly available and affordable worldwide.”

Which other drugs being tested as part of the recovery trial?

Over 11,500 patients have been enrolled from over 175 National Health Service hospitals in the United Kingdom for different trials. Other drugs being tested are – Lopinavir-Ritonavir (used to treat HIV), low-dose Dexamethasone, Hydroxychloroquine (trial stopped due to lack of efficacy), Azithromycin (a common antibiotic) and Tocilizumab (an anti-inflammatory treatment given by injection).

Also Read- गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद, तर चीनच्या ४३ जवानांचा मृत्यू

गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद, तर चीनच्या ४३ जवानांचा मृत्यू

Soldiers

नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे तीन नव्हे तर जवळपास २० जवान शहीद झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शहीद जवानांचा आकडा आणखी वाढू शकतो. शहीद झालेल्या भारतीय जवानांमध्ये कर्नल दर्जाचा अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तर चीनचे तब्बल ४३ जवान या झटापटीत मारले गेले आहेत. याशिवाय, चीनचे अनेक जवान गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते.

काहीवेळापूर्वीच परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एकतर्फी हालचाली केल्यामुळे दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर काहीवेळातच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेवरील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर भारत-चीन सीमेवरील लष्करी हालचालींना वेग आला आहे. या झटापटीनंतर गलवान खोऱ्याच्या परिसरात चिनी हेलिकॉप्टर्सची ये-जा मोठ्याप्रमाणाव वाढली आहे.

दरम्यान, काहीवेळापूर्वीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली.

Also Read- आयुष मंत्रालय ‘आंतरराष्ट्रीय योग दिन 2020’साठी “योग ॲट होम, योग विथ फॅमिली” या मोहीमेसह सज्ज

आयुष मंत्रालय ‘आंतरराष्ट्रीय योग दिन 2020’साठी “योग ॲट होम, योग विथ फॅमिली” या मोहीमेसह सज्ज

All India Yog Sammelan in Nagpur

कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर रोजचे संथ झालेले उपक्रम आणि हालचालींवर आलेली बंधने, यामुळे या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भर आरोग्य सांभाळणे आणि ताण हलका करणे या साठीचा योग, यावर असणार आहे. आयुष मंत्रालय 21 जून 2020 रोजी सकाळी 6:30 वाजता योग शिक्षकांनी केलेल्या प्रात्यिक्षकांची सत्रे दूरदर्शनवरून प्रक्षेपित करणार आहे. दूरदर्शनवर ती बघून लोकांनी आपापल्या घरी एकत्र योग करावा, म्हणून हे आयोजन करण्यात आले आहे.

बदलेल्या वातावरणात, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी, घरीच योग करून, आरोग्याला मिळणारे लाभ मिळवण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. “योगा ॲट होम, योगा विथ फॅमिली” ही मोहिम आयुष मंत्रालयाने उचलून धरून ती राबविण्यात पुढाकार घेतला आहे.

दरवर्षी 21 जून हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरा याचा आदर म्हणून लोकांनी हा दिवस गेल्या काही वर्षांपासून साजरा करणे स्विकारले आहे. यावर्षी हा दिवस (IDY) आरोग्याची आणिबाणी सुरू असताना आला आहे. म्हणून उत्तम आरोग्य आणि मन:शांती संपादन करण्यासाठी यावर्षीचा योग दिन पाळणे विशेष महत्वाचे ठरते.

कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण जगाला चिंता वाटत असून नैराश्य पसरले आहे. योगामुळे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही मिळत असल्यामुळे योगाचे सध्या विशेष महत्व आहे. अशा कठीण परिस्थितीत योगामुळे मिळणारे महत्वाचे दोन लाभ म्हणजे a) योगाचा सर्वसाधारण आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम आणि प्रतिकारशक्तीतील वाढ b) ताण हलका करण्यासाठी जगाला पटलेली त्याची महती, विशेष महत्वाची ठरते.

45 मिनिटांची रोजचे सर्वसाधारण योगिक क्रिया (कॉमन योगा प्रोटोकॉल-CYP), हा जगभरातील लोकांचा लोकप्रिय योग कार्यक्रम असून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरुवातीपासूनच सर्वांना प्रिय झाला आहे. आघाडीचे योगगुरू आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मिळून हा कार्यक्रम तयार केला असून, लोकांचे शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक आणि भावनात्मक आरोग्य सुधारण्यासाठी घरच्याघरी रोजच्या रोज करण्यासाठी असा हा सुलभ आणि सुरक्षित असा व्यायामप्रकार आहे. वय लिंग यांचा अडसर न बाळगता बहुसंख्य लोकांना करतायेण्याजोगा सोप्या प्रशिक्षणाने किंवा ऑनलाईन पध्दतीने शिकता येईल, अशाप्रकारे याची मांडणी केली आहे.

आयुष मंत्रालयाचे योगा पोर्टल आणि सामाजिक माध्यम यावरून किंवा दूरदर्शनवरून ही सर्वसाधारण योगिक क्रिया (कॉमन योगा प्रोटोकॉल-CYP) लोकांना आयुष मंत्रालयाने उपलब्ध करून दिली असून लोकांनी ती शिकून घ्यावी, यासाठी नागरीकांना मंत्रालय प्रोत्साहीत करत आहे. दि. 11 जून 2020 पासून दररोज सकाळी 8 ते 8:30 यावेळात कॉमन योगा प्रोटोकॉलचे प्रक्षेपणास प्रसार भारतीने सुरुवात केली आहे. आयुष मंत्रालयाच्या समाज माध्यमावरही हा कार्यक्रम उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून दृष्यश्राव्य प्रात्यक्षिकांद्वारे लोकांना याचा परीचय करून देणे, असा याचा हेतू आहे.

कॉमन योगा प्रोटोकॉलशी आधीच परिचीत झाल्यामुळे दि. 21 जून 2020 या आंतरराष्ट्रीय योग दिनी सकाळी 6 वाजता लोकांना आपापल्या घरात कुटुंबियांसोबत, जगासोबत योग दिनाच्या कार्यक्रमात सक्रीय सहभागी होणे शक्य होईल. याच वेळी मंत्रालय देखील तज्ज्ञ प्रशिक्षकांची प्रात्यक्षिके विशिष्ट वेळी प्रसारीत करेल, जी बघून लोकांना ती करता येतील, याबाबत अधिक माहिती मंत्रालय लवकरच घोषित करेल. आकर्षक बक्षिसे असलेली एक स्पर्धा ही यावेळी (माय लाईफ माय योगा व्हिडीओ ब्लॉगिंग काँटेस्ट) आयोजित करण्यात आली असून, त्यासाठी लोकांनी आपण करत असलेल्या योगासनांची व्हिडिओ क्लिप पाठवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

विविध संस्थांनी आणि व्यक्तींनी “योगा अॅट होम, योगा विथ फॅमिली” या संकल्पनेचा स्विकार केला आहे. म्हैसूर जिल्हा संघटना आणि योगा फेडरेशन ऑफ म्हैसूर, यांच्या सहकार्याने यादिवशी एक कार्यक्रम आयोजित केला असून, त्यात एक लाख लोक, आपापल्या गच्चीवरून एकसंध योगाचे प्रात्यक्षिक दाखवतील. ‘द इंटरनॅशनल नॅचरोपथी ऑर्गनायझेशन'(INO) या निसर्गोपचार आणि योगाचा पुरस्कार करणाऱ्या संस्थेने आपल्या 25 लाख सदस्यांसह त्यांच्या घरांतून ‘सीवायपी’वर आधारीत एकसंध योग कार्यक्रम सादर करण्याचे निश्चित केले आहे. धर्मस्थळ (कर्नाटक) येथील द एसडीएम ग्रुपच्या संस्थांचे सुमारे 50,000 अनुयायी दि. 21 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून “योगा फ्रॉम होम, योगा विथ फॅमिली” या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. विविध शैक्षणिक संस्थांसह अनेक संस्थांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे नक्की केले आहे. आपापल्या घरीच राहून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक आयोजक सामाजिक माध्यमे आणि डिजीटल माध्यमांचा अवलंब करत आहेत.

कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; स्थायी समिती सभापती विजय झलके यांचे निर्देश : नाग नदीच्या स्वच्छतेचाही मागविला अहवाल

nadi

नागपूर, ता. १६ : मनपाच्या कामात कुचराई करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेत गैरहजर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

स्थायी समितीची सभा मंगळवारी (ता. १६) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. बैठकीला सभापती विजय झलके यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, निगम सचिव तथा उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाले.

डिप्टी सिग्नल परिसरातील सीमेंट रोडच्या कामात दिरंगाई झाली. गेल्या दोन वर्षापासून सीमेंट रोडचे काम रखडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने याबाबत जबाबदार कंत्राटदार अभि इंजिनिअरिंग या कंपनीवर कडक कारवाई करीत दंड आकारण्यात यावा तसेच संबंधित कार्यकारी अभियंता बिसेन यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे निर्देश यावेळी सभापती विजय झलके यांनी दिले.

धरमपेठ झोनमध्ये अत्यावश्यक सेवेत असलेले काही अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. लकडगंज झोनमध्ये कनिष्ठ निरिक्षकास मलवाहक जमादार म्हणून हजेरी मस्टरवर दाखविण्यात आले आहे. यासंदर्भात संबंधित झोनल अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी आणि संबंधित प्रकाराची अतिरिक्त आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देशही यावेळी सभापतींनी दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र आता नियमात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे रमाई घरकुल योजनेचा दुसरा आणि तिसरा टप्पा यापुढेही नियमित सुरू ठेवा, असेही यावेळी सभापतींनी सांगितले.

पावसाळा सुरू झाला असून त्यापूर्वी नदी आणि नाले स्वच्छता करण्यात आली. याबाबत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी माहिती दिली. आयुक्तांनी केलेल्या दाव्यानुसार नाग नदी व नाले स्वच्छता अभियानात यावर्षी विविध सरकारी यंत्रणा आणि संस्थांनी मदत केली असून यामध्ये प्रामुख्याने ओसीडब्ल्यू, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर मेट्रो आदींचा सहभाग होता. या संपूर्ण अभियानात त्यांच्यामार्फत विविध यंत्र सामग्री उपलब्ध झाली असून मनपास केवळ इंधनाचा खर्च उचलावा लागला. तसेच मनपाचे १० टिप्पर, १० जेसीबी, दोन पोकलेन या अभियानात कार्यरत असल्याने नदी स्वच्छता अभियानात मागील वर्षीच्या तुलनेत (१.०२ कोटी रुपये) यावेळी केवळ ३७ लाख रुपये खर्च झालेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

तसेच नगररचना विभागाचा आढावा घेतला असता दिनांक १ जानेवारी २०२० पासून इमारत बांधकाम मंजुरीचे आजपर्यंत एकूण ६६४ अर्ज आले. त्यापैकी २४२ प्रकरणे मंजुर झाले असून २५८ प्रकरणे नामंजुर झाले. तसेच १६४ प्रकरणे कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. मागील वर्षी सन २०१९-२०मध्ये नगररचना विभागामार्फत २१६ कोटी रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले. त्या तुलनेत सन २०२०-२१मध्ये केवळ ३५ कोटी रुपये उत्पन्न झाल्याची माहिती सहायक संचालक नगररचना यांनी दिली.

आपात्कालिन परिस्थितीमध्ये यंत्रणा कशाप्रकारे सज्ज आहे, याबाबतही यावेळी सभापतींनी माहिती घेतली. अत्यावश्यक व तातडीची कामे उदाहरणार्थ गडर लाईन, पावसाळी नाली, चेम्बर दुरूस्ती करीता अद्यापही प्रावधान उपलब्ध करून न दिल्याने तसेच आयुक्तांना वारंवार सांगून सुद्धा स्थायी समिती बैठकीस अनुपस्थित राहिल्याने स्थायी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केले.

Also Read- सफाई कर्मचारी व घंटा गाडी चालकांच्या समस्यांवर उपाययोजना करा

सफाई कर्मचारी व घंटा गाडी चालकांच्या समस्यांवर उपाययोजना करा

नागपूर ता. १६ : दररोज घरोघरून कचरा संकलीत करणारे सफाई कर्मचारी व कचरा गाड्यांच्या चालकांच्या समस्यांसंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीच्या कर्मचारी शिष्टमंडळाद्वारे महापौरांना करण्यात आली. मंगळवारी (ता.१६) शिष्टमंडळाने महापौर संदीप जोशी यांची भेट घेउन त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या. यावेळी मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम उपस्थित होते.

ए.जी. एन्व्‍हायरो कंपनीद्वारे शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा संकलीत करण्यात येतो. कंपनीसाठी काम करत असलेले सफाई कर्मचारी व चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कर्मचा-यांची पगार कपात, आठवडी सुट्टी, कामाच्या तासांची निश्चिती अशा समस्यांमुळे कर्मचारी त्रस्त आहेत. याबाबत आवश्यक उपाययोजना करून कर्मचा-यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शिष्टमंडळात कर्मचारी नेते मुकेश शाहु, रितेश तांगडे, गौरव मेश्राम, सुरेश खोब्रागडे, सतीश हटवार आदींचा समावेश होता.

सफाई कर्मचारी व कचरा गाड्यांच्या चालकांच्या समस्यांसंदर्भात मनपा अतिरिक्त आयुक्त, आरोग्य उपायुक्त यांनी कर्मचारी नेत्यांसह बुधवारी (ता.१७) बैठक घेउन योग्य तो निर्णायक अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले.

21 जून 2020 रोजी दिसणार (31 ज्येष्ठ, शक संवत 1942) कंकणाकृती सूर्यग्रहण

solar-eclipse

21 जून 2020 रोजी (31 ज्येष्ठ, 1942 शक संवत) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी (राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंड मध्ये काही भागात) सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसेल तर देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येईल. देहरादून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड अशा काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 % भाग चंद्रामुळे झाकला जाईल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94 % भाग, गुवाहाटीमध्ये 80 %, पाटणा येथे 78%, सिलचर येथे 75%, कोलकाता येथे 66%, मुंबईमध्ये 62 टक्के, बंगळुरू मध्ये 37% , चेन्नई मध्ये 34 टक्के तर पोर्ट ब्लेअर येथे 28% भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल.

कंकणाकृती ग्रहण कॉंगो, सुदान, इथिओपिया, येमेन, सौदी अरब, ओमान, पाकिस्तानसह भारत आणि चीनच्या उत्तर भागांमधून दिसेल. चंद्राच्या सावलीमुळे होणारे खंडग्रास ग्रहण आफ्रिका (पश्चिम आणि दक्षिण भाग वगळता) दक्षिण आणि पूर्व युरोप, आशिया (उत्तर आणि पूर्व रशिया वगळता) तसेच ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात काही ठिकाणी दिसेल.

सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते.

ग्रहण लागलेल्या सूर्याला मोकळ्या डोळ्यांनी कधीही पाहू नये, अगदी थोडा वेळ सुद्धा असा सूर्य मोकळ्या डोळ्यांनी पाहू नये. ग्रहण काळात चंद्रामुळे सूर्याचा जास्तीत जास्त भाग झाकला गेल्यानंतर सुद्धा ग्रहण लागलेला सूर्य मोकळ्या डोळ्यांनी पाहू नये. असे केल्यास डोळ्यांना कायमची इजा होऊ शकते. अंधत्वही येऊ शकते. अ‍ॅल्युमिनाईज्ड मायलर, काळे पॉलीमर, शेड क्र. 14 ची वेल्डींग काच किंवा दुर्बीणीतून ग्रहण लागलेल्या सूर्याची प्रतिमा कागदावर प्रक्षेपित करून पाहणे सुरक्षित आहे.

भारतातील विविध ठिकाणांहून हे ग्रहण केव्हा आणि कोणत्या अवस्थेत पाहता येईल, याचे तपशील असणारे कोष्टक सोबत जोडले आहे.

Man claims he ordered lotion for Rs 300 from Amazon India, got Bose earphones worth Rs 19,000 instead

Amazon Food delivery Service
Amazon Food delivery Service

New Delhi: Misplaced product orders via online shopping have found its way into news and social media umpteen times. But sometimes, it works out to a win-win situation for the one who has received the product.

A similar thing happened with one Gautam Rege of Pune who claimed to have ordered a lotion worth Rs 300 from Amazon India, but got Bose earphones worth Rs 19,000 instead. Rege raised the issue with Amazon India’s support team, however he was told to keep the product because it was ‘non-returnable’.

Rege took to twitter to share his surprise

His tweet has so far garnered 1.9K comments, 22.8Klikes and 4.5K retweets.

Similarly, one Devashish Tripathy, responding to the tweet, shared his experience on how he had once ordered an aftershave and instead received a Lenovo Tab4.

Another Twitter user Kalyan Gandhapu shared his experience on how he ordered Dell Monitor and got Colin bottles instead.

Amazon India in its website has clearly mentioned its Returns Policy. The online retailer says,

“Most items purchased from sellers listed on Amazon.in are returnable within the return window, except those that are explicitly identified as not returnable,” Amazon website reads.

Under the Skin and healthcare product it says, such items are non-returnable due to hygiene/health and personal care/wellness/consumable nature of the product.

Also Read- PM Modi to Hold Talks With CMs on Virus Response Beginning Today as India Battles Covid-19

PM Modi to Hold Talks With CMs on Virus Response Beginning Today as India Battles Covid-19

जर तुम्हालाही नरेंद्र मोदींशी संपर्क साधायचा असेल तर जाणून घ्या ही माहिती
Narendra Modi

India 2020 : Amid an unabated rise in coronavirus cases in the country, Prime Minister Narendra Modi will hold a fresh round of consultations with chief ministers on Tuesday and Wednesday on ways to check the spread of the virus as India exits the lockdown.

On Tuesday afternoon, PM Modi will hold a video-conference with chief ministers, Lt governors and administrators of 21 states and Union territories.

These include Punjab, Kerala, Goa, Uttarakhand, Jharkhand, the northeastern states and some UTs. The prime minister will interact with chief ministers of 15 states and the LG of Jammu and Kashmir on Wednesday.

These include high case load states like Maharashtra, West Bengal, Delhi, Karnataka, Gujarat, Bihar and Uttar Pradesh. The two-day virtual meet comes against the backdrop of rising number of coronavirus cases in the country.

India saw a jump of over 11,000 novel coronavirus cases for the third consecutive day on Monday, taking the total number of infections to over 3.32 lakh, while the toll rose to 9,520 with 325 more deaths.

Under “Unlock 1”, several relaxations have been made for public and businesses to ensure that economic activities hit by the lockdown gather momentum.

Ahead of his meeting with chief ministers, the prime minister had on Saturday reviewed the steps being taken to contain the COVID-19 pandemic in areas with high case load and the road map for effective management of the situation.

PM Modi had suggested that the home minister and the health minister convene an emergency meeting with the Delhi Lt governor and chief minister and other officials to plan a “coordinated and comprehensive response” to handle the challenge posed by rising cases of COVID-19 in Delhi.

The meets suggested by the prime minister took place on Sunday. This would be the prime minister’s sixth round of consultation with the chief ministers, the last being on May 11.

Home Minister Amit Shah spoke with all the chief ministers over telephone in the last week of May, just before lockdown-4 was to end.

Also Read- 1 जुलैपासून शाळेची घंटा वाजणार, दिवसाआड दोन सत्रांत वर्ग भरणार, ठाकरे सरकारची मंजुरी

नागपूरमध्ये प्लास्टिक गोदामाला भीषण आग

fire in plastic warehouse

नागपूर, 16 जून : नागपूरमध्ये इतवारी चाळीत एका गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 ते 10 घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आज पहाटे नागपूर शहरातील इतवारी येथील चुना ओळी परिसरात असलेल्या एका प्लास्टिकच्या गोदामाला आग लागली आहे. काही वेळात आगीने रौद्ररुपधारण केले आहे. इतवारी परिसरात दूरवर आगीमुळे धुराचे दूरपर्यंत लोट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे.

आगीची माहिती मिळताच पालिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आतापर्यंत अग्निशामन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जिवीतहानी न झाल्याचे वृत्त आहे. खबरदारी म्हणून गोदामाच्या आजूबाजूचा परिसर हा खाली करण्यात आला आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. अग्निशमन दलाचे जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Also Read- नागपुरात ३८ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, रुग्णसंख्या १०४३, मृत्यूसंख्या १७

नागपुरात ३८ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, रुग्णसंख्या १०४३, मृत्यूसंख्या १७

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

नागपुर : सलग तिसऱ्या दिवशीही रुग्णांची संख्या ३० वर गेली. सोमवारी ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची संख्या १०४३ वर पोहचली आहे. शिवाय, मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १७ झाली आहे. विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.

नागपुरात तीन दिवसांत १०२ रुग्णांची नोंद झाली. जून महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. यात मृत्यूची संख्या भर घालीत आहे. आज मृत्यू झालेला ५० वर्षीय रुग्ण श्वसनाच्या आजारावरील उपचारासाठी ८ जून रोजी मेडिकलमध्ये भरती झाला. त्याच दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या मेडिकलमध्ये १७९ रुग्ण उपचार घेत आहेत.

चंद्रमणीनगरातून चार रुग्ण पॉझिटिव्ह

नीरीच्या प्रयोगशाळेत २० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नाईक तलाव-बांगलादेश वसाहतीतून चार, मोमिनपुरा येथून पाच, हंसापुरी येथील तीन, भोईपुरा व इतवारी येथून प्रत्येकी एक, चंद्रमणीनगर येथील दोन, हिंगणा येथून तीन तर मानकापूर येथून एक २८ वर्षीय महिला आहे. या महिलेची मुंबर्ई प्रवासाची पार्श्वभूमी आहे. या सर्व रुग्णांना पाचपावली येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. मेयोच्या प्रयोगशाळेतून १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नाईक तलाव येथील सात, चंद्रमणीनगर येथील दोन तर शांतीनगर येथील एक रुग्ण आहे. शांतीनगर येथील हा रुग्ण मनपाचा कर्मचारी आहे. या सर्वांना राजनगर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. चंद्रमणीनगरातून चार रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वैशालीनगर येथेही कोरोनाचा शिरकाव

एम्सच्या प्रयोगशाळेत सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात वैशालीनगर वसाहतीतील एक रुग्ण आहे. पहिल्यांदाच या वसाहतीत रुग्णाची नोंद झाली. उर्वरित पाच रुग्णांमध्ये साईनगर हिंगण्यातील एक, एमआयडीसी रोड श्रमिकनगर येथील दोन, एमआयडीसी हिंगणा व अमरनगर एमआयडीसी हिंगणा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. हे सहाही रुग्ण वनामती येथे क्वारंटाईन होते. खासगी प्रयोगशाळेतून दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय विकारावरील उपचारासाठी भरती झालेला एक रुग्णाचा समावेश आहे. हा रुग्ण रुग्णालयातून सुटी घेऊन खासगी इस्पितळात जात असताना नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मातृसेवा संघाने दिला मानवतेचा हात

किल्ला वॉर्ड महाल येथील एक गर्भवती महिला महालमधीलच मातृसेवा संघाच्या सूतिकागृहात भरती झाली. सोमवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला मेयोमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती. याचदरम्यान प्रसवकळा सुरू झाल्या. तेथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून तातडीने पीपीई किट घातली. रुग्णालयातच तिची प्रसूती केली. मातृसेवा संघाने ऐनवेळी दिलेल्या मानवतेच्या हाताचे सर्वत्र कौतुक होत आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी अशा नऊ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

३३ रुग्णांंना डिस्चार्ज

एम्समधून १८, मेडिकलमधन १० तर मेयोतून पाच अशा ३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एम्समधून सुटी झालेले १६ रुग्ण नाईक तलाव, लोकमान्यनगर व गुमगाव येथील एक रुग्ण आहे. आतापर्यंत ६४८ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १२७
दैनिक तपासणी नमुने ५४४
दैनिक निगेटिव्ह नमुने ५१०
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १,०४३
नागपुरातील मृत्यू १७
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६४८
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३,५२३
क्वॉरंटाईन कक्षात एकूण संशयित २,२९९
पीडित- १,०४३-दुरुस्त-६४८ -मृत्यू-१७

1 जुलैपासून शाळेची घंटा वाजणार, दिवसाआड दोन सत्रांत वर्ग भरणार, ठाकरे सरकारची मंजुरी

CM Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संमती दिली. जुलैपासून शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरणार आहेत. दैनंदिन ३-३ तास अशी २ सत्रे होणार असून दिवसाआड वर्ग भरवले जाणार आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोरोनामुळे शिक्षण थांबले तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही. हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात. तसेच ऑनलाइन डिजिटल पद्धत पायलट प्रोजेक्ट म्हणून तातडीने राबवावी.’

कंटेनमेंट झोन क्षेत्रात शाळा सुरू करायचा निर्णय पालिका आयुक्त वा जिल्हाधिकारी घेतील. सत्राच्या नियोजनासाठी विदर्भात २६ जून व उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनदरम्यान शाळा व्यवस्थापनांनी बैठका घ्याव्यात, असे सांगितले आहे.

एका बाकावर एक विद्यार्थी : सकाळी ९ ते १२ आणि दुपारी १२ ते ३ अशा दोन सत्रांत शाळा भरवायच्या आहेत. एका वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी, असे वर्गात जास्तीत जास्त २० ते ३० विद्यार्थी बसवावेत. दोन विद्यार्थ्यांत किमान एक मीटर अंतर ठेवायचे आहे.

1. शाळा निर्जंतुकीकरणास मनरेगाचा निधी वापरण्यास ग्रा.पं.ला मान्यता. कोरोना रुग्ण आढळून शाळा बंद झाल्यास आॅनलाइन वर्ग भरवले जातील.

2. पाल्याकडे मास्क व सर्व शैक्षणिक साहित्य स्वत:चे राहील ही काळजी पालकांनीच घ्यावी. होम क्वॉरंटाइन शिक्षकास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक.

3. जिल्हा प्रशासनाने शिक्षक आणि मुलांचे थर्मल स्क्रीनिंग करावे. शिक्षकांची कोरोना ड्यूटी रद्द करावी, असेही आदेशामध्ये म्हटलेले आहे.

तिसरी ते १२ वीच्या शाळा उघडणार; पहिली व दुसरीचा निर्णय मॅनेजमेंटकडे

शाळांसाठीचे वेळापत्रक

– ९, १० व १२ वीचे वर्ग जुलैपासून

– ६ ते ८ वीचे वर्ग ऑगस्टपासून

– ३ ते ५ वीचे वर्ग सप्टेंबरपासून

– पहिली ते दुसरी इयत्तांचे वर्ग भरवण्यासंदर्भातला निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घ्यायचा आहे.

– इयत्ता ११ वीचे वर्ग दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुख्य अट : गावात ३० दिवस रुग्ण नको शाळा सुरू करण्यासाठी संबंधित गावात किमान ३० दिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नसावा, अशी अट शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घातली आहे.

पहिली-दुसरीसाठी ऑनलाइन वर्ग नाही

पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पर्याय दिला जाणार नाही. त्यांच्यासाठी रेडिओ, टीव्ही असे डिजिटल पर्याय वापरायचे आहेत. तसेच या वर्गाच्या शाळांचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घ्यायचा आहे.

ऑनलाइन क्लाससाठी वेळ मर्यादा

एज्युकेशन फ्रॉम होम असलेल्या शाळांच्या तिसरी ते पाचवीच्या वर्गांसाठी प्रतिदिन कमाल १ तास, सहावी ते आठवीसाठी २ तास आणि नववी ते बारावीसाठी प्रतिदिन ३ तास मर्यादा घालून देण्यात आली आहे.

Maruti Suzuki Alto crowned India’s best-selling car for 16th consecutive year

Maruti Suzuki may return with six-speed gearbox this year, starting with new Swift

New Delhi: Maruti Suzuki Alto has been crowned India’s best-selling car for 16 years in a row, the company said on Monday.

Launched in September 2000, Alto became India’s bestselling car in 2004.

“The unparalleled mass acceptance of Alto has helped it emerge as the largest selling model in the highly competitive passenger car segment for the last 16 consecutive years,” Maruti said.

“Consistently setting new benchmarks in the Indian auto Industry, Alto is the undisputed leader in India for 16 years in a row establishing its dominance in the competitive entry segment. owing to its unparalleled performance, compact design, easy manoeuvrability, high fuel-efficiency, affordability and timely convenience and safety related upgrades. Backed by a strong legacy, Alto continues to appeal to customers across the length and breadth of the country, with 76% customers choosing it as their 1st car,” Shashank Srivastava, Executive Director (Marketing & Sales), Maruti Suzuki India Limited said.

Alto was India’s first entry level car to become BS6 compliant and offers a fuel efficiency of 22.05 km/l for Petrol and 31.56 km/kg for CNG. The standard safety features in the new Alto include driver side airbag, ABS and EBD, reverse parking sensor, high speed alert system and seat belt reminder for both driver and co-driver. It also complies with latest crash and pedestrian safety regulation.

Also Read- Two Indian High Commission Staff in Islamabad Go Missing After Stepping Out for Work

Two Indian High Commission Staff in Islamabad Go Missing After Stepping Out for Work

Ind_Pak

Two officials of Indian High Commission in Islamabad have been missing since Monday morning. The Centre has taken up the matter with authorities in Pakistan. It is suspected that the two staffers may have been picked up by Pakistani security agencies to frame them as spies.

According to information available so far, the two were CISF drivers who didn’t reach their destination after stepping out for some work in the same vehicle around 8 am on Monday.

The Pakistani move is seen as tit-for-tat over the expulsion of two Pakistan high commission officials caught spying two weeks ago.

Several top Indian diplomats in Pakistan have since then been aggressively tailed over the last several days and India has even protested against the excessive surveillance.

Pakistan apparently is keen to “level the score” by expelling Indian officials on similar charges as those faced by its staff here, who were declared persona non grata. The last time India expelled a Pakistan official for espionage, Islamabad managed to restore parity in 3 days by doing the same to an Indian official.

India had on Friday registered a protest with Pakistan authorities in the form of a note verbale against the surveillance. The government has conveyed to Pakistan that the behaviour of its agencies violated Vienna Convention on Diplomatic Relations, 1961 and also the bilateral 1992 Code of Conduct which the 2 countries signed to provide diplomats immunity from hostilities in ties.

India had asked Pakistan to ensure the safety and security of the Indian high commission and its staff and to allow them to resume their activities in keeping with the Vienna Convention. Pakistan has said that activities have been curtailed keeping in mind the Coronavirus threat.

Also Read- Sushant Singh Rajput’s cause of death asphyxia due to hanging, Mumbai Police rules out foul play

Nagpur Weather

Nagpur
haze
32 ° C
32 °
32 °
22 %
1kmh
0 %
Sat
34 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...