Home Blog Page 122

दिल्लीत पुढील आठवड्यापर्यंत कोविड रुग्णांसाठी 250 आयसीयू खाटांसह सुमारे 20,000 खाटा उपलब्ध होणार” : केंद्रीय गृहमंत्री

amit shah

नवी दिल्‍ली, 23 जून 2020 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले की, “दिल्ली मधील राधा स्वामी ब्यास मध्ये 10,000 खाटांच्या कोविड दक्षता केंद्राचे परिचालन 26 जून पासून सुरु होईल. याचे काम जोरात सुरु असून या सुविधा केंद्राचा एक खूप मोठा भाग शुक्रवारपर्यंत कार्यान्वित होईल”.

अमित शहा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या उत्तरात आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून छत्तरपूरमधील राधा स्वामी सत्संग ब्यास परिसरातील कोविड दक्षता केंद्राची पाहणी करण्याचे आमंत्रण दिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या केंद्रामध्ये आयटीबीपी आणि लष्कराचे डॉक्टर आणि परिचारिका तैनात करण्याची विनंती केली आहे. अमित शहा म्हणाले की, “तीन दिवसांपूर्वी झालेल्या आमच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून राधा स्वामी ब्यास येथील कोविड दक्षता केंद्राच्या क्रीयान्वयानाचे काम आयटीबीपीला देण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “कोविड रुग्णांसाठी 250 आयसीयू खाटांच्या सुविधेसह 1,000 खाटांचे सुसज्ज रुग्णालय पुढील आठवड्यात तयार होईल”. “केंद्र सरकारच्या सहकार्याने डीआरडीओ आणि टाटा ट्रस्ट हे सुविधा केंद्र उभारत आहेत. या केंद्रात सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना तैनात केले जाईल. हे कोविड दक्षता केंद्र पुढील 10 दिवसांमध्ये तयार होईल,” असे अमित शहा म्हणाले.

त्याव्यतिरिक्त, “दिल्लीतील रेल्वे कोचमध्ये असणाऱ्या कोविड रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सशस्त्र दलाच्या जवानांना तैनात केले आहे. आहे”, असे अमित शहा म्हणाले. “आवश्यकतेनुसार कोविड दक्षता केंद्र बनविण्यासाठी दिल्ली सरकारला 8,000 अतिरिक्त खाटा आधीच देण्यात आल्या आहेत,” असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.

यासह, पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये कोविड रूग्णांसाठी 250 आयसीयू खाटांसह सुमारे 20,000 खाटांची सुविधा उपलब्ध होईल.

Also Read- Coronavirus महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढल्याने थोडा दिलासा; रुग्णवाढ कायम

Over 3000 COVID-19 samples tested at  CSIR-NEERI

NEERI

The COVID-19 testing facility has become operational at CSIR-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI) from April 2020. So far more than 3,000 samples have been tested for COVID-19.

With testing capacity of 50 samples per day, CSIR-NEERI has the requisite infrastructure to test COVID-19 samples and take all appropriate bio-safety and bio-security precautions before testing. All the mandatory approvals required for testing of clinical samples were obtained to operationalise the testing facility, say Dr. Rakesh Kumar, director, CSIR-NEERI.

“The facility is open to testing COVID-19 samples from Nagpur and surrounding areas of Vidarbha. Apart from testing of clinical samples, the CSIR-NEERI is also supporting healthcare professionals by providing Personal Protective Equipment (PPEs) to prevent them from contracting any infection while serving patients”, said Dr. Prakash Kumbhare, scientist at the CSIR-NEERI.

World No. 1 Novak Djokovic infected with corona in tennis

Novak Djokovic

Serbia’s Novak Djokovic’s corona test has been positive. He himself informed about it on Tuesday. World No. 1 Djokovic hosted the exhibition Adria Tour charity tennis tournament during the corona virus earlier this month. Three players involved in the tournament have already been infected.

The players are Grigor Dimitrov of Bulgaria, Borna Koric of Croatia and Viktor Troiki of Serbia. Victor’s pregnant wife is also infected with corona.

Djokovic had played basketball with Corona Positive Dimitrov

British player Dan Evans has blamed World No. 1 Djokovic for all this. Just last week, a photo went viral on social media. It featured Djokovic, Alexander Zverev and Marin Silich playing basketball with Dimitrov.

Djokovic won 17 Grand Slams

Djokovic won the Australian Open for the 8th time earlier this year. He defeated Dominic Thiemus of Austria 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 in the final. Djokovic has 17 Grand Slams to his name. He has won 8 Australian Open, 5 Wimbledon, 1 French Open and 3 US Open.

Also Read- Coronavirus महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढल्याने थोडा दिलासा; रुग्णवाढ कायम

Coronavirus महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढल्याने थोडा दिलासा; रुग्णवाढ कायम

coronavirus-treatment

मुंबई : दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाची संख्या थोडी कमी झाल्याचं आज दिसलं. गेले सात दिवस दररोज किमान 3700 ते 4000 दरम्यान रुग्णवाढ होत होती. ती आज 3214 वर आली. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर देशाच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. गेल्या 48 तासांत 75 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 173 असे 248 कोरोना मृत्यू आज राज्यात नोंदले गेले. 1925 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटसुद्धा थोडासा सुधारला आहे.

देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 3.36 आहे. तोही गेल्याच आठवड्यात 2.8 वरून वाढून एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.69 झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 1,39,010 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 62,833 आहे. आतापर्यंत 69,631 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ कायम आहे. सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णवाढीचा दर कमी झाल्याची नोंद दिसते.

16 जूनच्या आठवड्यात रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 3 टक्क्यांवर आला आहे. तो 31 मे च्या आठवड्यात 4 टक्के होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली, तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने ही आकडेवारी समोर दिसत आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 50.09 टक्के

मृत्यूदर – 4.69 टक्के

सध्या राज्यात 6,05,141 लोक होम क्वारंटाइन आहेत. 26,572 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 30 हून अधिक दिवसांवर गेला आहे.

Also Read- कोरोनावर गुणकारी औषध शोधणाऱ्या ‘पतंजली आयुर्वेदीक’ला आयुष मंत्रालयाची नोटीस

Google introduces fact-check label to images in Search – Here’s how it works

annual I/O developer

New Delhi: Search engine giant Google has introduced fact-check label to its images in search to help users concerning the veracity of the images.

“We are surfacing fact check information in Google Images globally to help people navigate these issues and make more informed judgments about what they see on the web. This builds on the fact check features in Search and News, which people come across billions of times per year,” Harris Cohen, Group Product Manager, Search wrote in the Google blog on Monday.

Here is how the fact-check label works

  • When you search on Google Images, you may see a “Fact Check” label under the thumbnail image results.
  • Once you tap one of these results to view the image in a larger format, you’ll see a summary of the fact check that appears on the underlying web page.
  • These labels may appear both for fact check articles about specific images and for fact check articles that include an image in the story.
    Fact check labels appear on results that come from independent, authoritative sources on the web that meet our criteria, Google said.

“These sources rely on ClaimReview, an open method used by publishers to indicate fact check content to search engines. We already highlight fact checks on Search and in Google News to make this content easy to discover. YouTube also leverages ClaimReview to surface fact check information panels in Brazil, India and the U.S. The full fact check library can be accessed through a dedicated search tool and an open API,” Google said.

Also Read- नगरसेवकांना चोर ठरवून विकासाला ब्रेक लावू नका! तुकाराम मुंढेवर शरसंधान

कोरोनावर गुणकारी औषध शोधणाऱ्या ‘पतंजली आयुर्वेदीक’ला आयुष मंत्रालयाची नोटीस

Baba Ramdev

नवी दिल्ली : Coronavirus जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर गुणकारी औषध शोधल्याचा दावा करणाऱ्या योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडकडून करण्यात आला. या औषधाचं मंगळवारी अनावरणही करण्यात आलं. ज्यानंतर केंद्राकडून Patanjali Ayurved Limited पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडला नोटीस बजावण्यात आली असून, या औषधाचा तपशील आणि त्याच्या वैद्यकिय चाचणीचे, निकालाचे अहवाल सादर करण्याची विचारणा करण्यात आली आहे.

आयुष मंत्रालयानं उत्तराखंड, हरिद्वारस्थित पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडच्या नावे एक पत्रक जारी केलं. बातम्यांमध्ये या औषधाबाबतची माहिती मिळताच मंत्रालयानं ही पावलं उचललल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये मंत्रालयानं औषधाची सर्व माहिती, त्याचा अभ्यास, वैद्यकिय तपशील अशी सर्व माहिती मागवली आहे.

नेमकी मंत्रालयानं कशाची मागणी केली आहे?

कोरोना व्हायरस किंवा कोविड १९ वर गुणकारी उपाय म्हणून दावा करणाऱ्या पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडच्या ‘Coronil and Swasari’ या औषधाच्या नावापासून त्याच्या मात्रेपर्यंतची माहिती.

कोणत्या रुग्णालयांमध्ये अथवा कोणत्या ठिकाणी या औषधाची चाचणी झाली त्या ठिकाणांची नावं. त्यासाठी पाळला गेलेला शिष्टाचार.

औषधाच्या चाचणी मात्रेचा नमुना, संस्थात्मक परवनानगीचा तपशील, भारतीय वैद्यकिय चाचणी नोंदणी क्रमांक

औषधाच्या चाचणीच्या निष्कर्षाचा अहवाल, याची मागणी आयुष मंत्रालयानं केली आहे. सोबतच या औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेशही मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. शिवाय या औषधाच्या निर्मितीसाठी उत्तराखंड सरकारनं दिलेल्या राज्यस्तरीय परवान्याची प्रतही मागवण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे.

औषधाच्या चाचणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांनी अद्यापही औषधाचे कोणतेही निष्कर्ष प्रसिद्ध केलेले नाहीत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १०० कोरोनाबाधित रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली होती. ज्यांपैकी ५० जणांना औषधाची मात्रा देण्यात आली होती. तर, ५ जणांनी मध्येच माघार घेतली होती. उर्वरित रुग्णांचंही चाचणीसाठी योगदान होतं.

एकंदरच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणारं आरोग्य खातं आणि त्यासाठी विविध उपाय राबवणारं प्रशासन यांची एकंदर धावपळ पाहता आता बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडच्या माध्यमातून दावा केल्या जाणाऱ्या या औषधावर अनेकांच्याच नजरा आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.

Also Read- नगरसेवकांना चोर ठरवून विकासाला ब्रेक लावू नका! तुकाराम मुंढेवर शरसंधान

नगरसेवकांना चोर ठरवून विकासाला ब्रेक लावू नका! तुकाराम मुंढेवर शरसंधान

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर : कोविड-१९ च्या संकटात मनपा प्रशासनासोबत नगरसेवक, पोलीस, आरोग्य व जिल्हा प्रशासन, सेवाभावी संस्था काम करीत आहेत. यात कुणा एकट्याचे श्रेय नाही. प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवून अधिक सक्षमतेने आपण या संकटाला सामोरे जाण्याची गरज आहे. परंतु पदाधिकारी व नगरसेवक हे जणू चोर असल्याची प्रतिमा निर्माण करून शहर विकासाला ब्रेक लावू नका, असे शाब्दिक बाण मंगळवारी महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सोडले.

नगरसेवकांनी वैयक्तिक टीका केल्याने आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी महासभेतून निघून गेले होते . त्यानंतर सभागृह स्थगित करण्यात आले. त्यांच्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले. महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना सभागृहात उपस्थित राहण्याचे पत्र दिले. अशातच महापौरांनी सोमवारी मुंढे यांच्या विरोधात स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता केल्याबाबत तक्रार दाखल केल्याने आयुक्त सभेला उपस्थित राहतील की नाही, याबाबत उत्सुकता होती. मात्र मुंढे मंगळवारी सभेत उपस्थित राहिले. परंतु स्थगन प्रस्तावावरील चर्चा सुरु असताना महापौरांनी सभागृहाचे कामकाज बुधवारी दुपारी १२ पर्यंत पुन्हा स्थगित केले.

शनिवारी सभागृहात काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे व शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. परंतु मंगळवारी गवरे यांनी प्रस्ताव मागे घेत असल्याचे महापौरांना पत्र दिले. त्यामुळे साठवणे यांच्या एकाच प्रस्तावावर चर्चा व्हवी, अशी भूमिका विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी घेतली. एकदा स्थगन दिल्यानंतर तो मागे घेता येणार नसल्याने दोन्ही प्रस्तावावर एकत्रित चर्चा घ्यावी, अशी भूमिका भाजपचे प्रवीण दटके व इतरांनी घेतली. अखेर बहुमताने या प्रस्तावावर एकत्रित चर्चा सुरू झाली. मात्र स्थगन प्रस्तावावरील चर्चेत सर्वपक्षीय नगरसेवक एकजूट असल्याचे दिसून आले.

नितीन साठवणे यांनी स्थगन प्रस्ताव मांडताना सतरंजीपुरा भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित कताना नागरिकांना झालेला त्रास, क्वारंटाईन सेंटर जीवनावश्यक सुविधा न पुरविणे, प्रशासनाकडून नागरिकांना वेठिस धरले जात असल्याचे निदर्शनास आणले. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने पुन्हा अशी चूक केली तर नगरसेवक अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करतील असा इशारा त्यांनी दिला. प्रकाश भोयर म्हणाले, आयुक्तांनी नगरसेवकांच्या प्रस्तावानुसार मंजूर विकास कामांना ब्रेक लावला. वास्तविक नगरसेवक व प्रशासन याविषयी नागरिकात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. परंतु प्रशासनाकडून असे होताना दिसत नाही. लहुकुमार बेहते म्हणाले, प्रशासन नगरसेवक यांच्यात समन्वय असला पाहिजे. परंतु प्रशासन नगरसेवकांना सन्मान देत नाही. आवश्यक कामाचे कार्यादेश थांबविण्यात आले आहेत.

जुल्फेकार भुट्टो म्हणाले, कोविड-१९ चा प्रादुर्भाव मध्य नागपुरातील सर्व भागात असताना फक्त मोमीनपुरा भागात संसर्ग असल्याचा प्रचार करण्यात आला. हा प्रकार योग्य नाही. जितेंद्र घोडेस्वार यांनी प्रस्तावाला विरोध केला. आयशा उईके मनोज आपले दर्शनी धवड, हर्षला साबळे,प्रमोद चिखले, मनोज गावंडे, दीपराज पार्डीकर, किशोर जिचकार पुरुषोत्तम हजारे, प्रगती पाटील यांच्यासह २५ सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

आयुक्तांनी सभा सोडणे योग्य नाही

यशश्री नंदनवार म्हणाल्या, आयुक्तांनी सभा सोडून जाणे योग्य नाही. नगरसेकांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली पाहिजे. दीपक चौधरी यांनी प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयुक्त महापौरांशीच बोलत नाही तर नगरसेवकांचे ऐकणार कोण, असा सवाल केला.

कोविड -१९ नियंत्रणात आणण्यासाठी मनपा प्रशासनासोबच नगरसेवक,सेवाभावी संस्था, विविध विभागांनी काम केले. कुटुंब प्रमुख म्हणून मनपाची जबाबदारी होती. परंतु तसे वागले नाही. पदाधिकारी व प्रशासन यांनी समन्वयातून काम करणे अपेक्षित होते. परंतु निर्णयाची साधी माहितीही महापौरांना दिली जात नाही, असा आरोप डॉ. रवींद्र भोयर यांनी केला.

शहराचा १५० वर्षांचा इतिहास पुसू नका

कोरोना महामारीच्या काळात दोन नगरसेवकांनी स्थगन प्रस्ताव आणला आहे. ही दु:खद घटना आहे. मागील काही महिन्यापासून नगरसेवक व अधिकारी त्रस्त आहेत. आयुक्त नगरसेवकांना भेट देत नाही. भाजप व काँग्रेस नगरसेवक चोर आहेत, अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. नागपूर शहराला १५० वर्षाची परंपरा व इतिहास आहे. याला नख लावण्याचे काम करू नका, असा इशारा अविनाश ठाकरे यांनी आयुक्तांना दिला.

कोरोनाची नव्हे क्वारंटाईनची भीती

कोरोना नियंत्रणासाठी आयुक्तांनी चांगले काम केले परंतु लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन केले असते तर अधिक चांगले झाले असते. केंद्र व राज्य सरकारच्या कोरोना संदर्भातील गाईडलाईन प्रतिबंधित क्षेत्रात सुविधा उपलब्ध न झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. क्वारंटाईन करण्याची नागरिकांना भीती अधिक वाटू लागली. दाट लोकवस्तीच्या भागात सेंटर उभारण्यात आले. यामुळे नागरिकात दहशत निर्माण झाली. जनजागृती व्यवस्थित केली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, असा आरोप परिणिता फुके यांनी केला.

महापौरांनी आयुक्तांना मागितले

सीईओचा अधिकार मिळाल्याचे पत्र!
नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सीईओ पदावरून वाद सुरू असताना आज महापौर संदीप जोशी यांनी पुन्हा एक गुगली टाकली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे माध्यमांना जे पत्र दाखवून आपल्याला याद्वारे अधिकार मिळाल्याचे सांगत आहे, त्या पत्राची प्रत पत्र पाठवून मागितली आहे.

सोमवारी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर जे पत्र माध्यमांना दाखवून या पत्राद्वारे आपल्याला अधिकार दिल्याचे सांगत आहात, त्याची प्रत दिल्यास आपले अज्ञान दूर होईल, असे महापौर संदीप जोशी यांनी पत्रात लिहिले आहे.

Also Read- विदर्भात कोरोनाबाधित रुग्णसंख्या मंदावली, मृत्यूसत्र सुरूच

विदर्भात कोरोनाबाधित रुग्णसंख्या मंदावली, मृत्यूसत्र सुरूच

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

नागपूर : विदर्भात रुग्णसंख्या मंदावल्याचे मंगळवारच्या रुग्णसंख्येतून पुढे आले. आज ४४ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या ३८४३वर पोहचली आहे. मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. तीन जिल्ह्यात चार रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १३४ झाली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यापासून रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत असलेल्या अकोला जिल्ह्यात आज केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला.

विदर्भातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरात सर्वाधिक रुग्णाची नोंद झाली. १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १३२६ वर गेली आहे. मृतांची संख्या २१ असून डिस्चार्ज रुग्णांची संख्या ९४७ झाली आहे.

अकोला जिल्ह्यात आज एक रुग्ण पॉझिटिव्ह तर एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२४४ तर मृतांची संख्या ६७ वर पोहचली आहे. सध्या ३५१ रुग्ण उपचार घेत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात १५ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या २५३ झाली आहे. जिल्ह्यात नऊ मृत्यू व १६२ रुग्ण बरे झाले आहेत. ८२ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. वाशिम जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८३, बरे झालेल्यांची संख्या ४८ तर दोन मृत्यू आहे.

वर्धा जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली. रुग्णसंख्या ३० झाली असून यातील २१ रुग्ण बरे झाले आहेत. येथे मृतांची संख्या चार आहे. अमरावती जिल्ह्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची संख्या ४४३ झाली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यूने मृतांची संख्या १९ झाली आहे. आतापर्यंत ३०० रुग्ण बरे झाले असून १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ५७ असून यातील ४३ रुग्ण बरे झाले आहेत. १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुलढाण्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. रुग्णांची संख्या १६६ झाली आहे. या जिल्ह्यात आज दोन रुग्णाचा मृत्यूने खळबळ उडाली. मृतांची संख्या १० झाली आहे. १२२ रुग्ण बरे झाले असून ३४ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

Also Read- अखेर दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली

Ramdev’s Patanjali claims to have Covid-19 medicine, 100% recovery in 7 days

Ramdev’s Patanjali
Coronil

India 2020 : Not an immunity booster but a cure, claimed yoga guru Baba Ramdev on Tuesday as he unveiled, what he calls, the first Ayurvedic Medicine against the coronavirus, even as the scientific community the world over is fighting hard to come up with a cure for the highly contagious disease.

The yoga guru’s company Patanjali launched ‘Coronil and Swasari’ and claimed the clinical trials on affected patients have shown 100 per cent favourable results.

“The whole country and the world was waiting for medicine or vaccine for coronavirus. We are proud to announce that the first Ayurvedic, clinically controlled trial based evidence and research-based medicine has been prepared by the combined efforts of Patanjali Research Centre and NIMS,” Yoga Guru Ramdev said at a press conference in Hairdwar, adding that it has shown “100 per cent recovery rate within 3-7 days.”

“We are launching Covid medicines Coronil and Swasari today. We conducted two trials of these, first clinical controlled study, which took place in Delhi, Ahmedabad, among many other cities. Under this 280 patients were included and 100 per cent of those recovered. We were able to control coronavirus and its complications in this. After this the all-important clinical control trial was conducted,” he added.

The Corona kit will be made available at just Rs 545, said Acharya Balkrishna, chief executive officer of Patanjali, adding that the kit is for 30 days.

“This medicine kit is not available anywhere for now and will be made available at Patanjali stores in a week, said Baba Ramdev. He added that an app will be launched for the delivery of the corona kit.

Ramdev underlined that necessary approvals for conducting the trials of medicine on patients had been taken from competent authorities.

Acharya Balkrishna was present at the occasion of the launch with other officials and representatives who had taken part in the preparation of the medicine.

Also Read- अखेर चीनला शहापपण सुचलं, पूर्व लडाखमधून सैन्याला माघारी बोलवणार-सूत्र

अखेर चीनला शहापपण सुचलं, पूर्व लडाखमधून सैन्याला माघारी बोलवणार-सूत्र

India China War

नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने घेतलेल्या कणखर पवित्र्यापुढे अखेर चीनने नमते घेण्याची तयारी दर्शविली आहे. चीनच्या मोल्डो येथे नुकती दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. तब्बल १० तास झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधू आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. ही चर्चा सकारात्मक झाली असून आगामी काळात दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासंदर्भातही एकमत झाल्याचे समजते.

१५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर भारताच्या प्रत्युत्तरात ४५ चिनी जवान मारले गेल्याचे सांगितले जाते. मात्र, चीनने अद्याप या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. या संघर्षानंतर भारताने चीनविरोधात कठोर भूमिका घेतली होती.

या पार्श्वभूमीवर मोल्डो येथे कोर कमांडर स्तरावर बैठक पार पडली. या बैठकीत भारताने गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच पँगाँग लेकच्या परिसरातूनही चिनी सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी केली.
गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये मोठ्याप्रमाणावर सैन्य तैनात केले होते. केंद्र सरकारनेही लष्कराला वेळ पडल्यास बंदुकीचा वापर करण्याची मुभा दिली होती. याशिवाय, भारतीय रणगाडे आणि लढाऊ विमाने या भागात तैनात करण्यात आली होती.

मात्र, चीनचा कावेबाज स्वभाव बघता भारतीय सैन्याकडून सावधगिरीने पावले उचलण्यात येतील. यापूर्वी ६ जूनला दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवेळी गलवान खोऱ्यातून सैन्य मागे घेण्याविषयी एकमत झाले होते. मात्र, १५ जूनच्या रात्री भारतीय लष्कराची तुकडी या भागाची पाहणी करायला गेली असताना चीनच्या सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखच्या दिशेने रवाना झाले आहेत. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ते लडाखमध्ये असतील. या दौऱ्याच्यावेळी ते गलवान खोऱ्यामध्ये जाऊन तिथल्या कमांडर्सकडून परिस्थिती जाणून घेतील, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.

Also Read- अखेर दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर करण जोहरचा ‘कॉफी विद करण 7’ शो आला मोठ्या अडचणीत

Karan_sushant Singh

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. ज्यात सुशांतच्या आत्महत्येला करण जोहरचा जबाबदार ठरवले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याच्यावर टीका होत आहे एवढेच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. सुशांत सिंगच्या निधनानंतर संतप्त झालेल्या लोकांचा रोष अजूनही शांत झाला नाही ते सतत ट्विटरवर इंडस्ट्रीतला खडे बोल सुनावतायेत.

लोकांकडून मिळत असलेल्या प्रतिक्रियांनंतर चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीचे निर्माते सावध झाले आहेत आणि ते त्यांचे प्लॅनिंग बदलण्याचा विचार करत आहेत. रिपोर्टनुसार, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरचा शो ‘कॉफी विद करण’चा सातवा सीजन धोक्यत आहे.

रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर लोक ज्या पद्धतीने विरोध दर्शवित आहेत ते पाहून ‘कॉफी विद करण’च्या निर्मात्यांनी सातवा सीजन शूट न करण्याचा निर्णय घेतला आहे.निर्मात्यांना वाटते की त्यांनी हा शो सुरू केल्यास ते ट्रोलिंगचा बळी पडू शकतात. याच बरोबर अनेक ए लिस्ट कलाकार शोमध्ये येण्यासाठी घाबरतायेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी मेकर्सला सांगितले आहे की ते या शोमध्ये सहभागी होणार नाहीत.

अखेर दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली

मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी HSC म्हणजेच बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली.

निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण यमंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली.

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी निकालांची ताऱीख समोर आली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यायंवर चर्चा झाल्याचं कळत आहे. ज्यामध्ये सद्यपरिस्थिती पाहता ऑनलाइन शिक्षण, दहावी, बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्दय़ांवर प्रकाश टाकण्यात आला.

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मार्ग खुला होणार…

प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही दहावी आणि बारावीच्या परीक्षेला यंदाच्या वर्षी लाखो विद्यार्थ्यी बसले होते. ज्यांच्या भवितव्याचा मार्ग निकालानंतर खुला होणार आहे. शालेय माध्यमिक अर्थात दहावीच्या परीक्षेला यंदा १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीच्या परीक्षेला यंदा १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. ज्यांचा निकाल शिक्षण मंळातर्फे जाहीर केला जाणार आहे.

अकरावीचे प्रवेश कधी?

जुलै महिन्याच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळं अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी त्यानंतरच्या काही दिवसांतच महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया सुरु होईल. ज्याअंतर्गत महाविद्यालयांची नोंदणी सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनंच ही प्रक्रिया पार पडणार असल्याचं कळत आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला निकालाच्या तारखांची अधिकृत माहिती समोर आल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शिवाय आता त्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे निकाल हाती येण्याची.

Also Read- Microsoft Teams Finally Available For Personal Use, as it Battles Google Meet, WhatsApp Video Calls And Zoom

Microsoft Teams Finally Available For Personal Use, as it Battles Google Meet, WhatsApp Video Calls And Zoom

Microsoft Teams

Microsoft has rolled out in preview the personal version of its video calling app Teams for consumers on mobile for both Android and iOS, where the users can perform text chat and video calls, share lists, documents, calendars and location sharing. The new features start to roll out in preview to the Teams mobile app today and will be fully rolled out in the coming weeks, the tech giant said in a statement on Monday.

“Just like you do with Teams at work, you can stay connected with friends and loved ones through messaging and video calling. Create groups to chat and call, so you can stay connected with your family, your book club, your virtual Friday happy hour group, or whoever your group may be,” informed Microsoft. You can also chat or call one-on-one.

“Teams will become the messaging hub for all your personal chats and video and voice calls, with fun features like sharing GIFs, photos, videos, documents, and even location already integrated”. Once you create your groups or one-on-one chats, you will be able to stay organised by sharing lists, documents, and calendars all within the group dashboard. The user can share the reading list and schedule the next virtual meet-up with his or her book club group or stay on top of grocery lists and assign chores in your family group. The user can then easily go back and see the chats, tasks, pictures, videos, and group calendars he or she have shared within the dashboard.

Teams also integrates with your other Microsoft 365 apps so the consumers can easily share from Word, Excel, and PowerPoint right from within the Teams app. Location sharing is also available as part of new personal features. General availability of the new features, as well as expanding features to the desktop and web versions of Teams, is expected later this year, said Microsoft.

States to get 50,000 ‘Made in India’ ventilators from Centre to fight Covid-19

Ventilators beds

The government is supplying 50,000 ‘Made in India’ ventilators to various state governments and union territories to fight Covid-19. The government has allocated Rs 2,000 crore for this from the PM-CARES fund.

So far, 2,923 ventilators have been manufactured, the government said in a release. It further said that 1,340 ventilators already delivered to states and union territories Prominent recipients include Maharashtra and Delhi, two of the worst-affected states by the Covid-19 pandemic. They have received 275 ventilators each.

The other affected states where these ventilators have been sent are Gujarat (175), Bihar (100), Karnataka (90) and Rajasthan (75).

A sum of Rs 1,000 crore has also been released to states and union territories for welfare of migrant labourers, the government said. This fund is to be used for arranging accommodation, food, medical treatment and transportation of the migrants.

The highest amount has been given to Maharashtra (Rs 181 crore), followed by Uttar Pradesh (Rs 103 crore), Tamil Nadu (Rs 83 crore), Gujarat (Rs 66 crore), Delhi (Rs 55 crore), West Bengal (Rs 53 crore), Bihar (Rs 51 crore), Madhya Pradesh (Rs 50 crore), Rajasthan (Rs 50 crore) and Karnataka (Rs 34 crore).

The Centre has been helping states in tackling the coroanvirus disease. Prime Minister Narendra Modi has held a seires of discussions with various chief ministers where he has taken stock of the situation and offered helo to state governments.

He even called an all-party meeting on the issue where the prime minister said that India’s response to the disease has been very good and reiterated that early lockdown helped keep the number of fatalities low.

Home minister Amit Shah also held separate meetings with Delhi lieutenant governor, chief minister and other officials to prepare a response after hige spike in the number of cases in the national capital. The revamped action plan laid emphasis on the need for more effective containment and tracing efforts, widening the scope of detecting infections and intensifying social distancing and surveillance at the ground level to tackle the outbreak.

Meanwhile, India’s Covid-19 tally climbed to 4,40,215 as 14,933 new infections and 1,78,014 active cases were reported in the last 24 hours, according to the health ministry.

Also Read- मोठी बातमी: राज्य सरकारकडून चिनी कंपन्यांसोबत झालेल्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती

नागपुरातील ३३९ पैकी ३०९ कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणेच नाहीत

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मिळून कोविड पॉझिटिव्हचे ३३९ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ३०९ रुग्णांना लक्षणेच नाहीत. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही बाब समाधानकारक आहे. सोमवारी १४ कोरोनाबाधितांची भर पडली, तर अमरावती येथील दोन रुग्णांचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. रुग्णसंख्या १,३१२ तर मृत्यूसंख्या २१वर पोहचली आहे. न्यू गाडगेबाबानगर व बैरामजी टाऊनमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली.

नागपूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असले तरी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही फार कमी आहे. मेडिकलमध्ये सध्या कोविडचे १९३ रुग्ण उपचार घेत असून १६९ रुग्णांना लक्षणेच नाहीत. २४ रुग्णांनाच लक्षणे आहेत. मेयोमध्ये १४६ रुग्ण उपचार घेत असून १४० रुग्णांना लक्षणे नाहीत. सहा रुग्णांना लक्षणे आहेत. एकूण ३०९ रुग्णांमधून ३० रुग्णांना लक्षणे आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत ८.८४ टक्के रुग्णांना लक्षणे आहेत. ‘आयसीएमआर’च्या मागदर्शक तत्त्वांनुसार या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा सूचना आहेत. परंतु नागपुरात सध्यातरी असे सेंटर नाही. यामुळे हे रुग्ण मेयो, मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ‘एचडीयू’मध्ये उपचार घेत आहेत.

२२ दिवसात सात मृत्यू

मंगळवारी मेडिकलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने गेल्या २२ दिवसांत सात मृत्यूची नोंद झाली आहे. आज मृत्यू झालेल्यामध्ये एक ३६ वर्षीय अमरावती येथील आहे. हा रुग्ण नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह येताच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. दुसराही मृत अमरावती येथील आहे. ७५ वर्षीय हा रुग्ण ‘सारी’वरील उपचारासाठी मेङिकलमध्ये दाखल झाला होता. उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला.

खासगी लॅबमधून वाढत आहेत रुग्ण

खासगी प्रयोगशाळेतून (लॅब) पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज आठ रुग्णांची नोंद झाली. यात न्यू गाडगेबाबानगर येथील दोन, बैरामजी टाऊन येथील एक, बडनेरा येथील एक, लता मंगेशकर हॉस्पिटलमधील एक तर तीन रुग्ण वणी या ग्रामीण भागातील आहेत. मेयोच्या प्रयोगशाळेत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात सिम्बॉयसिस क्वारंटाईन सेंटरमधील एक, व्हीएनआयटी सेंटरमधील एक, हिंगणा येथील एक तर एक रुग्ण मेयोमधील आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेला एक तर एम्सच्या प्रयोगशाळेतून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला, अशा १४ रुग्णांची नोंद झाली.

एका भिकाऱ्यासह ३४ रुग्णांना डिस्चार्ज

मेडिकलमधून २० रुग्ण बरे झाले. यात अमरनगर, नाईक तलाव-बांगलादेश, टेकडीवाडी, हंसापुरी, भानखेडा येथील आहेत. मेयोमधून ११ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजे सुटी देण्यात आली. यात कळमेश्वर, नाईक तलाव-बांगलादेश, अजनी रेल्वे क्वॉर्टर येथील रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गंभीर अवस्थेत मेयोच्या कोविड ओपीडीसमोर पडून असलेला भिकारीही बरा झाल्याने त्यालाही रुग्णलयातून सुटी देण्यात आली. एम्समधून तीन रुग्णांना सुटी देण्यात आली. यात दोन नाईक तलाव तर एक रुग्ण पोलीस लाईन टाकळी येथील आहे. आज ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९०५ झाली आहे.

Also Read- Apple Worldwide Developers Conference kicks off today. India time, livestreaming, expected product launches

CoronaVirus: नागपुरात नवे 14 रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 1306 वर

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी आणखी 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या 1299 वर पोहोचली होती. तर सोमवारी सकाळी त्यात आणखी 14 रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या 1306 इतकी झाली आहे. त्यातच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या 20 वर गेली आहे. याचबरोबर 899 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका कोरोनाबाधितांचा मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता मृत्यू झालेल्यांची संख्या 20 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे 20 पैकी 6 जण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. आजवर तब्बल 899 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या 387 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या नागपुरात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी मेडिलकमध्ये उपचार घेत असलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील 40 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या व्यक्तीला यकृत व श्‍वसनाचा त्रास होता. शहरातील विविध विषाणू प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यापैकी 29 अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एम्सच्या प्रयोगशाळेमध्ये 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. मेडिकलमध्ये एका 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. मेयोच्या प्रयोगशाळेमध्ये 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. यापैकी दोघे जण मेयोतच जाखल आहेत. तर खासगी प्रयोगशाळेमध्ये 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. यामध्ये अमरावती, दिल्ली, रामदासपेठ, मेहंदीबाग,त्रिमूर्तीनगर व कामठी येथून प्रत्येकी एक रुग्ण तर खरबी येथून दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनावर मात करून त्यातून मुक्त होणार्‍यांची संख्याही शहरात वाढत असल्यामुळे ही बाब जिल्हावासियांकरिता निश्‍चितच दिलासा देणारी आहे. आजवर शहरात कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 899 इतकी झाली आहे. कुठलेही लक्षणे नसल्याने काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालया व रुग्णालय येथून कोराडी येथील एका दोन वर्षीय चिमुकलीसह 9 जणांना कुठलेही लक्षण नसल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये सावनेर येथील 30 वर्षीय महिला, वाडी दाभा येथील 30 वर्षीय पुरुष यांचा यात समावेश आहे.

Also Read- मोठी बातमी: राज्य सरकारकडून चिनी कंपन्यांसोबत झालेल्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती

Apple Worldwide Developers Conference kicks off today. India time, livestreaming, expected product launches

apple

New Delhi: Apple is all set to lift the curtains on its online-only annual Worldwide Developer Conference (WWDC) 2020 on Monday (June 22).

Schedule and Timing of Apple WWDC 2020

This is the 31st year of the WWDC. The event will take place from Steve Jobs Theater between June 22 and June 26 featuring a keynote address from CEO Tim Cook, over 100 engineering sessions, a new developers’ forum, and 1-on-1 labs featuring more than 1,000 Apple engineers.

Where to watch Apple WWDC 2020

WWDC20 will be broadcast through the Apple Developer app and website, as well via YouTube, the Apple TV Events tab and Apple.com’s Events webpage.

What to expect from Apple WWDC 2020

Tech enthusiasts eagerly awaiting the online event may see Apple revealing new iOS 14 for iPhones and iPads along with ARM chip-driven Mac desktops, among others.

There would be updates on WatchOS and MacOS software to power Apple Watch, MacBooks, iMacs and Mac Pros, too.

The biggest announcement is expected to be break up with chip-maker Intel for its Mac desktops.

Apple has reportedly been working to replace Intel chips with its own design in Macs for years and may finally announce it on Monday during its online ‘WWDC20′ developer conference. Apple’s Mac chip design initiative is codenamed ‘Kalamata’.

Processors for Macs from Apple will use similar technology to those in iPhones and iPads, but Macs would still run the macOS and not the iOS.

Apple Developer app

Ahead of the WWDC 2020, the Cupertino-based tech giant released a Mac version of its Apple Developer app. Apple initially launched the app last last year but it was only available to iPhone, iPad, and Apple TV users to date. The macOS version provides various resources from developer-related news to videos showcasing new features for Apple operating systems. Apple has redesigned the app’s Discover section to make it easier for developers to catch up on the latest stories, news, videos and more, the company.

Also Read- मोठी बातमी: राज्य सरकारकडून चिनी कंपन्यांसोबत झालेल्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती

मोठी बातमी: राज्य सरकारकडून चिनी कंपन्यांसोबत झालेल्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती

CM Uddhav Thackeray

मुंबई: चीनमधील बड्या उद्योगांबरोबर नुकत्याच करण्यात आलेल्या पाच हजार कोटी रुपयांच्या तीन करारांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत हे करार स्थगित करण्यात आले आहेत. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा झाल्यानंतर हे करार स्थगित करण्यात आल्याची माहित उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

मॅग्नेटीक महाराष्ट्र 2 अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने 15 जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. या 16 हजार कोटी रुपयांपैकी 5 हजार कोटी रुपयांचे करार तीन चीनच्या कंपन्यांशी करण्यात आले होते. चीन आणि भारताच्या सीमेवर 20 जवान शहीद होण्याच्या आधी हे करार करण्यात आले होते.

मात्र सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. त्यामुळे चीनच्या कंपन्यांबरोबर केलेल्या या करारांचं काय करायचं याचा सल्ला राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागितला होता. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार चीनच्या कंपन्यांबरोबर करण्यात आलेले करार स्थगित करण्यात आले आहेत. तर यापुढे चीनच्या कंपन्यांबरोबर कोणतेही करार न करण्याचा सल्लाही दिला आहे.चीनच्या कंपन्यांबरोबर व्हिडोओ कॉन्परसिंगद्वारे झालेल्या कराराच्यावेळी चीनमधील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर चीनचे भारतीय दूत सन विडोंग उपस्थित होते.

चीनच्या कंपन्यांबरोबर राज्य सरकारने 15 जून रोजी खालील करार केले होते

* ग्रेट वॉल मोटर्स (जीएमडब्ल्यू) या वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीबरोबर ३ हजार ७७० कोटींचा करार, या कराराअंतर्गत जीएमडब्ल्यू पुण्यातील तळेगाव इथं वाहननिर्मितीचा कारखाना उभारणार होती.

* देशातील पीएमआय इलेक्ट्रो मोबॅलिटी या कंपनीने फोटॉन या चिनी कंपनीबरोबर 1 हजार कोटीचा उद्योग सुरु करण्यासंदर्भात करार केला होता.

* हेन्गेली इंजिनियरिंग या चीनच्या कंपनीने राज्य सरकारबरोबर २५० कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात करार केला होता.

Also Read- 6वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात डिजिटल माध्यमाद्वारे साजरा

Covifor, Cipremi and Fabiflu: What You Need to Know About Drugs That Will Help India Fight Covid-19

corona Survey

New Delhi : With a vaccine still a long distance away and no sign of the coronavirus infections slowing down in the country, homegrown pharmaceutical companies have been given permission to launch generic versions of Remdesivir and Favipiravir, anti-viral drugs that have shown promise in treating Covid-19 patients.

While Glenmark Pharmaceuticals has launched favipiravir under the brand name FabiFlu for treatment of mild to moderate cases of Covid-19, Cipla and Hetero Labs have received approvals from the Drug Controller General of India to launch generic versions of Remdesivir under the brand names Cipremi and Covifor respectively.

While medical experts have cautioned against seeing these potential drugs as a ‘magic bullet’ against the deadly virus, they can be helpful in reducing the viral load as India continues to post new record highs in infections on a daily basis. Remdesivir and Favipiravir are two of the 130 under experimentation worldwide to treat Covid-19.

Covifor and Cipremi

The two drugs launched by Cipla and Hetero are generic versions of Remdesivir, an antiviral drug first developed for treating Ebola in 2014. It is administered intravenously and inhibits viral replication in the body.

Last month, the US National Institutes of Allergies and Infectious Diseases had released preliminary trial results showing recovery time of Covid-19 patients given Remdesivir improved from 15 to 11 days.

The health ministry had approved the use of Remdesivir for mild cases of Covid-19 thorough an emergency authorisation route. Gilead Sciences, a United States-based company, has a patent on the drug and has given voluntary licence to Indian manufactures.

Hetero has said it would supply its version of Remdesivir at Rs 5,000- Rs 6,000 per vial, so that a five-day treatment course should not cost more than Rs 30,000 per patient. Cipla has not yet disclosed the pricing of its version.

Since Remdesivir has not been approved as treatment for Covid-19 yet and has been approved by the DCGI only for “restricted emergency use”, a patient would need to sign a consent form in case it is administered.

It is not recommended for those with severe renal impairment and high level of liver enzymes, pregnant and lactating women, and those below 12 years, the union health ministry’s document on ‘Clinical Management Protocols for COVID-19′ stated.

The drug, administered in the form of injection, should be given at a dose of 200 mg on day one followed by 100 mg daily for five days, it said.

Apart from Cipla and Hetero Labs, Jubilant Lifesciences and Mylan will further expand supply of the drug in India.

Fabiflu

Fabiflu will be manufactured by Mumbai-based Glenmark Pharmaceuticals as the generic version of Favipiravir, an anti-viral drug approved in Japan for treating influenza.

The oral medication is approved only for emergency restricted use in mild to moderate Covid-19 cases. The approval’s restricted use entails responsible medication use where every patient must have signed informed consent before treatment initiation.

It is currently being tested in 18 clinical trials for Covid-19 and results from two studies have shown a positive outcome, while data from other trials is awaited. Glenmark has claimed that Favipiravir shows clinical improvements of up to 88 per cent in Covid-19, with rapid reduction in viral load by four days.

The drug will be available as a prescription-based medication for Rs 103/tablet, with recommended dose being 1800 mg twice daily on day 1, followed by 800 mg twice daily up to day 14.

The Council of Scientific and Industrial Research had also done end-to-end synthesis of Favipiravir in April and another multi-centre Phase-II drug trial is now being done by it. Officials have said that the drug price can further be reduced by 20-30 per cent.

Other Potential Treatments

Tocilizumab, an immunosuppressant commonly used to treat for rheumatoid arthritis, has been used to treat more than 100 severely ill Covid-19 patients in Mumbai. A randomised control trial is also being conducted across several centres in India.

Itolizumab, a drug commonly used for the skin disorder psoriasis, rheumatoid arthritis, multiple sclerosis, and autoimmune disorders, is being trialled on Covid-19 patients in Delhi and Mumbai.

Plasma therapy has also shown some positive results for treatment of Covid-19 patients. It involves transfusion of plasma from a recovered coronavirus patient to a critical patient. The blood of a convalescent patient is rich in antibodies that are expected to help the critical patient recover.

A protocol approved by ICMR is used to select which patient is best suited for plasma therapy. Preference is given to those at risk of cytokine storm, extreme breathlessness with severe pneumonia.

Also Read- 6वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात डिजिटल माध्यमाद्वारे साजरा

6वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात डिजिटल माध्यमाद्वारे साजरा

श्रीलंका में अंतरराष्ट्रीय योग सम्मेलन व योगासन स्पर्धा का आयोजन

नवी दिल्ली, 21 जून 2020 : 6वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात इलेक्ट्रोनिक आणि डिजिटल माध्यमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौटुंबिक संबंध दृढ करण्यामध्ये योगाची भूमिका अधोरेखित केली. योग सर्वाना जवळ आणतो आणि मुले, वृध्द यासह कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला जोडतो. म्हणूनच यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना कुटुंबासमवेत योग अशी ठेवल्याचे पंतप्रधान म्हणाले.

कोविड-19 मुख्यतः फुफ्फुसाशी संबंधित अवयवांवर हल्ला करतो आणि प्राणायाम श्वसनसंस्था बळकट करण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य आणि आशा यांच्या तारा आपण जुळवल्या तर आरोग्यदायी आणि आनंदी मानव समाज असलेले जग पाहण्याचा दिवस फार दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी योग आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

कोविड-19 मुळे आंतरराष्ट्रीय योग दिनी यावर्षी सामुहिक कार्यक्रम होणार नसल्यामुळे सरकारने लोकांनी घरीच आपल्या कुटुंबीयांसमवेत योग अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यासंदर्भात आयुष मंत्रालयाने सोशल आणि डिजिटल माध्यम मंचाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत जनतेचा ऑनलाइन सहभाग सुलभ केला.

आंतरराष्ट्रीय योग दिन आता सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य चळवळ ठरत असल्याचे केंद्रीय आयुष राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी सांगितले. जगातले प्रत्येक राष्ट्र आता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करते, जनतेनेही याला आपलेसे केले असून भारताची संस्कृती आणि परंपरेचा उत्सव म्हणून स्वीकारल्याचे ते म्हणाले. यावर्षी आरोग्य विषयक संकट काळात आंतरराष्ट्रीय योग दिन आल्यामुळे घरीच योग क्रिया करण्यासाठी विविध ऑनलाईन आणि हायब्रीड ऑनलाईन उपक्रमातून आयुष मंत्रालय गेले तीन महिने प्रोत्साहन देत आहे. योग विषयक जागृती आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या माय लाईफ-माय योगा या व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेची त्यांनी प्रशंसा केली.

यामध्ये आयुष मंत्रालयाला अनेक अग्रगण्य योग संस्था सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात याला अधिक गती देण्याबरोबरच कॉमन योगा प्रोटोकोल प्रशिक्षणावर विशेष लक्ष पुरवण्यात आले. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी, बदललेल्या परिस्थितीत यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन घरीच साजरा करण्यावर आणि योगाचे आरोग्य विषयक लाभ यावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले.

योग विषयक नियम आणि शिष्टाचार लोकांनी जाणावेत यासाठी आयुष मंत्रालयाने रोज सकाळी दूरदर्शनवर आणि सोशल मिडीयावर सीवायपी सत्र आयोजित करण्यासह इतर विविध ऑनलाईन उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शैक्षणिक संस्था, सरकारी मंडळे, व्यापारी आस्थापने, औद्योगिक आणि सांस्कृतिक संस्था यांनी आपल्या कर्मचारी, सदस्य आणि संबधीतांच्या हितासाठी आपापल्या घरून आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कटीबद्धता दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रयत्नातून देशाच्या विविध भागातून अनेक योग शाखा आणि हजारो कुटुंबे आपापल्या घरून आंतरराष्ट्रीय योग दिना मध्ये सहभागी होत असल्याचे ते म्हणाले. आयुष संजीवनी अॅप विषयी माहिती देतानाच यासाठी 5 दशलक्ष लोकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जनतेमध्ये आयुष मंत्रालयाच्या सूचनावलीचा वापर आणि कोविड-19 रोखण्यासाठी त्याचा प्रभाव याबाबत आकडेवारी आणि माहिती गोळा करण्याचा याचा उद्देश आहे.

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या तज्ञांनी कॉमन योगा प्रोटोकोल विषयी प्रात्यक्षिके सादर केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी योग तज्ञांशी चर्चाही झाली. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून याचे प्रसारण करण्यात आले.

Also Read- Rs 50,000 crore, 116 districts, 6 states: PM Modi launches mega Garib Kalyan Rojgar Abhiyaan

BCCI President Sourav Ganguly’s Family Members Test Positive for Coronavirus

सौरव गांगुली
सौरव गांगुली

India 2020 : Former India skipper Sourav Ganguly’s family members have tested positive for Coronavirus. Snehashish Ganguly, the secretary of Cricket Association of Bengal (CAB) and Sourav’s elder brother, has been infected by COVID-19, the health state department said on Friday. Also, Snehashish’s wife has been infected with the virus.

According to the report, Shenashish’s mother-in-law and father-in-law were also diagnosed with the virus last week.

“All the four complained of some health issues, which were similar to the symptoms of COVID-19 when they were staying at another residence and not at Ganguly’s ancestral house in Behala. After testing positive, all the four were shifted to a private nursing home,” a senior official was quoted as saying in Business Insider India.

“Whether they will be discharged or not, depends on the result of the tests,” sources at the nursing home stated.

Earlier Ganguly had said cricket will be back to normal when the vaccine for the virus is out.

“This is something that has got the world in sheer shock. I think things will be back on track. We did not have the medicines to take care of it. But over a six-seven months’ period once the vaccine comes up everything will be normal,” Ganguly said during a live class on ‘Unacademy’ app.

“Cricket will be very strong. There will be different tests, medical examinations for players, but I don’t see it coming in the way of sport and it will go forward. As the vaccine comes out, it’s going to be normal life I think. If you fall sick, whether you have fever, jaundice you pick those medicines and get better.”

Also Read- Rs 50,000 crore, 116 districts, 6 states: PM Modi launches mega Garib Kalyan Rojgar Abhiyaan

अवैध बांधकामाच्या विरोधात मनपाची मोठी कारवाई

illegal-construction

नागपूर, ता. १९ : गेल्या काही दिवसात महानगरपालिकेतर्फे अनधिकृतरित्या करण्यात आलेले बांधकाम हटविण्याची मोठी कारवाई मनपाच्या अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील धरमपेठ, नेहरूनगर, आसीनगर व मंगळवारी झोनच्या विविध भागात निदर्शनास आलेल्या अतिक्रमणाचा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार पथकाद्वारे सफाया करण्यात आला. कोरोनाचा प्रादूर्भाव यशस्वीपणे नियंत्रित करीत असतांना अतिक्रमणासारख्या महत्वाच्या विषयांकडे सुध्दा मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांचे पूर्ण लक्ष आहे.

धरमपेठ झोन अंतर्गत क्रेझी कॅसल वॉटर अँड ॲम्युझमेंट पार्क बंद करण्यात आले. या पार्कच्या परिसरातून नाग नदी वाहते. सदर परिसरातून गेलेल्या नदीच्या पात्रावर पार्कच्या मालकाकडून दोन मोठ्या लोखंडी पुलाची निर्मिती करण्यात आली होती. ही बाब निदर्शनास येताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधिताला त्वरीत नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अतिक्रमण विभागाद्वारे संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आली. नोटीसची दखल घेत पार्कच्या मालकाकडून दोन्ही पूल हटविण्यात आले आहे, व उर्वरित छोटी बांधकामे हटविणे सुरु आहे.

नेहरूनगर झोन अंतर्गत दर्शन कॉलनी येथे नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर गोदाम, प्रसाधनगृह व स्टोअर रूमचे बांधकाम करण्यात आले होते. सदर प्रकार लक्षात येताच मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार त्वरीत संपूर्ण बांधकाम तोडण्यात आले आहे. लवकरच नाल्यावरील अनधिकृत स्लॅबही तोडण्यात येईल.

मंगळवारी झोनमध्येही मोठे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. सदर येथील लिंक रोडवर तब्बल तीन हजार चौरस फुट जागेमध्ये अनधिकृतरित्या गॅरेज तयार करण्यात आले होते. यासंदर्भात तातडीने दखल घेत अतिक्रमण पथकाने कारवाई करीत संपूर्ण बांधकाम तोडले. जरीपटका येथील रहीवासी वापरासाठी असलेल्या जागेतील इलेक्ट्रॉनिक गॅजेस्ट चे मोठे गोडावुन सुध्दा आजचे कारवाई दरम्यान सील करण्यात आले. या झोन अंतर्गत एक मोठे ‍शिकस्त घर सुध्दा पाडण्यात आले.

पिवळी नदी पात्र व नारा घाटातील अतिक्रमण हटविले

आसीनगर झोन मधील विदर्भ डिस्टीलरीज या देशी दारू निर्मिती करणा-या कंपनीकडून मोठे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या संदर्भात सदर कंपनी मालकास बांधकाम काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटीसवर कोणतिही कार्यवाही न करण्यात आल्याने मनपाच्या अतिक्रमण पथकाद्वारे संपूर्ण बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे व रु. 50,000 दंड आकारण्यात आला. याशिवाय आसीनगर झोन अंतर्गत पिवळी नदी पात्रात अनधिकृतरित्या १८ झोपड्यांचे बांधकाम करण्यात आले होते. या सर्व झोपड्या पथकाद्वारे हटविण्यात आल्या आहेत. नारी घाटाच्या जागेमध्येही अतिक्रमण करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला. या घाटाच्या जागेमध्ये एका व्यावसायिकाद्वारे पाईप आणि केबल जमा करून कब्जा करण्यात आला होता. या व्यक्तिरिक्त नेहरु नगर झोन अंतर्गत दानिश लॉनचे मालकाने केलेले मोठे शेडचे अतिक्रमण सुध्दा काढण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सदर गंभीर प्रकार निदर्शनास येताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तात्काळ सर्व सामान मनपाच्या ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अतिक्रमण पथकाने कारवाई करीत संपूर्ण सामान ताब्यात घेत जागा मोकळी केली आहे.

Also Read- भारतात कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार ‘हे’ औषध; शरीरात व्हायरसचं संक्रमण रोखणार

भारतात कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार ‘हे’ औषध; शरीरात व्हायरसचं संक्रमण रोखणार

Corona Kit

नवी दिल्ली, 19 जून : भारतातील कोरोना रुग्णांवर हायड्रोक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिवीर या औषधांचं ट्रायल सुरू आहे. तर आता फेवीपिरवीर (Favipiravir) औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरलं जाणार आहे. भारतातील कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणं पाहता काही अटींनुसार ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) या औषधाचा कोविड-19 च्या उपचारासाठी वापर करण्यास मंजुरी दिली आहे.

आपात्कालीन परिस्थितीतच या औषधाचा वापर केला जाईल आणि त्यासाठीदेखील रुग्णाच्या नातेवाईकांची परवानगी घेणं बंधनकारक असेल, असं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.

हे औषध 14 दिवस दिलं जावं. सुरुवातीला 1 हजार रुग्णांवर या औषधाचे काय परिणाम होतात ते तपासले जावेत, असं ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने सांगितलं आहे. दरम्यान हे औषध उत्पादित करणारी ग्लेनमार्क कंपनी भारतात 10 प्रमुख सरकारी आणि खासगी रुग्णालयातील 150 रुग्णांवर फेविपिरवीर औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याच्या तयारीत आहेत.

काय आहे फेविपिरवीर औषध?

हे अँटिव्हायरल औषध आहे. चीन आणि जपानसारख्या पूर्व आशियाई देशांमध्ये इन्फ्लूएंझा रुग्णांना आधीपासून हे अँटिव्हायरल औषध दिलं जातं. इतर व्हायरल आजारांवर उपचारासाठीदेखील या औषधाचा वापर केला जातो. एका अभ्यासानुसार कोरोना संक्रमणातही हे औषध फायदेशीर ठरू शकतं, असं दिसून आलं.

चीनमध्ये कोरोना रुग्णांना प्रायोगिक तत्वावर हे औषध देण्यात आलं. इतर औषधांच्या तुलनेत हे औषध व्हायरल झपाट्याने कमी करतं असं दिसून आलं. रुग्णांचं सीटी स्कॅन करण्यात आलं, त्यात चांगली सुधारणा दिसून आली. मात्र काही रुग्णांमध्ये या औषधाचे साइड इफेक्टसही दिसून आले.

जगभरात कोरोनाव्हायरसचे 86 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 4 लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतात सध्या कोरोनाचे 3,80,532 रुग्ण आहेत. 1 लाख 63 हजार 248 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी रुग्णांचा आकडा हा 2 लाख 04 हजार 711 झाला आहे. सक्रीय रुग्ण आणि निरोगी रुग्ण यांच्यातील फरक दिवसेंदिवस वाढत आहे की भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. सध्या यांच्यात तब्बल 41 हजार 462चा फरक आहे. तर आतापर्यंत 12 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Also Read- Rs 50,000 crore, 116 districts, 6 states: PM Modi launches mega Garib Kalyan Rojgar Abhiyaan

‘अरिजितसोबत जे घडलंय ते माझ्यासोबतही झालंय’, सोनू निगमने सलमान खानवर केले आरोप

Sonu Nigam

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या नवीन व्लॉगमध्ये म्युझिक इंडस्ट्रीतील बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्याच्याबद्दल सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. सोनू निगमने आपल्या व्लॉगमध्ये स्पष्ट सांगितले आहे की आज तुम्ही सुशांत सिंग राजपूतचे नाव ऐकत आहात पण कोणतातरी संगीतकार किंवा म्युझिक कंपोझरदेखील आत्महत्या करू शकतो. तसेच त्याने अरिजित सिंगसोबत जे इंडस्ट्रीत झाले आहे ते माझ्यासोबतही झाले असल्याचा खुलासा केला.

सोनू निगमने व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, आज सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला आहे. एक अभिनेता मेला आहे. उद्या तुम्ही कोणत्या तरी सिंगरबद्दल असे ऐकाल. म्युझिक इंडस्ट्रीतही माफियांचा कब्जा आहे. खरेतर माझा मूड नव्हता कारण सुशांतच्या निधनानंतर संपूर्ण देश मेंटल व इमोशनल प्रेशरमध्ये आहे. दुःख होणे साहजिकच आहे एका तरूण व्यक्तीला जग सोडून जाताना पाहणे सोपे नाही. कुणी तरी निर्दयी असेल त्याला याचा फरक पडणार नाही.

पुढे सोनू म्हणाला की, आपल्या देशात सिनेइंडस्ट्रीपेक्षा खूप मोठा माफिया राज्य संगीत क्षेत्रात आहे. मी लकी होतो की कमी वयात इंडस्ट्रीत आलो आणि यातून बाहेर पडलो. पण इथे नवोदित लोकांना टिकणे खूप कठीण आहे. माझ्याशी नवोदित कलाकार बोलतात तेव्हा सांगतात की त्यांच्यासोबत निर्माते, दिग्दर्शक व कंपोझर काम करण्यासाठी तयार आहेत पण म्युझिक कंपनी सांगते की हा आमचा कलाकार नाही. सोनूने असे भेदभाव करणाऱ्या लोकांना सांगितले की मी समजतो तुम्ही मोठी लोक आहात. म्युझिक क्षेत्रात तुमचे राज्य आहे. पण असे करू नका. शाप खूप वाईट असतात.

मी कित्येक नवीन सिंगर्स, नवीन कंपोझर्स व गीतकारांच्या डोळ्यातील स्वप्ने पाहिलीत आणि पूर्ण न झाल्यामुळे त्यांची होणारी नाराजी पाहिली आहे. जर ते मेले तर तुमच्यावर प्रश्न उभे राहतील. सोनूने बोलताना अरिजित सिंगच्या बहाण्याने सलमान खानवर निशाणा साधला. म्हणाला की, म्युझिक इंडस्ट्रीत दोन कंपनीच्या हातात संपूर्ण प्रस्थ आहे. माझी गाणी कोणी दुसरा अभिनेता ठरवतो. तोच ज्याच्यावर हल्ली टिका होते आहे. तो सांगतो की याच्याकडून गाणी गाऊन घेऊ नका. त्याने अरिजितसोबतही तेच केले.

सलमान खानचा जेव्हा ‘वीर’ हा चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा अरिजित सिंगने ‘क्या सर, सुला दिया आपने..’ असे स्टेटमेंट दिले होते. हे ऐकून सलमानला खूपच संतापला होता. शिवाय सलमान खानचा ‘सुलतान’ चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा त्यात ‘जग घुमिया’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. ह्यात अरिजित सिंगने सुद्धा काही भाग गायलं होते. सलमान खान ह्या गाण्याला चित्रपटांत ठेवू इच्छित नव्हता. अरिजित सिंगने सोशल मीडियावर त्याने हे गाणे काढून टाकण्याबद्दल सलमान खानचा विरोध केला होता. असे म्हटले जाते की, आज अरिजितला सलमानमुळे काम मिळत नाहीय.

Also Read- Rs 50,000 crore, 116 districts, 6 states: PM Modi launches mega Garib Kalyan Rojgar Abhiyaan

Rs 50,000 crore, 116 districts, 6 states: PM Modi launches mega Garib Kalyan Rojgar Abhiyaan

जर तुम्हालाही नरेंद्र मोदींशी संपर्क साधायचा असेल तर जाणून घ्या ही माहिती
Narendra Modi

New Delhi 2020 : Prime Minister Narendra Modi launched a massive rural public works scheme, the Garib Kalyan Rojgar Abhiyaan, on Saturday to create jobs for millions of migrant workers who returned home during the coronavirus pandemic.

PM Modi launched the scheme worth RS 50,000 crore through video conference in presence of Bihar chief minister Nitish Kumar and deputy chief minister Sushil Kumar Modi.

Chief ministers of other five states and Union ministers of concerned ministries participated in the virtual launch from Telihar village in Khagaria district of Bihar.

Here is all about the Centre’s Garib Kalyan Rojgar Abhiyaan:

* The campaign of 125 days across 116 districts in six states aims to work in mission mode to help migrant workers.

* The programme will cover 116 districts across Bihar, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Rajasthan, Jharkhand and Odisha. All these districts have received more than 25,000 migrant workers during the lockdown.

* It will involve intensified and focused implementation of 25 different types of works to provide jobs and create infrastructure in the rural regions of the country with a resource envelope of Rs 50,000 crore.

* The programme, aimed at boosting livelihood opportunities in rural India, will “create durable infrastructure along with boosting employment opportunities,” an official communique said.

* The scheme will be a coordinated effort between 12 different ministries or departments—rural development, panchayati raj, road transport and highways, mines, drinking water and sanitation, environment, railways, petroleum and natural gas, new and renewable energy, border roads, telecom and agriculture.

* Rural development secretary NN Sinha said that the laying of fibre optics cable, railway works, rurban mission jobs, sanitation works, waste management, poultry, farm ponds and training through Krishi Vigyan Kendras will be given to the migrant workers under the programme.

* Sinha also said that there is no bar for other districts to join the programme if they also have more than 25,000 migrant workers.

* The Centre’s dependence on the construction to create jobs comes after skill mapping in districts where more than 25,000 migrant workers have returned, and run by the rural development ministry with monitoring by the PMO.

* The government communique said the 116 districts will also contain 27 aspirational districts—India’s poorest areas in socio-economic indices—and the government hopes to cover about two-thirds of migrant workers.

Also Read- भारत-चीन तणावाच्या पार्श्वभुमीवर ऑलम्पिक असोसिएशनचा मोठा निर्णय

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभुमीवर ऑलम्पिक असोसिएशनचा मोठा निर्णय

olympic-games

नवी दिल्ली : भारत-चीन सैन्यामध्ये तणावाचे वातावरण सुरु आहे. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे देखील ४० हून अधिक जवान मारले गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान देशभरात चीनविरोधात रोष आहे. चीनी मोबाईल एप, वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केलीय. दरम्यान भारतीय एथलिट्सनी देखील महत्वाचा निर्णय घेतलाय. या स्थितीमध्ये आयओए (IOA) देशाच्या बाजुने उभी राहीली आहे. यापुढे चीनी जाहीरातदारांशी कोणत्याही प्रकारचा संबध न ठेवण्याचा निर्णय इंडीयन ऑलम्पिक असोसिएशनने घेतलाय.

ऑलम्पिकमध्ये ‘ली निंग’ सारख्या चीनी प्रायोजकांवर बहिष्कार घालण्यात येत असल्याची माहिती आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी दिली. टोक्यो ऑलम्पिकपर्यंत ली निंगसोबत आमचा करार आहे. पण यावेळेस आयओए देशासोबत असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. चीनी जाहीरातदारांशी संबंध तोडण्याच्या निर्णयाला आयओए कोषाध्यक्ष आनंदेश्वर पांडे यांनी देखील पाठींबा दिलाय.

आयओए ने मे २०१८ मध्ये ली निंगसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार चीनी कंपनी भारतीय एथलीट्सना कीटची पूर्तता करते. याची किंमत ५ ते ६ कोटींच्या घरात आहे. भारत-चीनमध्ये सीमारेषेवरील वाढता तणाव पाहता नुकसान झाले तरी चालेल पण चीनी कंपन्यांशी संबंध ठेवायता नसल्याचे भारतातील अनेक कंपन्या, संस्था, नागरिकांनी ठरवलंय.

चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात व्यापारी वर्गाची मोठी मदत होणार आहे. अशा वस्तू आयात झाल्या नाहीत तर खरेदी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंमधून १.५ लाख कोटी रुपये कमी करण्याचा कॅटचा मानस आहे.

ज्या वस्तू भारतात आल्या नाहीत तरी काही फरक पडणार नाही अशा ३ हजार चीनी वस्तूंची यादी कॅटने बनवली आहे. या वस्तू भारतात पुर्वीपासून बनतायत. त्याच्या विक्रीवर भर देण्याचे आवाहन व्यापारी वर्गाला करण्यात येत असल्याचे कॅटचे राष्ट्रीय मंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगिले.

भारतीय व्यापाऱ्यांनी याचा संकल्प केला असून एका रात्रीत हे काम होणार नसल्याचेही ते म्हणाले.

Also Read- IIT गुवाहाटीने विकसित केले कोविड-19 साठीचे किफायतशीर तपासणीसंच

Corona eruption in the country after the lockdown relaxed? However, this statistic of Maharashtra is heartening

coronavirus-treatment

New Delhi, June 20: The number of corona sufferers in the country is on the rise. Today, for the seventh day in a row, the number of new patients is more than 10,000. Today, in 24 hours, 14 thousand 516 new patients were found. This is the highest figure ever. With this, the total number of corona sufferers has now gone up to 4 lakh households.

So far, 375 patients have died in the last 24 hours. At present there are 3 lakh 95 thousand 048 total corona patients in the country. Of these, 1 lakh 68 thousand 269 are active patients. So, 2 lakh 13 thousand 831 patients have recovered. So far 12 thousand 948 patients have died.

On the other hand, India’s recovery rate is increasing. The recovery rate has now gone up from 53.8% to 54.1%. Although Maharashtra has the highest number of patients in the country, it is a comforting statistic. The number of healthy patients in Maharashtra for the last 5 days is 50%. In the last 24 hours, 3827 new patients were registered in Maharashtra. So, 1935 patients became healthy. The total number of patients in Maharashtra has now reached 1 lakh 24 thousand 331. So, 62 thousand 773 patients have recovered.

The recovery rate is higher by 50% in 25 states in India. Currently, only 10 states have lower health patient numbers than new patients.

Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा रुग्णसंख्येचा उच्चांक, ६३ पॉझिटिव्ह

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा रुग्णसंख्येचा उच्चांक, ६३ पॉझिटिव्ह

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

नागपुर : कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. तब्बल ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या आता १२०५वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, रात्री एम्समध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ४३ रुग्णांचे निदान झाले. यातील बहुसंख्य रुग्ण हे चंद्रमणीनगर, काटोल चौक, हंसापुरी व मोमीनपुरा वसहतीतील आहेत. या महिन्यात चारदा रुग्णांचा आकडा ५० वर गेला. आतापर्यंत सर्वाधिक ८६ रुग्णांची नोंदही याच महिन्यात झाली आहे. विशेष म्हणजे, त्रिमूर्ती नगरातही आता कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लॉकडाऊन अनलॉक होताच नव्या वसाहतींमधून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज मेयोच्या प्रयोगशाळेत बजेरिया, नाईक तलाव-बांगलादेश, हंसापुरी व लष्करीबाग येथील प्रत्येकी एक रुग्ण, सिम्बॉयसिसमध्ये उपचार घेत असलेले दोन तर हिंगणा येथील शिक्षक कॉलनी येथून तीन असे नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून झिंगाबाई टाकळी येथून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. नीरीच्या प्रयोगशाळेतून वायुसेनानगर येथील चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळेतून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तीन रुग्ण प्रीतम विहार कॉलनी, ऑटोमोटिव्ह चौक कामठी रोड येथील आहेत. दोन रुग्ण त्रिमूर्ती नगर, तर एक रुग्ण गडचिरोली येथील आहे. हा रुग्ण नागपुरात उपचारासाठी आला असताना अहवाल पॉझिटिव्ह आला. एम्सने रात्रीपर्यंत ७५ नमुने तपासले असता यातील ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण पाचपावली क्वारंंटाईन सेंटरमधील आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे चंद्रमणीनगर, काटोल चौक, हंसापुरी व मोमीनपुरा वसाहतीतील असल्याचे सांगण्यात येते.

ग्रामीणमध्ये सात रुग्ण पॉझिटिव्ह

शहरात रुग्णांचा धडाका सुरू असताना नागपुर ग्रामीण भागामध्येही रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. आज कामठी खैरी येथे तीन, कळमेश्वर ब्राह्मणी येथे एक तर वानाडोंगरी येथे तीन असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. कळमेश्वर-ब्राह्मणी येथे पहिल्यांदाच कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई येथून हा रुग्ण कुटुंबासह कळमेश्वरमध्ये आला असल्याची माहिती आहे. कामठी खैरी येथील एका खासगी कंपनीत तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. हे तिन्ही मजूर दिल्लीवरून १४ जून रोजी आले. तेव्हापासून ते कंपनीमध्येच आयसोलेशन कक्षात होते. कंपनी व लगतची वसाहत सील केल्याचे सांगण्यात येते.

४२ रुग्णांना डिस्चार्ज

मेयोमधून २९ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात नाईक तलाव-बांगलादेश येथील १६, इसासनी येथील २, सतरंजीपुरा येथील १, प्रेमनगर येथील ४, लष्करीबाग येथील १, भानखेडा येथील १, हिंगणा येथील २, मोमीनपुरा येथील १ तर कोरोडा येथील १ रुग्णाचा समावेश आहे. मेडिकलमधून १३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात रुग्ण नाईक तलाव-बांगलादेश येथील पाच, मोमनपुरा येथील दोन, हंसापुरी येथील एक, अजनी येथील दोन, मोमीनपुरा येथील दोन तर टिमकी येथील एक रुग्ण आहे.

दैनिक संशयित २७८
दैनिक तपासणी नमुने ३२८
दैनिक निगेटिव्ह नमुने २७१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२०५
नागपुरातील मृत्यू १८
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ८१२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३७६५
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २५८२
पीडित- १२०५
दुरुस्त-७७०
मृत्यू-१८

IIT गुवाहाटीने विकसित केले कोविड-19 साठीचे किफायतशीर तपासणीसंच

IIT Guwahati

नोवेल कोरोनाविषाणूची पकड सैल करण्याच्या दिशेने योग्य तपासणी होणे आवश्यक आहे. या दिशेने प्रयत्न करत भारतीय तंत्रविज्ञान संस्था (IIT) गुवाहाटीने RR अ‍ॅनिमल हेल्थकेअर लिमिटेड आणि गुवाहाटी वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMCH) यांच्या संयुक्त विद्यमाने निदान करणारे किफायतशीर तपासणी संच विकसित केले आहेत. यामध्ये विषाणू संक्रमण तपासणी (VTM) संच, RT-PCR संच आणि RT-PCR आयसोलेशन संचांचा समावेश आहे.

नाक आणि घशातील स्वॅब घेऊन ते नमुने सावधपणे कल्चर आणि तपासणीसाठी पाठवण्यातील पहिली पायरी VTM संच बजावतात. या कालावधीत नमुन्यात विषाणू असतील तर तो नमुना पूर्ण तपासणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यवस्थित राखणे आवश्यक असते. या संचात SARS-CoV-2चे नमुने घेणे व वाहून नेणे या दरम्यान वापरण्यासाठी एक साधारण द्रावण असते.

“या संचाच्या किंमती कमी राखण्यासाठी आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारा कच्चा माल वापरला. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आसाम आणि GMCH यांना आम्ही यातील दोन सेट्स दिले आहेत. मोठ्या व्यापक पातळीवर या संचांच उत्पादन करण्यात येत आहे”. असे आयआयटीचे मुख्य संशोधक प्रोफेसर परमेश्वर कृष्णन अय्यर यांनी स्पष्ट केले.

या संचात दोन वाहक माध्यमे आहेत. एक नासिकाद्रवासाठी तर दुसरा घशातून काढलेल्या स्रावासाठी. रोग नियमन आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) सुद्धा प्रमाणित केल्यामुळे हे दोन्ही वापरासाठी सुरक्षित आहेत. याचे संपूर्ण संच हे विषाणू नमुने जमा करणे, वाहतूक, संरक्षण आणि दीर्घ कालावधीसाठी साठवण यासाठी योग्य आहेत. एकमेवाद्वितीय वाहक माध्यमे विषाणू 72 तासांपर्यंत साठवून ठेवू शकतात (रेफ्रिजरेटर तापमानात).

स्वॅबचे नमुने सुरक्षितपणे साठवण्यासाठी व्यवस्थित अभ्यासपूर्वक संचाची आखणी केली आहे. निर्जंतुकीकरण केलेले हे VTM संच CDC ने दिलेल्या प्रमाणीकरणानुसारच आहेत आणि ते सहज वापरता येणाऱ्या पॅकमध्ये आहेत. “या संचांमुळे आसामात किफायतशीर आणि अत्युच्च या संचांचे मोठ्या प्रमाणातील दर्जाचे आरोग्यसेवा क्षेत्रातील उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल. यामुळे या क्षेत्रातील कामाच्या संधीही वाढतील”, असे प्रोफेसर अय्यर म्हणाले.

निर्जंतुकीकरण केलेल्या तपासणी संचासोबत संस्थेने आर आर अ‍ॅनिमल हेल्थकेअर लिमिटेडच्या सहयोगाने RNA आयसोलेशन संच आणि RT-PCRसंचही विकसित केले आहेत. आयसोलेटेड आणि प्युरीफाईड RNA मधून एन्झाईम रिवर्स ट्रान्सक्रिप्शनद्वारे DNA मिळवला जातो. त्यामुळे कोविड-19ची शक्यता आहे किंवा नाही स्पष्ट होते. आसामची गरज भागवण्यासाठी उत्पादन पुरेसे आहे आणि लवकरच ते देशाच्या इतर राज्यात उपलब्ध करुन देण्यात येईल.

Also Read- १ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू

१ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University

नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. दरम्यान यास्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. या कॅलेंडरनुसार वार्षिक व सत्र प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जूनऐवजी आता १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर हिवाळी परीक्षा २० नोव्हेंबरपासून घेण्याचा विद्यापीठाचा मानस असून, २०२१ च्या उन्हाळी परीक्षा या २२ मार्चपासून सुरू होतील.

विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. दरवर्षी शैक्षणिक सत्राची सुरुवात १५ जूनपासून होते. यंदा मात्र १ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीड महिन्याच्या कालावधीची भरपाई विद्यापीठाच्या दिवाळी, हिवाळी व उन्हाळी सुट्या कमी करून करण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळीच्या सुट्या एक महिन्याऐवजी एकाच आठवड्याच्या असतील. तर हिवाळी सुट्या २० दिवसांच्या व उन्हाळी सुट्या एका महिन्याच्या असतील. विषम सत्राच्या नियमित परीक्षा या १२ डिसेंबर रोजी सुरू होतील. उन्हाळ्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ मार्च रोजी तर नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ मेपासून सुरू होतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान

सत्र प्रणालीनुसार महाविद्यालयांना डिसेंबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. युजीसीच्या नियमानुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र ‘कोरोना’मुळे महाविद्यालये उशिरा सुरू झाली किंवा विद्यार्थी उशिरा आले तर सत्र कसे पूर्ण होणार, हादेखील एक प्रश्नच आहे. ग्रामीण भागात ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यास अडचणी येऊ शकतात.

Also Read- Mukesh Ambani Hits Zero Net-Debt Goal In “Amazing Lockdown Achievement”

Nagpur Weather

Nagpur
haze
39 ° C
39 °
39 °
15 %
2.1kmh
40 %
Sat
38 °
Sun
43 °
Mon
43 °
Tue
41 °
Wed
41 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...