मुंबई: शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि वरळी मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी बूथवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घराबाहेर पडा आणि मतदान करा,...
मुंबई: राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी EVM बिघाडाच्या तक्रारींच्या नोंदी झाल्या आहेत. या परिस्थितीमुळे मतदानाचा खोळंबा झाला, तर...
मुंबई : 'काँग्रेसमध्ये कोणी नेताच दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकूणच विरोधी आघाडीचे नेतृत्व करताना दिसत आहेत. शरद पवार यांना त्यांचा...
नितीन गडकरी यांची ग्वाही
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गेल्या ५० वर्षांत विकासासाठी केवळ आश्वासने मिळाली. मात्र प्रत्यक्षात शहराचा कुठेच विकास झाला नाही. गेल्या पाच वर्षांत...
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. तो देशाचा गौरव आहे. परंतु सावरकर यांना भारतरत्न...