Politics

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडल्या; काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या ६५ तक्रारी

मुंबई: राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी EVM बिघाडाच्या तक्रारींच्या नोंदी झाल्या आहेत. या परिस्थितीमुळे मतदानाचा खोळंबा झाला, तर...

विधानसभा निवडणुकीत विजय आमचाच!

मुंबई : 'काँग्रेसमध्ये कोणी नेताच दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकूणच विरोधी आघाडीचे नेतृत्व करताना दिसत आहेत. शरद पवार यांना त्यांचा...

नागपूर देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर होणार

नितीन गडकरी यांची ग्वाही काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गेल्या ५० वर्षांत विकासासाठी केवळ आश्वासने मिळाली. मात्र प्रत्यक्षात शहराचा कुठेच विकास झाला नाही. गेल्या पाच वर्षांत...

वीर सावरकर हे राष्ट्रभक्त नव्हते का? कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचा सवाल

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. तो देशाचा गौरव आहे. परंतु सावरकर यांना भारतरत्न...

विदर्भाचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी काँग्रेसची धडपड

नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात अलीकडे काँग्रेसचा बुरूज ढासळला, परंतु काँग्रेसने पुन्हा जुने दिवस परत यावेत म्हणून विदर्भावरच लक्ष केंद्रित...

Popular

Subscribe