विधिमंडळात २२ महिला आमदार पण स्वछतागृह मात्र एक
महाराष्ट्राच्या विधिमंडळात २० ते २२ महिला आमदार असून नागरिकांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी या महिला लोकप्रतिनिधींनवर आहे . पण याच महिला आमदारांसमोर स्वछतागृहाचा मोठा प्रश्न उपस्तिथ झाला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. २२ महिला आमदार मिळून एकच...
छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात केली आत्महत्या
नागपूर : छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात संशयास्पद स्थितीत आत्महत्या केली आहे. राजेश श्रीवास्तव असे त्यांचे नाव असून ते छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागात सहायक संचालक पदावर कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी...
सिकलसेल असोसिएशन नागपूर: सिकल सेल जनजागृती सप्ताह सुरु
नागपूर: अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून ओळख जाणार्या सिकलसेलग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो. तसेच मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे....
Bhumi Pednekar and UNESCO Join Whisper®’s mission to KeepGirlsInSchool
Mumbai: Whisper®, India’s leading feminine care brand has come together with UNESCO in a breakthrough partnership to raise awareness and educate girls on Menstrual Hygiene Management under its flagship program #KeepGirlsInSchool. In an effort to...
स्मृती इराणींचा राहुल गांधींवर हल्ला म्हणाल्या राहुल गांधी यांचे राजकारण फूट पाडण्याचे
राहुल गांधी यांनी आपल्या द्वेषभावनेने प्रेरित वक्तव्यातून उत्तर तसेच दक्षिण भारतातील जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वांनी एकमुखाने निषेध करायला पाहिजे, या शब्दांत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी...
“Otherwise, be prepared for another lockdown”: Chief Minister Uddhav Thackeray
MAHARASHTRA Chief Minister Uddhav Thackeray on Tuesday gave a clear warning that unless people strictly to COVID-19 protocols, they should be prepared for another bout of lockdown in view of the increasing cases in...
देशातील 30 टक्के वाहन परवाने हे बोगस: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर : देशातील 30 टक्के वाहन परवाने हे बोगस आहेत. हा धक्कादायक खुलासा नागपुरात खुद्द केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी ह्यांनी केलाय. मात्र, त्याचबरोबर आपले अधिकारी आणि इंजिनियर्स ह्यांना ह्या बोगस लायसन्स, रस्त्यावरचे...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान उद्भवलेल्या वादामुळे एका व्यक्तीचा मृत्यू
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान, उद्भवलेल्या वादामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी करत, कुटुंबियांनी...
The Government sealed Rs. 48,000 crore deal to procure 83 Tejas LCA
The delivery of the Tejas LCA to the IAF will begin from March 2024 and around 16 aircraft will be rolled out annually till the completion of the total supply of 83 jets, said...
Jaishankar outlined 8 principles to repair strained relations between India-China
EXTERNAL Affairs Minister S Jaishankar on Thursday outlined eight principles to repair strained relations between India and China that included strict adherence to all agreements on border management, fully respecting the LAC, showing sensitivity...
कृषी ग्राहकांना ३० हजार कोटी रुपयांची सवलत: ऊर्जामंत्री नितीन राऊत
कृषी ग्राहकांना ३० हजार कोटी रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी वीज बिलाच्या थकबाकीतून मुक्त व्हावे, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, लघुदाब वाहिनी,...
भाजपाने 2612 ग्रामपंचायती जिंकून मुसंडी मारली आहे
राज्याच्या 34 जिल्ह्यातील एकूण 12,711 ग्राम पंचायतींसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकींचे निकाल जाहीर होत असून, आतापर्यंत आलेले निकाल आणि कल पाहू जाता, भाजपाने 2612 ग्रामपंचायती जिंकून मुसंडी मारली आहे. त्याखालोखाल शिवसेनेला 2387, राष्ट्रवादी काँगे्रसला 2407,...
सरकारला महत्त्वाची शिफारस: पेट्रोल,डिझेल ५ रुपयांपर्यंत स्वस्त होणार?
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी किंमत गाठली आहे. मुंबईत पेट्रोल ९०.८३ रुपये प्रति लिटर आहे, तर दिल्लीत पेट्रोलचा दर पहिल्यांदाच ८४ रुपयांवर गेला आहे. यावर उपाय म्हणून पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारला महत्त्वाची शिफारस केली. उत्पादन...
भाजपचे दयाशंकर तिवारी यांनी 107 मते मिळवत महापौर निवडणुकीत बाजी मारली
नागपूर : भाजपचे (BJP) दयाशंकर तिवारी यांची महापौरपदी निवड झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या रमेश पुणेकर यांचा पराभव केला. दयाशंकर तिवारी यांना 107 मतं मिळाली. तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे रमेश पुणेकर...
Nagpur gets permanent Maharashtra State Legislature Secretariat office
Nagpur: Monday was a historic day for not only Nagpur but also Vidarbha region. For, permanently functional office of Maharashtra Legislature Secretariat was inaugurated at Vidhan Bhavan in Nagpur. Nana Patole, Speaker of Legislative...
ग्रामपंचायत निवडणूकीचा पारंपारिक चिन्हांमध्ये यंदा नवी भर !!
बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणूकीचा एक अध्याय पूर्ण झाला आहे. अर्ज दाखल नंतर महत्वपूर्ण भाग अर्ज मागे घेतल्यानंतर त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होणार आहे. यंदा बाजारातील विविध वस्तू व खाद्य पदार्थांची रेलचेल निवडणूक चिन्हांमध्ये आहे....
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली…
मुंबई: कोरोना प्रादुर्भावानंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले करण्याचे काम केले जात असून, यामुळे राज्याचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत, हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा,...
I don’t think night curfew or lockdown should be imposed: Maharashtra CM.
Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Sunday said he doesn’t think a night curfew or another lockdown needs to be imposed in the state even though many people suggested him to do so.
“Many...
‘Power Couple’ Sameer and Varsha tied the knot on Sunday.
‘Power Couple’ Sameer and Varsha tied the knot on Sunday at Sadbhawna Lawn off Katol road. The specialty of the event was that bride as well as the groom is deaf and mute and...
दोन वर्षात भारत ‘टोल नाकेमुक्त’ होईल : वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली : टोल नाक्यांवर तासनतास लागणाऱ्या वाहनांच्या रांगा दोन वर्षांत दिसणार नाहीत. टोल वसुलीसाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) आधारित पथकर संकलन करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले असून नुकताच या यंत्रणेला मान्यता दिली आहे....
India signs $400million project with World Bank to aid Poor & Vulnerable.
NEW DELHI: 16 Dec 2020, India on Wednesday signed a pact worth $400 million with the World Bank in a bid to aid the poor and vulnerable reeling under the coronavirus crisis by the...
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड बाबत घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागला आहे :अजित पवार
मुंबई: कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो. म्हणूनच असा टोकाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
मुंबई मेट्रो-३ च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग...
भारतीय लष्कराच्या गौरवशाली विजयाला ( India-Pakistan war) आज 50 वर्षे पूर्ण झालीत.
नवी दिल्ली: पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांग्लादेश हा पाकिस्तानच्या जाचातून मुक्त करण्यासाठी बांग्ला मुक्ती वाहिनीचा पाकिस्तानच्या लष्कराशी संघर्ष सुरु होता. या मुक्ती वाहिनीला युध्दाचं प्रशिक्षण भारतात देण्यात आलं होतं हे आतापर्यंत उघड झालेलं. तरीही...
मुंबईमध्ये शेतकरी आंदोलनाप्रमाणे नाकेबंदी करण्याचा मराठा आंदोलकांचा इशारा
मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर धडकले आहेत. मराठा आंदोलकांच्या आंदोलनामुळे मुंबईच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबई बाहेरच्या...
FINANCE Minister Nirmala reviews progress made under three Aatmanirbhar Bharat packages
NEW DELHI: FINANCE Minister Nirmala Sitharaman took stock of progress made under various schemes under the three Aatmanirbhar Bharat Packages (ANBP) to help revive economy hit hard by the outbreak of COVID-19 pandemic. Following...
India, Uzbekistan standing firmly against terrorism: PM Narendra Modi
NEW DELHI: India and Uzbekistan are standing together firmly against terrorism and have similar concerns over separatism, extremism and fundamentalism, Prime Minister Narendra Modi said on Friday at a virtual summit with Uzbek President...
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या, शिर्डीला जाणारच !
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना प्रशासनाने शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये मंगळवारी (८ डिसेंबर) रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवारी (११ डिसेंबर) रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. तसा आदेशही शिर्डीचे प्रातांधिकारी गोविंद...
PM Narendra Modi speaks to Qatar Amir; task force to be set up to...
Prime Minister Narendra Modi and Qatar's Amir Sheikh Tamim Bin Hamad Al-Thani on Tuesday vowed to boost bilateral cooperation in the fields of investment flows and energy security, and decided to create a special...
“Can’t build new century with old laws” : PM’s pitch on new agri bills
Amid the row over laws meant to bring a major change in the agri-marketing sector, Prime Minister Narendra Modi on Monday said reforms are needed for development and some laws from the past century...
8 डिसेंबरला भारत बंदची हाक : फक्त विशेष सेवा सुरू राहणार
नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान 8 तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू...