Home Blog Page 282

State Government to set up sickle cell unit at GMCH, Nagpur

GMCH ,Nagpur

Nagpur: There has been a long pending demand to set up advanced centre for sickle cell treatment at Government Medical College and Hospital (GMCH). Similar issue was also raised on Monday during the ongoing monsoon session of state assembly.

As the issue came up in assembly, the state government took a firm move to ahead in this direction and announced to arrange for sickle cell diagnostic and treatment facilities, including the pre-natal diagnosis, at GMCH paediatrics department. This will be a temporary set up until the sickle cell Centre for Excellence is established at GMCH.

Making an announcement to this regard, state medical education minister Girish Mahajan announced that the department will be provided the required equipment and manpower within a month. Mahajan was replying to the issued raised by MLA Anil Sole.

Paediatrics department head Dr Deepti Jain will be in charge of the project. She used to run a similar project ten years ago when she was a professor at GMCH. The project was shut after she was transferred elsewhere.

“Diagnosis, prevention and management of sickle cell anaemia is major project of Council of Scientific and Industrial Research (CSIR). The GMCH facilities will also come under this national project,” said Jain.

The facilities to come up at GMCH include solubility (sicklying), HB electrophoresis, PCR-HPLC and the pre-natal chorionic villus sampling (CVS) tests.

While solubility test, which 90% accurate, can find sickle cells in one’s blood, HP electrophoresis can identify the trait, carrier and the disease itself. The AS and SS gene mean trait and the disease respectively. The PCR-HPLC test reveals the extent of the trait and severity the disease.

Pre-natal diagnosis of CVS test is done during pregnancy to know if foetus has sickle cell anaemia. For this the chorionic villi or cells are taken out and tested for presence of the sickle cell gene. If the test is positive, it is possible to medically and legally terminate the pregnancy.

ALSO READ : Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture on 16th July, 2018 in NEERI Auditorium

हलबा समाजबांधवांचा सरकारला इशारा : महिलांनी थाळी वाजवून वेधले लक्ष

नागपुर :- पावसाळी अधिवेशन सुरु असतांना सोमवार ला हलबा समाजबांधवांनी संघर्ष यात्रेद्वारे पुन्हा एकदा शासनाविरोधातील आक्रोष व्यक्त केला. शेकडो महिलांनी थाळी वाजवून संवेधानिक अधिकार मिळवून देण्याची मागणी बुलंद केली. समाजाला न्याय द्या अन्यथा निवडणूक काळात प्रचारासाठी फिरकू देणार नाही, असा इशारा ही मोर्चेकऱ्यांनी शासनाला दिला आहे.
राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे गोळीबार चौकातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हातात पिवळे झेंडे हातात घेतलेले पुरुष आणि ताट – वाटी घेऊन महिला घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. भर पावसातच पिवळ्या वादळाने आगेकूच केली. शासन व राजकारण्यांच्या विरोधात घोषणा करीत मोर्चा पुढे पुढे सरकत असताना चिटणीसपार्क येथे पोलिसांनी मोर्चा रोखला. महिलांनी तिथेच ठाण मांडल्याने चौकाच्या चारही बाजूची वाहतूक खोळंबली होती. “मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. पण, अजूनही शासनादेश काढण्यात आला नाही. सरकारने हलबा जमातीचा विश्‍वासघात केला असल्याने समाजात प्रचंड असंतोष आहे. सत्ताधाऱ्यांना त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणूकीत भोगावे लागतील, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी भाषणातून दिला. ऍड. नंदा पराते, विश्‍वनाथ आसई, दे. बा. नांदकर, प्रकाश निमजे, धनंजय धापोडकर, रेखा बल्लारपुरे, किरण बारापात्रे, गीता जळगांवकर यांच्या नेतृत्वातील मोर्चात शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले होते. त्यात महिलांचा समावेश लक्षवेधी ठरला.

Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture on 16th July, 2018 in NEERI Auditorium

CSIR-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI) organized Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture on 16th July, 2018 in the NEERI Auditorium. The lecture was delivered by the Chief Guest Dr. T. Srinivasu, Professor & Head, Department of Botany, RTM Nagpur University. Dr. (Mrs.) Sadhana Rayalu, Senior Most Scientist, CSIR-NEERI; Dr. A.N. Vaidya, Chief Scientist, CSIR-NEERI; and Prakash Kumbhare, Sr. Principal Scientist, CSIR-NEERI were also present on the dais.
While delivering a lecture on ‘Electronic Herbarium and Digital Biodiversity Database of Nagpur’, Dr. Srinivasu said that digital herbarium is more advantageous than conventional herbarium as it greatly increases the user interaction. Conventional herbarium also leads to loss of biodiversity, he added. He briefed about the user-friendly software DELTA (Description Language for Taxonony), which is being used worldwide to develop digital databases of plants. He informed that Mumbai has the richest biodiversity in Maharashtra having 165 families for plants, whereas Nagpur has 120 families of plants. He stated that digital databases of plants for Mumbai, Nagpur and Chandrapur have been developed. Dr. Srinivasu said that DELTA also helps in finding out endemic, non-endemic, rare or threatened species of plants. Dr. Srinivasu informed that Spigelia anthelmia has recently been reported from Mumbai and Nagpur, which has medicinal properties. The digital databases of plants are helping to prepare study material for various universities curricula of Botany, he added.
In her welcome address, Dr. (Mrs.) Sadhana Rayalu, Senior Most Scientist, CSIR-NEERI outlined the significant contributions of late Dr. Ashok S. Juwarkar. She said that the research work done by Dr. Juwarkar laid a new foundation in the area of agriculture and environment, and NEERI is continuously progressing in this area. She also briefed about other significant contributions of CSIR-NEERI. Dr. A.N. Vaidya, Chief Scientist, CSIR-NEERI introduced the Chief Guest. Prakash Kumbhare, Head, R&D Planning Division proposed a vote of thanks and Ms. Akanksha conducted the proceedings.

साइबर कैफे में छापामार कार्रवाई में 16 आरक्षित टिकट सहित 1.15 लाख रुपए जब्त – आरपीएफ की कार्रवाई

नागपुर :- शहर के वैशाली नगर में एक साइबर कैफे में चल रहे रेल की आरक्षित टिकट की काला बाजारी का रेलवे आरपीएफ ने छापा मारकर 16 रेलवे टिकट व नकदी सहित करीब 1 लाख 15 हजार रुपए का माल जब्त किया है I इस कार्रवाई में आरोपी रूपेश मेश्राम के खिलाफ कार्रवाई की गई, कैफे का संचालक रूपेश मेश्राम फरार बताया जा रहा है।
प्राप्त जानकारी के अनुसार गुप्त सूचना के आधार पर वैशाली नगर के मौर्या साइबर कैफे पर छापा मारा, छापे के दौरान रुपेश दुकान में नहीं था। तलाशी के दौरान दुकान एवं कम्प्यूटर सिस्टम से 61,050 रुपए के कुल 16 टिकट अवैध तरीके से बानाए पाए गए। इस दुकान से 16 टिकटों के अलावा कम्प्यूटर सिस्टम, नगद  560 रुपए व मोबाइल जब्त किया गया। पुलिस ने आरोपी रूपेश मेश्राम की खोजबीन की, लेकिन उसका कुछ भी पता नहीं चल पाया। की आरपीएफ ने तलाशी लेकर अवैध रेल आरक्षित टिकट जब्त किए। कार्रवाई के बाद मोतीबाग स्थित आरपीएफ थाने में फरार आरोपी रूपेश मेश्राम के खिलाफ धारा 143 रेलवे अधिनियम के अंतर्गत  मामला दर्ज किया गया है। रेलवे मंडल सुरक्षा आयुक्त आरपीएफ नागपुर के वरिष्ठ अधिकारी आशुतोष पाण्डेय के निर्देशन एवं  एके स्वामी के मार्गदर्शन में  कार्रवाई की गई। मोतीबाग आरपीएफ थाना प्रभारी गणेश गरकल  के नेतृत्व में  प्रधान आरक्षक उषा बिसेन, के.पी. गवली, प्रकाश राइसेड़ाम, राहुल सिंह, एस.के. नेवारे आरक्षक प्रदीप गाढवे और  बंशी हलमारे आदि ने कार्रवाई में सहयोग किया।

टीम वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) में है अकूत क्षमता : श्री पीयूष गोयल

श्री नितिन गडकरी की प्रमुख उपस्थिति में “MISSION : WCL 2.0” का विधिवत शुभारम्भ  नागपुर :- वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) की टीम में अपना लक्ष्य प्राप्त करने की अद्भुत और अकूत  क्षमता है. इस टीम ने जो भी लक्ष्य तय किया है,उसे अवश्य पूरा किया है. पिछले चार वर्षों में कम्पनी कर्मियों ने सराहनीय कार्य-निष्पादन कर वेकोलि को नयी पहचान दिलायी है. उक्त उद्गार श्री पीयूष गोयल, माननीय केन्द्रीय वित्त,रेल,कोयला एवं कोर्पोरेट अफेयर्स  मंत्री ने आज यहाँ व्यक्त किये. होटल सेंटर पॉइंट में मिशन:डब्लूसीएल 2.0 का विधिवत शुभारम्भ करते हुए उन्होंने समारोह में कहा कि, उत्पादन-उत्पादकता एवं सीएसआर सभी मोर्चों पर वेकोलि ने अच्छा काम किया है.
अध्यक्षीय सम्बोधन में श्री नितिन गडकरी, माननीय केन्द्रीय भूतल परिवहन, राज मार्ग, जल सम्पदा, नदी विकास एवं गंगा पुनरुथान मंत्री ने कहा कि, वेकोलि की टीम का उत्साह देख कर उन्हें बहुत ख़ुशी होती है. श्री गडकरी ने कहा कि, यह कोयला कम्पनी हर बार कुछ नया और जनहितकारी कार्यों के लिए जानी जाने लगी है; चाहे वह इको माइन टूरिज्म हो या रेत-निर्माण या खदानों से निकले पानी का सदुपयोग .
महाराष्ट्र के माननीय वित्त मंत्री श्री सुधीर मुंगनटीवार, रामटेक के सांसद श्री कृपाल तुमाने एवं राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे की प्रमुख उपस्थिति में स्वागत भाषण वेकोलि के अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक श्री राजीव रंजन मिश्र ने किया. श्री मिश्र ने इस मिशन के बारे में विस्तृत जानकारी भी दी.इस अवसर पर निदेशक गण डॉ. संजय कुमार, श्री एस.एम.चौधरी, श्री टी. एन. झा  एवं सीवीओ श्री अशोक लभाने उपस्थित थे. उल्लेखनीय है कि, कम्पनी के विकास हेतु उच्च प्रबंधन द्वारा पिछले 6 जून से इस मिशन  के तहत सभी स्तर के कर्मियों को इस अभियान में शामिल कर उनसे सुझाव मांगे गये थे, जिसमें करीब दस हजार सुझाव प्राप्त हुए. इन्हें संकलित कर रचनात्मक सुझावों के आधार पर आगे की योजना बनाई जा रही है. प्रतीक के तौर पर,इनमें से पांच कर्मियों को मंत्रीजी के हाथों सम्मानित भी किया गया.
इसके पूर्व रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में, श्री नितिन गडकरी , श्री पीयूष गोयल एवं महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस एवं ऊर्जामंत्री श्री चन्द्रशेखर बावनकुले की प्रमुख उपस्थिति में वेकोलि और महाजेनको की नई पहल,पाइप कन्वेयर से कोयला परिवहन का डिजिटल उद्घाटन किया गया. इस नई व्यवस्था से वेकोलि की खदानों से महाजेनको के पिट हेड पॉवर स्टेशन तक सुरक्षित कोयला परिवहन के साथ-साथ  पर्यावरण हितैषी भी  होगा. समारोह में, वेकोलि एवं विदर्भ इरिगेशन डेवलपमेंट कारपोरेशन के बीच वेकोलि की कामठी, इंदर और गोंडेगांव खुली खदानों से पानी उपलब्ध करने हेतु एमओयु (MoU) पर हस्ताक्षर भी किये गये.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत रेल्‍वेचा ‘हाय-स्‍पीड’ रेल्‍व कॉरीडोरचा प्रस्ताव विचाराधीन – रेल्‍वे,वित्‍त व कोळसा मंत्री पियूष गोयल

नागपुर :- मुंबई ते नागपूर दरम्‍यान बांधल्‍या जाणा-या समृद्धी महामार्गालगतच रेल्‍वे मंत्रालयाच्‍या पुढाकाराने रेल्‍वे लाईन टाकण्‍याचा प्रस्‍ताव विचाराधीन असून हा ‘हाय-स्‍पीड रेल्‍वे कॉरीडॉर’   झाल्‍यास नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ 5 तासात पार करता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्‍वे मंत्री श्री. पियूष गोयल यांनी आज नागपूर येथे केले. कविवर्य सुरेश भट सभागृहात भारतीय रेल्‍वे व महामेट्रो, महाराष्‍ट्र शासन यांच्‍यात ‘ महामेट्रो-फिडर ट्रेन्‍स’ प्रकल्पाच्या   सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍याच्‍या समारंभाप्रसंगी विशेष अतिथी म्‍हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्तें वाहतूक, महामार्ग व जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय रेल्‍वे मंडळाचे अध्‍यक्ष अश्वनी लोहानी व केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे सचिव श्री. मिश्रा हे सुद्धा यावेळी प्रामुख्‍याने उपस्थित होते.
‘मास रॅपीड ट्रान्झिट सिस्टिम’ (एम.आर.टी.एस.) अंतर्गत नागपूर शहराला वर्धा, भंडारा या ‘सॅटेलाईट सिटी’ ना मेट्रो नेटवर्क मार्फत जोडून या शहरातील प्रवाशांना मेट्रो रेल्‍वे प्रवासाचा जलद अनुभव देणे हा या सामंजस्‍य कराराचा उद्देश असल्‍याचे श्री. गोयल यांनी याप्रसंगी सांगितले. भारतीय रेल्‍वेने मुंबईच्‍या उप-नगरीय वाहतुकीमध्‍ये सुधारणासाठी विक्रमी अशा 67 हजार कोटीच्‍या निधीची तरतूद केली आहे. रेल्‍वेच्या विद्युतीकरणावर प्राधान्‍य दिले जात असून रेल्‍वे विद्युतीकरणामूळे इंधनावर होणारा 12 ते 15 हजार कोटीचा खर्च वाचू शकतो. नागपूरमध्‍ये ई-वाहने(इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने) ई-बस व ई टॅक्‍सीच्‍या माध्‍यमातून चालू झाली असून नागपूरचा हा प्रकल्‍प देशाकरीता पथदर्शी ठरेल, अशी आशाही श्री. गोयल यांनी व्‍यक्‍त केली.
नागपूर महानगरपालिकेच्‍या भांडेवाडी सांडपाणी प्रक्रीया प्रकल्‍पातून प्रक्रिया केलेले पाणी, औष्णिक विद्युत प्रकल्‍पामध्‍ये वापरले जात असल्‍याच्‍या बाबीचा विशेष उल्लेख करतांना श्री.गोयल यांनी ऊर्जा मंत्रालयाच्‍या निर्णयाबद्दल माहिती दिली. औष्णिक विद्युत प्रकल्‍पांच्‍या 50 कि.मी. च्‍या परिसरातील महानगरपालिकांना विद्युत निर्मितीसाठी शहरातील  सांडपाणी प्रक्रीया करून वापरण्‍याचे बंधनकारक केले असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी ‘रेल्‍वेच्‍या महाराष्‍ट्रातील उपलब्‍धी’ या पुस्तिकेचे विमोचनही मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विदर्भ सिंचन विकास महामंडळ व वेस्‍टर्न कोल फिल्‍ड लिमिटेड यांच्‍यात ‘खाणीतील पाण्‍याचे वितरण’ या संदर्भातील एका सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍यात आली. महाराष्‍ट्र शासनाच्‍या महानिर्मितीमार्फत कोळसा खाणीतून पाईप कन्‍व्‍हेयर व्‍दारे औष्णिक विदयुत केंद्रात कोळसा पुरवठा करण्‍याच्‍या प्रकल्‍पाचे ई-भूमीपूजनही यावेळी मुख्‍यमंत्र्याच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. नागपूर महानगरपालिकेच्‍या भांडेवाडी येथील सांडपाणी प्रक्रीया प्रकल्‍पाच्‍या ‘वेस्‍ट टू एनर्जी’ या प्रकल्‍पाचेही ई-भूमीपूजन यावेळी करण्‍यात आले.
वाढत्‍या वाहनांच्‍या संख्‍येमूळे महानगरातील प्रदूषणाची समस्‍याही गंभीर बनली असून यावर ‘विद्युत उर्जेवर संचालित सार्वजनिक  परिवहन व्‍यवस्‍था‘ हा सक्षम उपाय ठरेल, अशी आशा केंद्रीय सडक परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. महामेट्रो व भारतीय रेल्‍वे यांच्‍यात झालेल्‍या सामंजस्‍य करारामूळे नागपूर व नजिकच्‍या शहरांना वातानुकुलित मेट्रो कोचमध्‍ये प्रवास करण्‍याची संधी मिळणार आहे. वर्धा ते नागपूर या मार्गावर बसचे  तिकिट 90 रू. आहे; पंरतु, या एम.आर.टी.एस. सुविधेमूळे हेच अंतर केवळ 35 मिनिटात व 60 रू. तिकिट देऊन पार करता येणे शक्‍य होणार आहे. या मेट्रो कोचमध्‍ये शेतक-याच्‍या शेतमालाची वाहतूकही वाताणूकुलीत यंत्रणेमध्‍ये सुलभरित्‍या होणार आहे. या सुविधेमूळे सिंदी, वर्धा या सारखी शहरे नागपूरशी जोडून सॅटलाईट सिटी मध्‍ये रूपांतरित होतील, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली. डब्‍लू. सी. एल. व महाजेनकोमधून निघणा-या पाण्‍याचा उपयोग 10 हजार एकरजमीन सिंचनाखाली येण्‍यासाठी होणार असून यातील 10 एम.एल.डी. पाणी कोराडी खापरखेडा येथील औष्णिक विद्युत केंद्रात वापरण्‍यात येणार असल्‍याचेही , श्री.गडकरी यांनी  सांगितले.
आज नागपूरात पायाभरणी झालेले नाविन्‍यपूर्ण प्रकल्‍प देशासाठी पथदर्शी ठरतील अशी भावना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्‍यक्‍त केली. पाण्‍याची आर्थिक किंमत ही मोठी असते , जल-प्रदूषण वाढविणा-या   सांडपाण्‍याचा पूर्नवापर करून विद्युत प्रकल्‍पासाठी हे पाणी वापरले जात आहे. महाजेनकोच्‍या व वेकोलिच्‍या खाणींमधून निघणा-या पाण्‍यामूळे 10 हजार हेक्‍टर सिंचन क्षेत्र विकसित होणार आहे. पाईप कन्‍व्‍हेयर व्‍दारे कोळसा खाणीतून कोळश्‍याची वाहतूक करणे शक्‍य असल्‍याने आता जड वाहतूकीची गरज भासणार नाही. यामूळे उच्‍च प्रतिच्‍या कोळश्‍याची उपलब्‍धी होणार असून महाजेनकोने कोळश्‍याच्‍या कमी प्रतीची वाहतूक रोखल्‍याने शासनाचे 1,350 कोटी रूपये वाचले आहेत. यातून विद्युत ग्राहकांवरचा विद्युत बीलाचा भार कमी होण्‍यास मदत होईल, अशी आशा मुख्‍यमंत्र्यांनी व्‍यक्‍त केली. स्‍पॅनिश कंपन्‍यानी मुंबई-नागपूर सुपर एक्‍सप्रेस वे लगत रेल्‍वे लाइन टाकण्‍याचा संदर्भात प्रकल्‍प अहवाल तयार केला असून या अहवालानूसार कार्ययोजनाही सुरू करण्‍यात येईल, अशी माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.
याप्रसंगी रेल्‍वे मंडळाचे अध्‍यक्ष श्री. लोहानी व केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे सचिव श्री. मिश्रा यांनीही आपल्‍या मंत्रालयाच्‍या कामाबद्दल माहिती दिली. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेरमधील खाणीचे आरक्षण हटवून येथील 20 हजार घरांना विस्थापनापासून दिलासा द्यावा, अशी मागणी केंद्रीय उर्जा मंत्र्याकडे यावेळी केली. या कार्यक्रमास रेल्‍वे मंडळाचे अधिकारी, महामेट्रो, महाजेनको तसेच महाराष्‍ट्र शासनाचे अधिकारी, स्‍थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक बहुसंख्‍येने उपस्थित होते.

हरभजन सिंग चा संदेश : सोच बदलो, देश बदलेगा

हरभजन सिंग

हरभजन सिंग चा संदेश : सोच बदलो, देश बदलेगा

रशियातील मास्को येथे काल झालेल्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने क्रोयोशियावर ४-२ ने मात करून फ्रान्सने वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषकावर नव्याने नाव कोरले. फ्रान्स १९९८ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषका आपल्या काबीज केला आहे. खरा विश्चचषक फ्रान्सने जिंकला असला तरी सर्व जगाचे मन हे क्रोयशिया देशाने जिंकले आहे. कारण देखील तसेच आहे.

पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाऱ्या या छोट्याशा क्रोयशिया देशाची लोकसंख्या केवळ ५० लाख इतकीच हा देश नव्वदीच्या दशकात गृह युध्दाने ग्रस्त होता. त्यामुळे सर्वच क्रोयशियन युध्दाच्या छायेत होते. १९९१ मध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या या क्रोयशिया देशाला आपली ओळख निर्माण करण्यासाठी १९९८ सालापर्यंत वाट बघावी लागली. हा छोटा देश विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला असला तरी अख्या जगाच्या मनामध्ये घर करून गेला आहे.

या देशाची चुरशीची कामगिरी पाहता नेहमीच सक्रीय असणार क्रिकेटपटू हरभजन सिंग ने एक भावुक ट्विट केले आहे. आणि हे ट्विट करत त्याने देशातील सर्व नागरिकांना संदेशदेखील दिला आहे. हरभजनने ट्विट मध्ये असे लिहले आहे की, केवळ ५० लाख इतकी लोकसंख्या असणारा देश विश्वचषक स्पर्धेत फायनलपर्यंत पोहचतो, आणि आपल्या १३५ करोड देशाची लोकसंख्या हिंदू-मुस्लिम खेळत आहे. या भावुक ट्विटसोबत हरभजन सिंग ने ‘सोच बदलो, देश बदलेगा’ असा संदेश देखील दिला आहे.

हरभजन सिंग ने हे असे ट्विट करून देशात पसरलेल्या दुषीत वातवरणाची नागरिकांना जाणीव करून दिली आहे. रोज एक ना एक तरी हिंदू-मुस्लिमच्या लढ्यांची घटना ऐकायला मिळते.

ALSO READ :BREAKING: France Win World Cup 2018

Huawei expected to launch a phone with four cameras in India

Huawei expected to launch a phone

Huawei is set to launch the Nova 3 in China on July 18, the company confirmed a couple of weeks ago. Ahead of the launch, Huawei has listed the Nova 3 on a Chinese retail website, revealing the complete specs of the phone. The price of the handset, however, is still a secret. Huawei will be revealing the price of the Nova 3 on July 18 in China.

Soon after the China launch, Huawei is expected to launch the Nova 3 in the Indian market on July 26, reveals a company teaser.

Huawei has teased that the company will be launching a new device in India on July 26. The company, however, hasn’t confirmed the name of the device. The teaser doesn’t reveal any details about the upcoming device, apart from the fact that the phone will come with four cameras.

The teaser reads as follows — “A phone that can make you do more. Cameras that can fourfold your view. Four-in-one is #Coming4You!”

In the teaser, It clearly mentions that the upcoming phone will sport four cameras, two on the rear panel and two on the front. The Nova 3 comes with four cameras, two cameras on the rear and two on the front.

No further hardware details about the upcoming phone has been confirmed by the company. The phone that will be launching on July 26 will be an Amazon exclusive product. This bit of information has been confirmed by both Huawei and Amazon via an official teaser.

Meanwhile, some reports also claim that, alongside the Nova 3, the Chinese smartphone maker will also launch another phone called the Nova 3i in India on the same day. However, in the teaser, Huawei talks about the launch of only “A phone” with four cameras, which hints at only the Nova 3.

ALSO READ : Telecom Commission approves net neutrality

BrahMos missile successfully test-fired under extreme conditions

BrahMos missile

India’s supersonic cruise missile BrahMos was test fired at 10.18 AM from Odisha’s Chandipur range launch pad today (July 16) under extreme conditions.

The test was conducted in order to increase the longevity of its life.

BrahMos Aerospace, a joint venture between India’s Defence Research and Development Organisation and NPOM of Russia, is responsible for designing, developing and producing the missile.

The test-firing to “validate service life extension” of the missile will take place from a test range at Chandipur in Odisha in the third week of July, Sudhir Kumar Mishra, chief of BrahMos-Aerospace.

“Recently, we demonstrated the vertical dive capability of BrahMos. This can be used against targets in mountains and also against aircraft carriers,” he said.

A version of the missile with vertical launch capability for use in mountainous areas and against aircraft carriers will be ready soon, Mishra said, adding that a lighter version of air-launched BrahMos is at the drawing board stage.

ALSO READ : भारत करणार रशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी

अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस चे पदग्रहण व रक्तदानावर जनजागृती कार्यक्रम संपन्न

अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस

अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर सत्र २०१८-१९ साठी निवडलेली नवी कार्यकारिणी डॉ. हरीश वरभे, लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक अध्यक्ष, डॉ. अजय अंबाडे सचिव, व चमू यांचा पदग्रहण सोहळा रविवारी १५ जुलै २०१८ रोजी हॉटेल सेन्टर पॉईंट रामदासपेठ येथे थाटात पार पडला. सल्लागार नेत्ररोग चिकित्सक  डॉ. अजय अंबाडे यांनी सचिव पदाची सूत्र स्वीकारले.

अकादमी हि ५२ वर्ष जुनी प्रतिष्ठित वैद्यकीय चिकित्सकांची संगठना असून २००० हुन अधिक विशेषज्ञ व अतिविशेषज्ञ यांची सदस्यता असलेली देशातील एकमेवा प्रतिष्ठान आहे. शैक्षणिक व गुणवत्तापूर्ण कार्यक्रम व समाजसेवा प्रकल्प संस्थेमार्फत आपल्या मध्य भारतात राबवण्यात येत असतात.

पदग्रहण करणारे अन्य सदस्य या प्रमाणे होते. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल, माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद गांधी, माजी मानद सचिव डॉ. राजेश अटल, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र सरनाईक, सहाचिव डॉ. प्रशांत राहते व डॉ. संजय चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. संजय जैन.

कार्यकारी संचालक मंडळावर डॉ. अनुराधा रिधोर्कर, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. दिनेश सिंग, डॉ. दीपक जेसवानी, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. मनीष बाहेती, डॉ. मनोज पाहूकर, डॉ मेघना अग्रवाल, डॉ. नयनेश पटेल, डॉ. पंकज हरकुत, डॉ. सचिन देवकर, डॉ. सागर येळणे, डॉ. सुशील मानधनिया, डॉ. स्वप्नील देशपांडे, डॉ. वैशाली खंडाईत.

यंदाचे अकॅडेमी चे घोषवाक्य “सर्वोत्तम कडे वाटचाल” असे ठरविण्यात आले.

पदरोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  म्हणून मुंबई चे हॉस्पिटलचे रक्तविकार विभाग प्रमुख प्रख्यात रक्तदोष विशेषज्ञ व मुंबई हिमॅटॉलॉजि ग्रुप चे अध्यक्ष डॉ. एम बी अग्रवाल उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून इंडियन सोसायटी ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन चे अध्यक्ष डॉ. आर एन मकरू उपस्थित होते.

पद्ग्रहणापूर्वी विशेष सत्रात डॉ. निषाद धाकते व डॉ. अवतार किशन गंजू हे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आलेल्या रुग्णांवर चिकित्सा व प्रतिसाद यावर आपले मत मांडले. डॉ. रिया बल्लीकर  व डॉ. श्रीराम काणे हे पीठासीन अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

पदरोहण कार्यक्रमोपरांत निरंतर वैद्यकीय शिक्षण सत्र भरवण्यात आले. यात डॉ. हरीश वरभे यांनी अध्यक्षीय व्याख्यानात “सुरक्षित रक्तदानाकडे वाटचाल” वर मत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. माकरू व डॉ. शरद देशमुख हे अध्यक्षता केली. यंदा संस्थेच्या ५० वर्षाच्या वेळी झालेल्या सुवर्णजयंती प्रित्यर्थ प्रथमच एक व्याख्यान मला सुरु करण्यात येत आहे.

अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत टाटा ट्रस्ट व एनसीआय मध्ये सामंजस्य करार संपन्न

 

महाराष्ट्र में किसानों का आज से दूध आंदोलन

महाराष्ट्र

मुंबई : राज्य सरकार की ओर से किसानों को एक लीटर दूध पर 27 रुपये देने की घोषणा पूरी नहीं होने के विरोध में महाराष्ट्र में दूध उत्पादक किसान आज से [16 जुलाई] से आंदोलन करने वाले हैं|

इस आंदोलन का आह्वान शेतकरी संघटना के सांसद राजू शेट्टी ने की है और ऑल इंडिया किसान सभा और दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिति ने इसको समर्थन दिया है| किसान नेता अजित नवले ने मीडिया से बात करते हुए कहा की इस आंदोलन में हज़ारों किसान शामिल हैं जो 15 जुलाई से ही दूध उत्पादकों को बिक्री के लिए दूध नहीं देंगे|

करीब छह महीनों से सही दाम देने की मांग
किसान नेता अजित नवले ने बताया कि दूध उत्पादक किसान पिछले छह महीनों से राज्य सरकार से दूध के सही दाम देने की मांग कर रहे हैं और मार्च महीने में निकाले गए किसान लॉन्ग मार्च में भी किसानों ने यह मुद्दा उठाया था| इसके अलावा राज्य स्तर पर किसान पहले भी आंदोलन कर चुके हैं और साथ ही उन्होंने जिलाधिकारियों के दफ्तर में मुफ्त में दूध भी बांटा है|

किसानों को हो रहा है नुकसान
आंदोलन कर रहे संगठनों का आरोप है कि राज्य सरकार ने गाय के दूध पर 27 रुपये प्रति लीटर की कीमत देने का ऐलान किया है, लेकिन किसानों को केवल 17 से 20 रुपये ही मिलते हैं, जबकि बाज़ार में यही दूध करीब 40 से 45 रुपये की कीमत पर बेचा जाता है| किसानों का कहना है कि जब शहर में पानी भी 20 रुपये लीटर में बिकता है, तो किसानों को 1 लीटर दूध के लिये 17 रुपये मिलना उनके साथ नाइंसाफी है| एक लीटर दूध पर किसानों को करीब 10 रुपये का नुकसान हो रहा है|

हिंसक नहीं होगा आंदोलन
15 जुलाई को महाराष्ट्र के सांगली में स्वाभिमान शेतकरी संघटना के कार्यकर्ताओं ने दूध की एक टैंकर की तोड़फोड़ की और दूध को सड़क पर बहा दिया| हालांकि किसान नेताओं ने यह आश्वासन दिया है कि 16 जुलाई से होने वाली आंदोलन शांतिपूर्ण तरीके से की जाएगी और पहले केवल दूध को बिक्री के लिए नहीं दिया जाएगा और ज़रूरत पड़ने पर किसान सड़कों पर भी उतरेंगे|

और पढे : राज्यातील कोणत्याही मल्टिप्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी

भारत करणार रशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी

भारत

नवी दिल्ली – अमेरिकेचा दबाव झुगारत भारताने रशियासोबत करण्यात येणारा एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणेचा व्यवहार होणारच, असे स्पष्टीकरण दिले आहे. भारत रशियासोबत एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीसाठी वाटाघाटी करत असून अमेरिकेने यावर निर्बंध घालण्याची धमकी दिली आहे.

भारत स्वत:च्या सीमांच्या रक्षणासाठी आणि लष्कराच्या बळकटीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर हवाई सुरक्षा यंत्रणेबद्दल दीर्घकाळापासून रशियासोबत चर्चा सुरू आहे. परंतु अमेरिकेने रशियासोबत सैन्यसंबंध ठेवणा-या देशांवर निर्बंध लादण्यासाठी सीएएटीएसए नावाचा कायदा संमत केलेला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या निर्बंधांच्या धमकीनंतरही भारताने रशियासोबत करार होणारच, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

या क्षेपणास्त्र यंत्रणेबद्दल रशियासोबत दीर्घकाळापासून वाटाघाटी सुरू आहेत आणि व्यवहार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारताने आपल्या या निर्णयाबद्दल अमेरिकेला कळविल्याचे स्पष्टीकरण संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या संसदेचे एक शिष्टमंडळ भारत दौ-यावर आले होते. अमेरिकेचा सीएएटीएसए भारतावर लागू होणार का, असा प्रश्न सीतारामन यांना विचारण्यात आला असता त्यांनी हा कायदा अमेरिकेचा असून संयुक्त राष्ट्राचा नसल्याचे उत्तर दिले.

भारत रशियाकडून जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा एस-४००ची खरेदी करणार आहे. या यंत्रणेची मारक क्षमता ४०० किलोमीटर असून याद्वारे शत्रूचे क्षेपणास्त्र किंवा विमान अचूक नष्ट करता येऊ शकते. अमेरिकेने अलीकडेच भारतासोबत होणारी टू प्लस टू चर्चा लांबणीवर टाकली होती.

अधिक वाचा : जगातल्या सर्वात मोठ्या सॅमसंग मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन

Diljit Dosanjh To Get A Wax Statue At Madame Tussauds

Diljit Dosanjh

Diljit Dosanjh’s wax figure is being readied for Madame Tussauds Delhi, the Soorma actor announced on social media. “Finally, yeh din bhi aa gaya,” read the caption of Diljit Dosanjh’s post.

Diljit will add stardust to Madame Tussauds Delhi (located in Connaught Place), which already has wax figures of prominent personalities like Amitabh Bachchan, Shah Rukh Khan, Virat Kohli, Justin Bieber and several others. Diljit’s fans appear to be quite elated with the news and comments such as “well deserved. Love everything about your journey” and “Congratulations, looking forward to see it” have been posted. Our favourite – “Bhangra karan da pose banana.”

Diljit Dosanjh’s new film Soorma, a biopic on hockey player Sandeep Singh, releases on Friday. In the film, Diljit plays Sandeep Singh, who was paralysed after being accidentally hit by a gunshot on a train in 2006. However, he did not give up and returned to play.

Soorma has earned over 8 crore at the box office till now and mostly opened to positive reviews. Taapsee Pannu and Angad Bedi co-star with Diljit Dosanjh in Soorma, directed by Shaad Ali.

Diljit , a popular Punjabi singer and actor, debuted in Bollywood with 2016’s Udta Punjab. For the film, he won a Filmfare Award for Best Male Debut. Phillauri with Anushka Sharma and Welcome To New York, opposite Sonakshi Sinha, are some of his other Hindi films.

He has Kaneda, again with Anushka, and Arjun Patiala with Kriti Sanon in the pipeline. Kaneda also stars Arjun Kapoor.

ALSO READ : Ajay Devgn to Play Legendary Football Coach Syed Abdul Rahim Biopic

Rs 2,000 cr to be invested in NOGA

NOGA

Even as the Maharashtra Government is reeling under severe cash crunch, Union transport minister Nitin Gadkari has stepped in to revive the commercial viability of oranges produced in and around Nagpur. As the state government is suffering from lack of funds, Gadkari is planning to invest Rs 2000 cr Nagpur Orange Growers Association (NOGA), with support from central government and private investors in the ratio 49:51, respectively.

NOGA is a cooperative company that produces jams, sauces, etc. Addressing the Nagpur Rising conclave organized by Maharashtra Times on Sunday, the minister said, “NOGA produces very quality food products but it needs more money. As state government does not have funds, central government and a private party will chip in with the ratio being 49:51.”

The city MP further said that he had held talks with Big Bazaar owner Kishor Biyani and the latter had agreed to set up his company’s central godown here. “The group needs 10 acre and the project will create 10,000 jobs,” he added.

Turning to the multimodal passenger hub at Ajni, Gadkari said that the Central Jail would be shifted to Koradi, where land had been earmarked.

Gadkari further said that the central government had sanctioned Rs1,000 crore for Kanhan tunnel project. “The excess water of Kanhan river will be transported to Totladoh dam. Due to construction of Chaurai dam on Pench river upstream Totladoh is not getting filled up. The tunnel will meet Nagpur’s water need for coming fifty years,” he added.

The minister also said that an international standard garden would be set up in the catchment area of Ambazari Lake. “Nagpur Improvement Trust (NIT) is going to develop multimedia shows in Ambazari and Telangkhedi lakes. I have sanctioned Rs100 crore from Central Road Fund (CRF) for constructing the Telangkhedi tunnel, ” he added.

Fly Nagpur-Tadoba by sea plane soon
Turning to the sea plane project, he said that it would take off in three to four months. “We will connect Nagpur with Tadoba. The sea plane will land in Irai dam near Chandrapur,” he added.

Rs 600 cr for Gorewada zoo
He further said that Rs600 crore would be invested in Gorewada international zoo project to make Nagpur a tourist destination. “We are also developing a Gandhi-Ambedkar tourist circuit in Nagpur and Wardha,” added the CM.

Nagpur to be made medical hub
Commenting on his future plans, Fadnavis said that he wanted to make Nagpur a medical hub and set up a Indo-UK cooperation centre here. On city planning he said, “We have prepared the development plan of Nagpur metro region and now we will prepare a similar plan for the city.”

ALSO READ : Devendra Fadnavis to perform bhoomipujan for Rs 200 crore project on 15th july

BREAKING: France Win World Cup 2018

France with world cup

FRANCE 4 -2 CROATIA 

2018 World Cup Winner: France Beats Croatia

France defeated Croatia 4-2 in Sunday’s final match, winning the country’s second World Cup title.

The nation’s first World Cup title came in 1998, when France’s squad defeated Brazil 3-0 at home in Paris. France lost a chance at a second title during the 2006 World Cup against Italy in a shootout.

Russian president Vladimir Putin prepared to dish out the World Cup trophy
Russian president Vladimir Putin prepared to dish out the World Cup trophy

For Croatia, it’s a boulevard of broken dreams, but they can go home with their heads held high. They dominated this match for long periods, putting France under immense pressure. France enjoyed a bit of luck but were ultimately worthy winners. As Dider Deschamps gets the bumps from his players, Antoine Griezmann stands to one side weeping salty tears of joy.

France won the World Cup, with their stars Antoine Griezmann, Paul Pogba and Kylian Mbappé on the scoresheet, but Croatia will feel very hard done-by, thanks to an own goal, and VAR.

france vs croatia

Croatia were the better side in the first half but fell behind when Griezmann dived to win a freekick, which the unfortunate Mario Mandzukic headed past his own keeper. A fine goal from Ivan Perisic got Croatia back on terms.

But then the ball hit Perisic on the hand, the referee went over to the side of the pitch to check VAR, and awarded a penalty that was, at best, dubious. Griezmann nervelessly slotted it away.

After half-time, the French pulled away thanks to a strike from Pogba, only for a terrible blunder from Hugo Lloris to let Croatia back into the match. He tried to dribble past Mandzukic and the big striker had the simplest tap-in.

However, Mbappé scored to settle the matter and give France their second World Cup.

बुटीबोरी-हिंग़णा औद्योगिक क्षेत्र आदर्श नगर परिषद म्हणून उदयास यावे – नितीन गडकरी

nitin gadkari at bhoomi pujan ceremony butibori
नागपुर :- पंतप्रधान आवास योजनेच्‍या माध्‍यमातून बुटीबोरी क्षेत्रात 5 हजार घरे बांधून हा परिसर झोपडपट्टी मुक्‍त करावा. रेमंड कंपनींच्‍या आदर्श विदयालयाची (मॉडेल स्‍कुलची) स्‍थापना बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात झाल्‍यास येथील कामगारांच्‍या मुलांना उच्‍च प्रतीचे शिक्षण मिळेल. याकरिता जागेच्‍या उपलब्‍धतेसाठी राज्‍यशासनाने प्रयत्‍न करावेत .ही दोन्‍ही शहरे आदर्श नगर परिषद म्‍हणून राज्‍यात उदयास यावीत’, अशी आशा केंद्रीय रस्‍ते वाहतूक, महामार्ग व जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज व्‍यक्‍त केली.  केंद्रीय रस्‍ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (एन.एच.ए.आय.)  राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील बुटीबोरी एम.आय.डी.सी. चौकातील ‘टी’- जंक्शनवर बांधल्या जाणा-या उड्डाणपूलाच्‍या भूमीपूजनाप्रसंगी अध्‍यक्ष म्‍हणून ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्‍हणून मुख्ययमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तसेच केंद्रीय श्रम व रोजगार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)  श्री. संतोषकुमार गंगवार, पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे,  रामटेकचे खासदार श्री. कृपाल तुमाने , राज्‍यसभा खासदार डॉ. विकास महात्‍मे  व हिंगणा क्षेत्राचे आमदार श्री. समीर मेघे, याप्रसंगी प्रामुख्‍याने उपस्थित होते.
बुटीबोरी-हिंगणा या औद्योगिक भागाचे नगर परिषदामध्‍ये रूपांतर झाल्‍यामूळे या क्षेत्रात अनेक उद्योग येत आहेत. वर्ध्‍यापासून नागपूर, काटोल, रामटेक या गावांना जोडणारी ब्रॉडग्रेज मेट्रो रेल्‍वे सेवा सुरू करण्‍याचा करार हा रेल्‍वे मंत्र्याच्‍या उपस्थितीत नागपूरमध्ये 16 जुलै रोजी होणार असून त्या मेट्रोरेल्‍वेचे कोच बनविण्‍याचा कारखानाही बुटीबोरी क्षेत्रात स्‍थापन केला जाणार आहे. यामुळे येथील स्‍थानिक युवकांना रोजगाराच्‍या संधी मोठया प्रमाणात उपलब्‍ध होतील. या क्षेत्रात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनची महाविद्यालये उभारून आवश्‍यक मनुष्‍यबळ तयार करणे ही प्राथमिकता असली पाहिजे,   बुटीबोरी-हिंगणा क्षेत्रातील   कामगाराच्या  आरोग्‍यविषयक समस्‍या, निवास व्‍यवस्‍था , पेयजल तसेच महामार्गा जवळच्या अतिक्रमणाच्‍या समस्‍या या सर्वांच्या निराकरणासाठी स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्‍न करावेत. राज्य  कामगार विमा महामंडळाच्‍या सुमारे 180 कोटी रूपयांच्‍या तरतुदीने बांधले जाणारे हॉस्पिटल हे या क्षेत्रासाठी वरदान असून खाजगी हॉस्पिटल सारख्‍या चांगल्‍या वैद्यकीय सुविधा येत्‍या काळात कामगारांना मिळतील. बुटीबोरी उड्डणपूलाचे काम न्‍यायालयीन स्‍थगितीमूळे रखडले असतांना स्‍थानिक आमदार श्री. समीर मेघे यांच्‍या पाठपुराव्‍याने आता उड्डाणपूलाच्‍या कार्यातील सर्व अडचणी दूर झाल्‍या असून 850 मिटर लांबीच्या उड्डाणपूलाचे  सुमारे 45 कोटी रुपयाचे तरतुदीने  दिड महिन्‍यात प्रत्‍यक्ष बांधकाम कार्याला सुरूवात होईल, असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.
nitin gadkari at bhoomi pujan ceremony butibori
केंद्रीय  श्रम व रोजगार मंत्रालया अंतर्गत राज्‍य कर्मचारी महामंडळाच्‍या वतीने बुटीबोरीतील 5 एकर जागेत सुमारे 30 हजार चौ. मी. वर 200 खाटांची क्षमता असलेले एक सुसज्‍ज असे हॉस्पिटल सुमारे 175 कोटीच्‍या तरतुदीने बांधण्‍यात येणार आहे. यांचे भूमीपूजन श्री. संतोषकुमार गंगवार यांनी रिमोटची कळ दाबून केले .या इस्पितळात कर्मचा-यांचे आरोग्‍य केंद्रस्‍थानी ठेऊन सुमारे 50 बाहय रूग्‍ण विभागाची सुविधा तसेच चिकित्‍सा कक्ष, सिटीस्‍कॅन व एम.आर.आय.ची सुविधा व इतर सुविधा उपलब्‍ध राहणार आहेत. देशातील सुमारे 40 कोटी कामगार हे असंघटित क्षेत्रातील असून त्‍यांना ई.एस.आय.सी., ई.पी.एफ. (कर्मचारी भविष्‍य निर्वाह निधी) यासारख्‍या सुविधा मिळत नाहीत. 6 कोटी कामगारानांच वरील सुविधा प्राप्‍त होतात. ही तफावत दूर करण्‍यासाठी केंद्र शासन प्रयत्‍न करत आहे. ई.एस.आय.सी. च्‍या वतीने देशभरातील 300 जिल्‍हयात हॉस्पिटल्‍स कार्यरत असून त्‍यातील 16 महाराष्‍ट्रात आहेत. राज्‍यशासन व ई.एस.आय.सी. या दोघांच्‍या संयुक्त प्रयत्‍नांतून या हॉस्पिटल्‍सचा कारभार चालत असतो असे सांगून नागपूरातील रघुजीनगर येथील हॉस्पिटल हे ई.एस.आय.सी. मार्फत चालवले जाणार आहे, अशी घोषणा श्री. गंगवार यांनी यावेळी केली. उद्योजक  व मजदूर या दोघांच्‍या हिताचे श्रम कायदे बनविण्‍याच्‍या दिशेने आपले मंत्रालय कार्यरत आहे, असेही त्‍यांनी सांगितले.
महाराष्‍ट्र शासनाने ई.एस.आय.सी. हॉस्पिटलला रस्‍त्‍या लगतच जागा मिळावी यासाठी एम.आय.डी.सी. ला निर्देश दिले आहे यामूळे 1 लाख कामगारांना आरोग्‍य सुविधा मिळणार आहेत. या भागात महामार्गावरील उड्डाणपूल, कामगारांसाठी आवास व्‍यवस्‍था या मागण्‍या प्रलंबित होत्‍या त्या आता पूर्णत्‍वास जात आहेत, असे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मिहान प्रकल्‍प, आंतरराष्‍ट्रीय विमानतळ, रेल्‍वेचा कार्गो प्रकल्‍प तसेच समृद्धी महामार्गामूळे नागपूरशहर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनण्‍याचा मार्गावर आहे. कामगारांच्‍या वस्‍त्‍या हया गलिच्‍छ राहु नये यासाठी पंतप्रधान आवास योजना व कामगार कल्‍याण महामंडळातर्फे भरीव असे सुमारे 4.5 लक्ष रूपयाचे अनुदानही उपलब्‍ध असून सर्व कामगारांना निवासाची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी राज्‍य व केंद्र सरकार कार्यरत आहे, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.
विदर्भ मराठवाड्यातील एम.आय. डी. सी. ना छत्तीसग़डपेक्षा 10 पैसे कमी प्रति यूनिट दराने वीज उपलब्ध करुन दिल्याने उद्योग या विभागाकडे वळत आहेत. अशी माहिती उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी  यावेळी दिली. स्‍थानिक आमदार श्री. समीर मेघे यांनी बुटीबोरी क्षेत्रात कार्य करणा-या उत्‍तर भारतीयांची संख्‍या लक्षात घेता गोरखपूर, बनारसकडे जाणा-या रेल्‍वे गाडयांना बुटीबोरी रेल्‍वे स्‍थानकावर थांबा देण्‍यात यावा अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यासंदर्भात रेल्‍वे मंत्र्याची चर्चा करण्‍याचे आश्‍वासनही यावेळी दिले.
बुटीबोरी येथे राज्य परिवहन मंडळातर्फे बांधल्या जाणा-या बसस्थानकाचे भूमीपूजनही याप्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्‍प संचालक श्री. एन.एल.येवतकर यांनी केले. या कार्यक्रमास एन.एच.आय.य. चे क्षेत्रीय अधिकारी  श्री. चंद्रशेखर, ई.एस.आय.सी. चे आयुक्‍त श्री. कटारिया, राज्‍य परिवहन मंडळाचे उपमहाव्‍यवस्‍थापक श्री.पंचभाई , जि.प.अध्‍यक्षा निशा सावरकर, रामटेकचे आमदार मल्लिकार्जृन रेड्डी व परिसरातील नागारिक बहुसंख्‍येने उपस्थित होते.

World Cup Final France vs Croatia: Strengths, Weaknesses, Opportunities & Threats

france-vs-croatia

Didier Deschamps’ France look good for second World Cup triumph when they take on Croatia for the World Cup final on Sunday. France, who brought the second youngest squad to Russia along with England, are the lone pre-tournament favourites who have survived the ‘Curse of Russia’.

Croatia, on the other hand, defied all the odds to reach their first World Cup final. Blessed with the best midfield in the competition, the Balkan state had some close encounters in the knockout stages before they found their way.
Though the French side look sorted ahead of the finale but still they have to be wary of the Croatian side and avoid looking over-confident.
Here’s a look at the four factors which may be decisive in the final and also might end up choosing the eventual winner.

Strengths:

France
For Les Bleus both their attack and the defence have impressed throughout the tournament. If Greizmann and Mbappe have scored three goals each then Varane and and Umtiti scored two decisive goals in the quarters and semis respectively. Not only scoring goals, France have also been stingy in their own half with goalie Lloris leading the charge. Hugo Lloris has managed to keep a clean sheet against Uruguay and the Belgians, who could do no wrong in the goal scoring department until last Tuesday when they met the French team in the semis. In fact, Lloris has saved each of the last seven shots on target that he has faced. That said, France’s goal-scoring ability will be their prime strength going into the final.
Croatia
Croatia’s midfield might end up being stuff of legend if they go past France on Sunday in the final. Not only in the build-up, the Croatian midfield comprising captain Luka Modric and Ivan Rakitic have netted three goals for the side. Croatian coach Dalic hit the sweet spot with his plan of playing Modric up in a more attacking role. The move has borne dividend for the side. Modric’s ability of being comfortable on the ball with both feet may become a headache for France and adding to that are the different kind passes in his armoury. One of the few in this World Cup who can pass the ball both forward and sideways, Modric’s range is limitless and he being at the centre of the Croatian midfield France might need to be wary of him.

Weaknesses:

France
Going into the final, the French side looks like a well-oiled machinery and have hardly shown any signs of weakness. Whether it be scoring goals, saving goals, making a comeback after going down, Didier Deschamps and his boys have all things sorted. Since the start of the competition, France have trailed in a game for a total of only nine minutes and that speaks volume about the quality of the side.

Croatia
Modric and his side could not manage to win their last three games in regular time. They won their round of 16 match against Denmark as well quarterfinal match host Russia on penalties. In the semi-final, they beat England in extra time. Therefore, fatigue from their previous three matches might end up being a deciding factor. Another thing, which may be a cause of concern, will be the age difference of both the sides. France will surely have an upper hand if the match again goes past regular time.

Opportunities:

France
France will look to cash in on the youth advantage. Croatia, on the other hand, have looked vulnerable at the start and take their own sweet time to get in the groove. France can look to make good use of this anomaly to pump in few goals, making it impossible for the Croats to make a comeback. The French side have conjured up something new in every match, so Croatia are bound to take some time before they get used to the French tactics.

Croatia
The French side have got their game right in every department. It would be difficult for Croatia to contain them as well as score goals against them. So, Croatia have to be really strong and pro-active in their counter attacks.

Threats:

France
Croatian captain Luka Modric will be France’s primary threat. A pocket-sized dynamite, Modric has the ability to anticipate the position of his teammates without even looking up. Not only does he score fantastic goals, he is always a lurking danger as he can put the ball in the net at any moment or set up a dangerous assist. France has to ensure that Modric does not get the time and space to play a perfect ball to his teammates. Apart from Modric, Croatia always depend on Mario Mandzukic for goals. Mandzukic will always wait for the right ball, so the big French defence have to be alert and mark him well all through the match.

Croatia
Croatia have to keep a special eye on Antoine Griezmann and Kylian Mbappe for obvious reasons. If Mbappe is known for his great pace and the electric surge forward, then Griezmann’s accuracy in shooting, especially from outside the box is second to none in the competition. Both will look to score the winner for France. An ageing Croatian defense might have a tough time to slow down Mbappe, so they would need a dedicated marker for him.

मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत टाटा ट्रस्ट व एनसीआय मध्ये सामंजस्य करार संपन्न

tata trust nagpur
नागपुर :- मुंबईतील प्रख्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटलवर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण आहे. या परिस्थितीत उपचारासाठी मध्य भारत व विदर्भाच्या दुर्गम भागातील कॅन्सर पीडितांना नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट दर्जेदार रुग्णसेवेसाठी मैलाचा दगड ठरू शकते. आज टाटा ट्रस्ट व एनसीआय यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा आपणास आनंद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल ट्रस्ट आणि नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय) यांच्या दरम्यान आज एक सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ व मध्य भारतातील रुग्णांना माफक दरात, जागतिक दर्जाचे उपचार व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. 2012 पासून एनसीआय कॅन्सर रूग्णांसाठी कार्य करत असून आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या भागातील गरजू, गरीब रुग्णांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर तातडीचा उपचार मिळणार आहे. जामठा परिसरामध्ये 25 एकरामध्ये उभारण्यात येत असलेल्या एनसीआयच्या नव्या इमारतीमध्ये आज हा सामंजस्य करार झाला. यावेळी व्यासपीठावर टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त वेंकटरामन, टाटा ट्रस्टचे संचालक कैलाश शर्मा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, टाटा ट्रस्टचे वित्तीय अधिकारी आशिष देशपांडे, एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, माजी खासदार अजय संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईमध्ये टाटा ट्रस्टच्या कॅन्सर हॉस्पिटलमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरवर दर्जेदार उपचार केले जातात.  या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. दुर्गम भागातील नागरिक मुंबईत पोहोचू शकत नाही. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या सहकार्याने, त्यांच्या निष्णात डॉक्टरांच्या सल्ल्याने व दर्जेदार उपचार पद्धतीने मध्य भारतातील व विदर्भातील दुर्गम भागातील नागरिकांना मदत करणे शक्य होणार आहे. मुंबईतील ताण कमी करण्यासाठी आजचा करार होत असून या ऐतिहासिक कराराचा साक्षीदार असल्याबद्दल आनंद होत आहे. यावेळी त्यांनी प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा ट्रस्टने अनेक सामाजिक क्षेत्रात घेतलेल्या भरारीचा उल्लेख केला. यासोबतच शेती, आरोग्य, ग्राम विकास यामध्ये टाटा ट्रस्टचे उल्लेखनीय योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. टाटा ट्रस्टसोबत एनसीआय यांचा हा करार दीर्घ काळ चालेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी टाटा ट्रस्ट व्यवस्थापकीय विश्वस्त श्री वेंकटरामन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज पश्चिम बंगाल (कोलकाता), झारखंड, कर्नाटक, ओडिसा यानंतर एनसीआयच्या मदतीने कॅन्सर पीडितांना जागतिक दर्जाच्या सुविधा नागपूरमधून उपलब्ध करता येत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री महोदयांनी ही संधी उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. मुंबईमध्ये एकाच ठिकाणी कॅन्सरच्या रुग्णांना सुविधा देणे शक्य नसल्यामुळे खाजगी आणि सार्वजनिक संस्थांच्या माध्यमातून देशभर टाटा ट्रस्ट कॅन्सर पीडितांच्या रुग्णसेवेसाठी अनेक करार करत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉक्टर आनंद पाठक यांनी रुग्णालयच्या संदर्भात माहिती दिली. 2012 मध्ये धरमपेठ येथे सुरू झालेल्या एनसीआय इन्स्टिट्यूटचे मोठे स्वप्न आज अस्तित्वात येत आहे. आतापर्यंत या संस्थेमार्फत ६ हजार रुग्णांना मदत केली. 2017 मध्ये रुग्णालयाचा पहिला टप्पा सुरू झाला. जागतिक दर्जाचे उपचार नागपूरमध्ये सुरू करण्यात आले. लहान मुलांसाठी विशेष उपचार केंद्र सुरू केले आहे. 100 पेक्षा जास्त मुलांवर आतापर्यंत या ठिकाणी उपचार करण्यात आले आहे. याशिवाय या इस्पितळामध्ये निष्णात डॉक्टर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असेल, तसेच संशोधन कार्य देखील या केंद्राचे एक वेगळे वैशिष्ट्य ठरेल. ग्रामीण भागात कॅन्सर प्रतिबंध मोहिमेसाठी रुग्णालयाचा मोठा हातभार लागेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मंडळाचे सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी यावेळी प्रास्ताविक केले. सामंजस्य करार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवनिर्मित रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एका वार्डचाही शुभारंभ केला.

मनपा व दृष्टी – स्पर्श आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

नागपुर :- आपले व्यक्तिमत्व घडत असताना आपले पालक, मित्र मंडळी, नातेवाईक यांचा जेवढा हातभार असतो  तेवढाच हातभार समाजाचा देखिल असतो. त्याच समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. नागपूर महानगरपालिका, दृष्टी – स्पर्श आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि सक्षम यांच्या सहकार्याने सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचा उद्‌घाटन सोहळा शनिवार रोजी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, सक्षमचे विदर्भ प्रांत अध्यक्ष सुधाकर इंगोले, सक्षम नागपूरचे अध्यक्ष उमेश अंधारे, दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्राचे संचालक दीपक खिरवडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, अतिशय स्त्युत्य असे प्रदर्शन मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवत आहे. या सर्व चित्रांमधून कलाकाराची प्रतिभा दिसून येत आहे. ही चित्रे दृष्टीहीन मित्रांनाही अनुभवता येत आहे. चित्राला स्पर्श करून दृष्टीहीन मित्रांना ब्रेल लिपीच्या साह्याने ही चित्र ओळखता येतात. याशिवाय डोळसांसाठी चित्रांच्या सौंदर्यात भरही पडते, असेही महापौर नंदा जिचकार यांनी प्रतिपादित केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी केले. या चित्र प्रदर्शनामागील पार्श्वभूमी त्यांनी विषद केली. त्यांनी साकारलेल्या एका ब्रेल पेन्टींगचे मान्यवरांच्या हस्ते विधीवत उद्‌घाटन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रदर्शनात सुप्रसिद्ध नट अभिताभ बच्चन यांची बॅल्क चित्रपटातील भूमिका साकारलेले चित्र, सुप्रसिद्ध नट दिलीप प्रभावळकर यांच्या आवडत्या दहा व्यक्तीरेखा पेंटीगच्या माध्यामातून साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय रस्ता सहज ओलांडणारी दृष्टीहीन मुलगी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, कोरलेला प्राचीन शिलालेख, निसर्गचित्र, ललितकला मांडणारी चित्रे या प्रदर्शनात मांडलेली आहे. या प्रदर्शनासाठी नागपूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व अंध शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. हे चित्रप्रदर्शन अर्थपूर्ण आणि मनमोकळा संवाद साधणारी पर्वणीच नागपूरकरांसाठी आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवणाऱ्या सावकारांवर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुर :- राज्यातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची माफी झाल्यानंतरही अनेक सावकारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी परत केलेल्या नाहीत. अशा सावकारांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात केलेली आहे. कर्जमाफी झाल्यानंतरही अनेक सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्याच ताब्यात ठेवल्या असल्याची बाब विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि विद्या चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणली. यावेळी सुरुवातीला राज्यमंत्री प्रवीण पेाटे यांनी उत्तर दिले. मात्र, विषय गंभीर असल्याचे बघून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत म्हणाले, की या संदर्भात तत्काळ समिती नेमून सरकारने सावकरांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करुन देखील जर शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या नसतील तर त्यांच्यावर कारवाई करुन त्या जमिनी तात्काळ परत शेतकऱ्यांना दिल्या जातील, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिले.

मुकेश अंबानी अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्ल्ूमबर्ग बिलिनियर निर्देशांकानुसार शुक्रवारी अंबानी यांचे नेटवर्थ ४४.३ अब्ज डॉलर (३.०३ लाख कोटी रुपये) झाले आहे. जॅक मा यांचे नेटवर्थ ४४ अब्ज डॉलर (३.०१ लाख कोटी रुपये) चे आहे. जॅक मा यांची कंपनी अमेरिकी शेअर बाजारात लिस्टेड आहे. त्यामुळे त्यांच्या नेटवर्कची आकडेवारी गुरुवारच्या शेअरच्या भावावर आधारित आहे. मुकेश अंबानी यांनी २००२ मध्ये वडील धीरूभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर समूहाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे नेटवर्थ वाढण्यामागे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीचे सर्वात मोठे योगदान आहे. जानेवारी ते आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची वाढ झालेली आहे.

मुकेश अंबानी :नेटवर्थ ३.०३ लाख कोटी रुपये (२०१८ मध्ये २७,५०० कोटी रुपयांनी वाढली)
जॅक मा : नेटवर्थ ३.०१ लाख कोटी रुपये (२०१८ मध्ये ९,५०० कोटी रुपयांनी घटली)

रिलायन्स इंडस्ट्रीजचा मार्केट कॅप शुक्रवारी पहिल्यांदा ७ लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. दिवसभराच्या व्यवहारात हा ७,०१,४०४ कोटी रुपये (१०२ अब्ज डॉलर) पर्यंत पोहोचला. त्याच वेळी शेअरदेखील ११०७.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. व्यवहाराच्या शेवटी शेअर १०९६.७५ या पातळीवर बंद झाला, त्या वेळी मार्केट कॅप कमी होऊन ६,९४,९४४ कोटी रुपयांवर आला. गुरुवारीच कंपनीचा मार्केट कॅप १० वर्षात दुसऱ्यांदा १०० अब्ज डॉलरच्या वर गेला होता, पहिल्यांदा १८ ऑक्टोबर २००७ रोजी कंपनी १०० अब्ज डॉलरची झाली होती. त्यावेळी एका डॉलरची किंमत ३९.५९ रुपये होती आज जी ६८.५३ रुपये आहे.

पाच जुलै रोजी रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत (एजीएम) मुकेश अंबानी सांगितले होते की, २०२५ पर्यंत कंपनीचा आकार दुपटीने वाढणार आहे. त्यानंतर केवळ सहा सत्रांत रिलायन्सच्या शेअरमध्ये १३.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ब्रोकिंग संस्था के. आर. चौकसेचे एमडी देवेन चौकसे यांनी सांगितले की, काही वर्षांत नफा दुपटीने वाढल्यास शेअरची किंमतही दुपटीने वाढणार आहे.

पी. व्ही. सिंधू थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

पी. व्ही. सिंधू

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू ने थायलंड ओपन वर्ल्ड सुपर 500 स्पर्धेत मलेशियाच्या सोनिया चिहला सरळ गेममध्ये नमवित महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

दुसर्‍या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत 35 व्या स्थानी असलेल्या सोनियाचा 21-17, 21-13 असा अवघ्या 36 मिनिटांमध्ये पराभव करत पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या सिंधूचा सामना पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्का तुनजुंगशी होणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीला सिंधूला म्हणावा तसा सूर गवसला नाही व गेमच्या मध्यंतरापर्यंत सोनियाकडे 11-7 अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने आपला खेळ उंचावत 13-12 अशी आघाडी घेतली. पहिला गेम 21-17 असा जिंकत सिंधूने बाजी मारली.

सिंधूने दुसर्‍या गेममध्ये 6-3 अशी आघाडी घेतली. पण, सोनियाने खेळ उंचवत सामना 8-8 असा बरोबरीत आणला. दुसर्‍या गेमच्या मध्यंतरापर्यंत सिंधूकडे 11-9 अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने सोनियाला कोणतीच संधी न देता विजय मिळवला.

अधिक वाचा : फिफा विश्‍वचषक २०१८ : तिसऱ्या स्थानासाठी आज लढत रंगणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण होणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण होणार

इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला तीन वर्षे लागणार असून २०२० पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल. स्मारकासाठीची संपूर्ण साडेबारा एकर जागा ताब्यात आली असून बांधकामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.

इंदूमिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा राज्य सरकारच्या ताब्यात आली असून प्रॉपर्टी कार्डवर नावही लागले आहे. सर्व नकाशे मंजूर झाले असून जोत्यापर्यंतच्या बांधकामाची परवानगी मिळाली आहे. सीआरझेड क्षेत्राबाहेरील जमिनीवर बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी एमएमआरडीएने १५० कोटी रुपये दिले आहेत. पैशाची कमकरता भासणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राजकुमार बडोले यांच्या समितीने या स्मारकासाठी आंदोलन केलेल्या प्रत्येक संघटनेशी, नेत्यांशी भेटून आराखडय़ाची चर्चा केली आहे. सर्व आमदारांनी ही याचे सादरीकरण केले जाईल. हे काम पूर्ण करण्यास तीन वर्षांची मुदत आहे. २०२० पर्यंत काम पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्व अडचणी दूर करणार

सरकार मंद गतीने काम सुरू आहे असा आरोप संजय दत्त यांनी केला, तर प्रकाश गजभिये यांनी नकाशे मंजूर नसताना काम करत नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोप फेटाळून लावत, जर तुम्ही आरोप करणार असाल तर तुम्ही १५ वर्षे सत्तेत असताना जागा ताब्यात न घेता आराखडय़ासाठी कॉम्पिटेशन केली. यात राजकीय अभिनिवेश नाही. तुम्ही जेवढे बाबासाहेबांना मानता, तेवढा मी ही मानतो. जेथे अडचनी येतील, त्या दूर केल्या जातील असे सांगितले.

अधिक वाचा : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साधेपणाने पोलिस दादा भारावले

Devendra Fadnavis to perform bhoomipujan for Rs 200 crore project on 15th july

देवेंद्र फडणवीस, नागपूर

Devendra Fadnavis, Chief Minister, will perform bhoomipujan of a Rs 200 crore project by Japanese company Horiba in Butibori industrial estate on July 15. The company is starting the project in Nagpur district in response to an appeal made by Fadnavis to Atsushi Horiba, Founder of Horiba Group, two years ago when he had gone to Chakan in Pune district for a project’s inauguration.

Horiba’s investment in Butibori industrial estate in Nagpur district will house medical factory and central warehouse spread across 12 acres. Nitin Gadkari, Union Minister for Road Transport and Highways, Shipping, and Water Resources; Chandrashekhar Bawankule, Guardian Minister of Nagpur district; Krupal Tumane, Ramtek MP; Sameer Meghe, MLA; will be the guests on this occasion. Dr Jai Hakhu, Chairman of Horiba India; Dr Rajeev Gautam, President of Horiba India, also will grace the occasion.

Horiba India is setting up the facility to manufacture cell counter machine and chemicals required thereof. Besides, it will have a world-class central warehouse. The investment in the first phase is pegged at Rs 200 crore. The first phase work is likely to be completed by December 2019. In the second phase, the investment size is expected to be bigger. The project is expected to generate around 1,000 opportunities of direct and indirect employment.

As per the company’s website, Horiba Group has worldwide presence. Its companies provide an ‘extensive array of instruments and systems for application ranging from automotive R&D, process and environmental monitoring, in-vitro medical diagnostics, semi-conductor manufacturing and metrology, to a broad range of scientific R&D and QC measurements.’

Horiba India is a subsidiary of Horiba Japan, with a workforce of over 380 employees. It started its operations in India in 2006 with five business verticals including automotive test systems, process & environment, medical, semi-conductor and scientific.

Read Also : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साधेपणाने पोलिस दादा भारावले

Soorma : Diljit Dosanjh Makes Sandeep Singh’s Biopic Watchable

Soorma

Soorma Movie Review

There are multiple motivational stories we all are familiar with, but there are some which despite being little-known can touch the deepest part of our soul. The story of hockey player Sandeep Singh – which might be new to many – will encourage you to keep going when faced with never-ending formidable obstacles.

It is an incredible story of an equally incredible individual who came into hard times, but was firm about making a different set of choices in his life. It is a story about a hockey legend who rather than losing hope and giving up, decided to pick himself up, brush himself off, and continue moving with the hope to achieve his goals.

However, it is sad that the cinematic treatment of Singh’s story – which is both captivating and impactful – comes across as a classic example of how much Bollywood loves its cliché ridden films.

Directed by Shaad Ali, the film recounts the life story of Sandeep, who garnered huge popularity not as the fastest drag-flicker, but also as a penalty corner specialist and the real ‘Soorma’ of Indian Hockey. The 131-minute tale works like a typical sports drama. It reflects the life of the protagonist at his highest and lowest, which is perhaps the reason why you can’t help but fall for it.

Even though you know what would happen next, you’d watch it because you can’t say no to the high of feeling great and having your heart ripped out.

Soorma makes for a stimulating drama with a complete focus on all key elements – the ecstasy of victory, the anguish of defeat, conquest over adversity and comfort in the face of tragedy, but it is propelled primarily by Diljit Dosanjh’s sincere performance.

Diljit is convincing in putting forth the anguish and pain of Singh after he was injured by a gunshot fired accidentally in 2006. He conveys his character’s emotions often without saying a word. The sequence wherein he hits himself after realising his inability to live an independent life show his incredible ability to capture a sportsperson that the public only thought they knew.

While Taapsee exudes an impressive confidence and vulnerability, it is disappointing that the director preferred to focus more on her as Singh’s muse rather than a proficient hockey player. The supporting performances are praiseworthy, particularly Bedi as the supportive brother, Satish Kaushik as the concerned father and Vijay Raaz as the high-spirited coach.

ALSO READ : Ajay Devgn to Play Legendary Football Coach Syed Abdul Rahim Biopic

फिफा विश्‍वचषक २०१८ : तिसऱ्या स्थानासाठी आज लढत रंगणार

फिफा विश्‍वचषक

सेंट पीटर्सबर्ग: फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सुरुवातीला ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना व पोर्तुगाल यांसारखे संघ विश्‍वचषकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते, मात्र स्पर्धा जसजशी मध्याकडे वाटचाल करत होती, तसतसे इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघांकडे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जाऊ लागले. मात्र विश्‍वचषकाच्या अंतिम टप्प्यात हे दोन्ही संघ उपान्त्य फेरीत बाहेर पडले आणि आता या दोन दावेदारांमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी महत्त्वपूर्ण लढत आज  (शनिवार) रंगणार आहे.

इंग्लंड आणि बेल्जियम हे दोन्ही संघ याआधी गटसाखळीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यात बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव करत गटातील अव्वल स्थान काबीज केले होते. उद्याच्या सामन्यातही इंग्लंडपेक्षा बेल्जियमचे पारडे अधिक जड मानले जात आहे. कारण बेल्जियमच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केलेच आहे, त्याचबरोबर त्यांच्या खेळाडूंनी संघासाठी बहुमोल कामगिरी नोंदवली आहे.

एडन हॅझार्ड, केव्हिन डी ब्रुयने, ड्राइज मेर्टेन्स, रोमेलू लुकाकू आणि ऍक्‍सेल वित्सेल या मातब्बर खेळाडूंच्या उपस्थितीत बेल्जियमने चांगली कामगिीर केली असली, तरी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये गोल करण्यात येत असलेल्या अपयशामुळे त्यांना या कमकुवत बाजूचा फटका बसताना दिसून येत आहे. तर युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या इंग्लंडच्या संघाने विश्‍वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये गोल करण्यात यश मिळवले आहे. मात्र, त्यांची बचावफळी काहीशी कमकुवत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच उपान्त्य सामन्यात आघाडीवर असतानाही त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

फिफा विश्‍वचषक आजची लढत-

दि. 14-07-2018
तिसऱ्या स्थानासाठी सामना –
1) इंग्लंड (13) – प्रमुख खेळाडू- हॅरी केन, हॅरी मॅग्वायर, कायरॉन ट्रिपियर, जेस्सी लिनगार्ड, डेले अली व ऍश्‍ले यंग.

विरुद्ध बेल्जियम (3) – प्रमुख खेळाडू- एडेन हॅझार्ड, मरोने फेलैनी, केविन डी ब्रुईन, रोमेलू लुकाकू व नासर चॅडली.
ठिकाण- क्रेस्टोव्हस्की स्टेडियम, सेंट पीटर्सबर्ग
वेळ – सायंकाळी 7-30

अधिक वाचा : Hima Das :First Indian woman athlete to win a gold at the world level

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साधेपणाने पोलिस दादा भारावले

देवेंद्र फडणवीस

नागपुर :- उपराजधानित सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे 4 हजार 800 पोलिस बन्दोबस्तासाठी नागपूर शहरात आलेले आहेत. त्या पोलिस बांधवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुकवारी प्रादेशिक पोलिस प्रशिक्षण केंद्रात भेट घेवून त्यांच्यासमवेत मुक्त संवाद साधला.

मुख्यमंत्री येताच धुळे जिल्ह्यातील पोलिस शिपाई योगेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी साधेपणाने पोलिसांसोबत रांगेत उभे राहून स्वत: भोजन घेतले. तसेच पोलिसांसोबत बसून मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

त्यांनी पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. प्रत्येकाच्या जवळ जावून मुख्यमंत्री त्यांची राहण्याची, जेवण्याची, वैद्यकीय सुविधांची माहिती घेत होते. स्वत: मुख्यमंत्र्यांकडुन झालेल्या या आस्थेवाईक चौकशीने सर्व पोलिसही भारावून गेले.

 

राज्याच्या विविध भागातून राज्य राखीव पोलिस दल, महामार्ग सुरक्षा पथक, ग्रामीण पोलिस, मुंबई रेल्वे या विविध दलाचे सुमारे 4 हजार 800 पोलिस सध्या नागपूरात अधिवेशन कर्तव्यावर तैनात आहेत.

पोलिस आयुक्तालयामार्फंत शहरातील 56 ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी ठिकाणापासून बंदोबस्ताच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्यासाठी वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणी दुपारी पोलिसांसाठी बफे पध्दतीनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी 10 वैद्यकीय पथके तैनात असून पॉलिक्लिनिक मार्फंतही पोलिसांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. महिला पोलिसांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी माहिती घेतली.

पोलिसांसमवेत संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोठया कालावधीनंतर नागपूरात पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाचे एक वेगळे आव्हान आपल्या समोर होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला मोठ्या पावसाचा सामना करावा लागला. या कठीण प्रसंगी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी फार चांगले कार्य केले. चोख बंदोबस्त ठेवण्यापासून लोकांना मदत करण्यापर्यंतचे त्यांचे कार्य निश्चितच आर्दशवत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांच्या हितासाठी राज्य शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्याच्या सर्व भागात पोलिसांसाठी 50 हजार नवीन निवासस्थाने बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिसांना स्वमालकीचे घर मिळावे यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलिसांना वैयक्तीक घर खरेदी करिता आतापर्यंत 208 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून यापेक्षा अधिक रक्कम अजून दिली जाईल. महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील अग्रगण्य पोलिस दल आहे. आपण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याला जगातील उत्तम पोलिस दल बनविण्यासाठी कार्य करु, असे ते म्हणाले.

नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यावेळी म्हणाले की, गृह विभागाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे मागील तीन वर्षात पोलिसांच्या अनेक प्रलंबीत प्रश्नांना न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलिस दल अधिक सक्षम बनत आहे. नागपुरातही पोलिस दलाच्या सक्षमीकरणातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. पासपोर्ट पडताळणीचे सुलभीकरण, भरोसा सेल, अत्याधुनिक कंन्ट्रोल रुम, पोलिस ड्युटी मीट सारखा उपक्रम, डिजीटल चार्जशीट, ट्राफिक क्लबसारखी संकल्पना राबविण्यात आली आहे. एका खाजगी सर्वेक्षणानुसार जनताही पोलिस दलाच्या प्रतिमेविषयी तसेच वागणुकीविषयी समाधान व्यक्त करित असून त्यात 135 ते 157 टक्के सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे, असे ते म्हणाले.

अधिक वाचा : नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प स्थानिकांवर लादणार नाही – मुख्यमंत्री

CSIR-NEERI to organize Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture on July 16

CSIR-NEERI

Nagpur : CSIR-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI) will organise Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture on 16 th July, 2018 in the NEERI Auditorium at 4.30 pm.

The lecture will be delivered by the Chief Guest Dr. T. Srinivasu, Professor & Head, Department of Botany, RTM Nagpur University. He will speak on the topic ‘Electronic Herbarium and Digital Database of Nagpur’.

Dr. Rakesh Kumar, Director, CSIR-NEERI said that the Institute organizes Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture every year as a tribute to Late Dr. Ashok S. Juwarkar who was Former Head of Land Environment and Management Division at NEERI.

Several wastelands, belonging to Manganese Ore India Limited in Maharashtra, Western Coalfields Limited in Madhya Pradesh and Kudremukh Iron Ore Company Limited in Karnataka, were rejuvenated under the supervision of late Dr. Ashok S. Juwarkar.

ALSO READ : महात्मा फुले मार्केट होणार शिफ्ट ?

महात्मा फुले मार्केट होणार शिफ्ट ?

mahatma_phule_market
नागपुर :- सीताबर्डी येथील मुंजे चौकातील महात्मा फुले मार्केट (नेताजी फुले मार्केट) हे मौजा बाबुलखेडा येथील मनपाच्या विस्तारीत जागेमध्ये स्थानांतरणासाठी नागपूर महानगरपालिका पुढाकार घेत आहे. यासंदर्भातील आढावा बैठक आमदार सुधाकर कोहळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१३) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आली.
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (बाजार विभाग) विजय हुमणे, धंतोली झोन सहायक आयुक्त स्मिता काळे, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
नेताजी फुले मार्केट हे सीताबर्डी मुंजे चौकात स्थित आहे. मुंजे चौकात मेट्रो रेल्वेच्या विस्तारीत कामामध्ये नेताजी मार्केट हलविण्यात येत आहे. हे मार्केट मौजा बाबुलखेडा मनपाच्या मालकीच्या विस्तारीत जागेत स्थानांतरण करण्याचा विषयावर बैठकीत चर्चा झाली. मार्केटकरिता राखीव असलेली दोन एकर जागा फूल विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना ९९ वर्षांकरिता लीजवर उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कोढे, उपअभियंता शकील नियाजी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विजेच्या धक्क्याने जख्मी झाल्यास सरकारकडून उपचाराचा खर्च : ऊर्जामंत्री बावनकुळे

नागपुर :- राज्यात कुठेही विजेच्या धक्का लागून जखमी झाल्यास राज्य सरकारकडून उपचाराचा खर्च देण्यात येणार आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. खेड-आळंदीचे आमदार सुरेश गोरे यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.
खेड मतदारसंघातील रोहकल या गावी दुचाकीवर जाणाऱ्या आई व मुलाच्या अंगावर वीजवाहक तार पडल्याने ते जखमी झाले होते. याप्रकरणी महावितरणच्या भोंगळ कारभारासंदर्भात गोरे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. यावर बावनकुळे यांनी सांगितले, की या घटनेनंतर तार जोडणीच्या अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच जखमींना महावितरणने तातडीची मदत दिल्ली आहे. विजेच्या धक्क्याने जे व्यक्ती मृत्यूमुखी पडतात, अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारकडून ४ लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्यात येते. ही भरपाई देण्यात पूर्वी उशीर लागत होता. पण आता मदत मिळण्यासाठी सुलभ प्रक्रिया केली आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले, की कधी-कधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांची पिके जळून खाक होण्याच्या घटनाही घडतात. त्याची भरपाईही लवकर देण्याबाबत पावले उचलण्यात येणार आहेत. राज्यात जुने विद्युत खांब, तार व यंत्रणा याची गेल्या तीस वर्षापासून देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्याकरिता राज्य सरकारकड़े ७ हजार ३०० कोटींचा आराखडा तयार असून त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल अशी त्यानी ग्वाही दिली.

Nagpur Weather

Nagpur
haze
27 ° C
27 °
27 °
22 %
0kmh
0 %
Wed
31 °
Thu
43 °
Fri
44 °
Sat
44 °
Sun
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...