Home Blog Page 257

मुलाला सोबत घेऊन कुठलीही बनवाबनवी केली नाही; महापौर नंदा जिजकर यांचा खुलासा

नागपूर : सॅनफ्रान्सिस्को येथे आयोजित पर्यावरणावरील परिषदेला सोबत चालण्यासाठी मी आधी महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना विचारले होते. परंतु कोणीही तयार नव्हते त्यामुळे मुलाला खाजगी सहायक म्हणून सोबत घेऊन गेले मुलाला सोबत नेऊन मी कुठलीही निवडणूक कुठलीही फसवणूक किंवा चुकीचे काम केले नाही अशा शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी त्यांच्या वादग्रस्त अमेरिका दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांकडे खुलासा केला शुक्रवारी शहरात पसरल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सॅनफ्रान्सिस्को जी कॉन या मंडळावर मला सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले असल्यामुळे त्यांच्या निमंत्रण विचार मी तिकडे गेले होते प्रवास फार लांबचा असल्याने मी मुलाला घेऊन येईल असे आयोजकांना सांगितले होते त्याला खाजगी सचिव म्हणून नाहीतर खाली साहेब म्हणून घेऊन गेले होते मला तिथे सादरीकरण करायचे होते आणि त्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती त्याला होती त्यामुळे त्याला घेऊन गेले ज्यावेळी मला जायचे होते त्यादिवशी महापालिकेत या विषयाबाबत माहिती असलेले सक्षम अधिकारी उपलब्ध नव्हते मुलाला घेऊन गेल्यामुळे त्याची बरीच मदत झाली आणि यात काहीच गैर नाही कुठली ही बनवाबनवी केली नाही या परिषदेसाठी मुलाला नोंदणी सुद्धा वडाफोन कंपनीच्या नावाने केली होती. खाजगी सहायक म्हणून कोणालाही आणू शकता असे जी कॉनने जाण्याआधी सत्ता पक्षासह उपमहापौरांना सांगितले होते असेही स्पष्ट त्यांनी केले.

अधिक वाचा : एम्प्रेस मॉलसह कळमना येथील देह व्यापाराच्या अड्ड्यांवर धाड; SSB ची कारवाई

PM Narendra Modi Lays Foundation Stone for Rs 13,000 Crore Talcher Fertiliser Project

Prime Minister Narendra Modi to attend the Indian Science Congress (ISC) in Nagpur on January 3, 2023
Prime Minister Narendra Modi to attend the Indian Science Congress (ISC) in Nagpur on January 3, 2023

Talcher : Prime Minister Narendra Modi Saturday said the Rs 13,000 crore-project to revive the Talcher fertiliser plant will for the first time see coal being converted into gas for use as feedstock and for producing neem-coated urea.

The project, which will start production in 36 months, will help cut import of natural gas and fertiliser and make India self-reliant, he said. “Our aim is to take India to new heights of growth,” he said at a function organised to mark commencement of the project.

Projects like the fertiliser plant here are central to India’s growth story, he said. “This plant will use latest technology as well.” The beginning of work on the plant would fulfill the dreams that should have been fulfilled long ago, he said. The project will produce 1.27 million tonne of neem-coated urea – a crop nutrient, and would use coal-gasification technology to produce feedstock for the plant.

ALSO READ : आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोगय योजनेचा रविवारी शुभारंभ

‘Village Rockstars’ becomes India’s official entry to Oscars 2019

Village Rockstars

India has finally picked a film for it’s official entry to Oscars 2019. It’s neither Padmaavat, nor Raazi, But Assamese film Village Rockstars by Rima Das has been announced as India’s official contender for the 91st Academy Awards in the Best Foreign Language Film category. But it wasn’t easy considering it battled with over 28 films to make the cut.

Jury member Anant Mahadevan said, “Village Rockstars is the closest film made by international standards. Very proud and to select this film and send it to the Oscars.”

ALSO READJohn Abraham unveiled first poster of ‘Batla House’

The plot revolves around Dhunu, a girl who grows up in poverty and learns to fend for herself. However, that does not prevent her from following her dream of forming a rock band and owning a guitar someday.

The coming-of-age film had earlier bagged the Best Feature Film trophy at the 65th National Film Awards, besides also winning Best Child Artist, Best Location Sound Recordist and Best Editing. And it remains to be seen if it will make it to the 91st Academy Awards. Up until now, only three films until now have made it till the last round and were nominated in the foreign language film category – Mehboob Khan’s Mother India (1957), Mira Nair’s Salaam Bombay! (1988), and Ashutosh Gowariker’s Lagaan (2001). The gala is scheduled to be held on February 24, 2019.

 

राज्यातील 37 उपप्रादेशिक परिवाहन (आर.टी.ओ.) अधिकारी निलंबित गृह विभागाची मोठी कारवाई

Yashwant Sinha

मुंबई – राज्यातील गृह विभागाकडून उपप्रादेशिक परावाहन अधिकारी (आर.टी.ओं.)वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील उपप्रादेशिक परिवाहन (आर.टी.ओ.)चे तब्बल 37 अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. वाहन देण्यासाठी शारिरीक योग्यता प्रमाणपत्र देताना वाहन या अधिकाऱ्यांकडून गडबडी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक यांचा समावेश आहे. वाहन आणि वाहन परवाना म्हटलं की आर.टी.ओ. अधिकाऱ्यांच नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जात नाही. मात्र, हेच अधिकारी अनेकदा आपल्या सोयीने कामकाज करतात. तर, भ्रष्टाचाराच्या यादीतही अनेक अधिकाऱ्यांची नावे येतात. मात्र, आता गृह विभागाने तब्बल 37 आर.टी.ओ. अधिकाऱ्यांचे निलंबित करत अशा अधिकाऱ्यांना चाप दिला आहे. मे.मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 28/2013 नुसार वाहनांना योग्यता प्रमाणपत्रे देताना नियमानुसार काटेकोर तपासणी करण्याते आदेश दिले होते. तरीही, उप-प्रादेशिक परिवाहन कार्यालय यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, पनवेल व ठाणे या कार्यालयात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये नियमबाह्य रितीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचे उघडकीस आला. त्यानंतर, संबंधिक कार्यालयातील 28 मोटार वाहन निरीक्षक आणि 09 सहायक मोटार वाहन निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

अधिक वाचा : उच्च न्यायालयाकडून गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, डीजेवरील बंदी कायम

John Abraham unveiled first poster of ‘Batla House’

John Abraham unveiled first poster of 'Batla House'

John Abraham on Friday unveiled the first poster of his next film Batla House. Directed by Nikkhil Advani, the film is written by Ritesh Shah. And while the release date of the film was unveiled on Friday itself, John on Saturday shared that the film revolves around the story of India’s most “decorated/controversial” cop.

While in the first poster, John’s cop was surrounded by several news headlines detailing the encounter, the one shared today sees him meaning only business. He captioned the poster as, “95 mins that took 8yrs to be resolved and changed his life forever.” The story of India’s most Decorated/Controversial Cop. #BatlaHouse.”

The film, slated to release on August 15, 2019, is set to clash with Ayan Mukerji’s Brahmastra, co-starring Alia Bhatt and Ranbir Kapoor and Mikhil Musale’s Made In China starring Rajkummar Rao and Mouni Roy in key roles.

ALSO READ : Thugs of Hindostan : Yash Raj Films today unveiled the first look of Katrina Kaif as Suraiyya

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोगय योजनेचा रविवारी शुभारंभ

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

नागपूर : प्रधानमंत्री आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे उद्घाटन रविवार, दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील उद्घाटन सोहळा बचत भवन येथे सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्यात नोंद झालेल्या लाभार्थ्यांपैकी निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात या योजनेच्या ई-कार्डाचे वाटप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनेत पात्र लाभार्थी कुटुंबासाठी 5 लाख रुपये वर्षातून एकवेळा उपचारासाठी मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात या योजनेचे 3 लाख 77 हजार लाभार्थी आहेत. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व डागा स्मृती महाविद्यालयाचा या योजमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

आयुष्यमान भारत या योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने तसेच सर्व विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त विरेंद्र सिंग तसेच मुख्य कार्यकारी आधिकारी संजय यादव यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आरोग्य उपसंचालक संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेंद्र सवाई यांनी केले आहे.

अधिक  वाचा : मनपाचा रोजगार मेळावा बेरोजगार आणि दिव्यांगांना दिशा देणारा : आ. सुधाकर कोहळे

एम्प्रेस मॉलसह कळमना येथील देह व्यापाराच्या अड्ड्यांवर धाड; SSB ची कारवाई

Empress mall sex racket nagpur

नागपूर (प्रतिनिधी): शहरात प्रख्यात एम्प्रेस मॉल मध्ये N सलून येथून चालनाऱ्या देह व्यापाराचा सामाजिक सुरक्षा शाखे च्या( SSB ) पथकाने, एम्प्रेस मॉलसह ,कळमना येथे  सुरु असलेले देह व्यापाराच्या अड्डाचा पर्दाफाश केला. प्रथम कारवाई गांधीसागर तलाव येथील एम्प्रेस मॉलमध्ये करण्यात आली. सामाजिक सुरक्षा शाखेला मॉलमधील पहल्या माळ्यावर असलल्या ‘ N सलुन अ‍ॅण्ड स्पा’मध्ये देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. स्पाची मालक दर्शना उर्फ खुशी अनिल धकान (३५) रा. काचीमेट वाडी आहे. पोलिसांनी धाड टाकण्याची योजना आखली. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता डमी ग्राहक स्पामध्ये पाठवण्यात आला. खुशीने दीड हजार रुपयात एका तरुणीचा सौदा केला. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकून खुशीला पकडले. स्पा मध्ये तीन तरुणी सापडल्या. एक तरुणी दिल्लीची राहणारी आहे. पोलिसांनी स्पा मधून मोबाईल, रुपये आणि रजीस्ट्रर जप्त केले. अड्ड्यावर सापडलेल्या तरुणीचा विचारपूस केल्यावर पोलिसांनी खुशीला ताब्यात घेतले. खुशीला आॅक्टोबर २०१७ मध्ये सुद्धा वाडीमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवतांना पकडले होते. सुटल्यानंतर तिने अड्डा बंद केला होता. यानंतर एम्प्रेस मॉलमध्ये स्पा च्या नावावर देह व्यापार करू लागली. तिने ५० हजार रुपये महिना भाड्याने स्पा घेतला होता.Empress mall sex racket nagpur

दुसरी कारवाई झोन पाचच्या विशेष चमूने कळमना येथे सुरु असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर केली. येथे एक महिला आणि आॅटोचालकास पकडले. पोलिसांना कविता बांदे ही महिला देह व्यापार चालवित असल्याची माहिती मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून कविताशी संपर्क साधला. त्याने दोन हजार रुपयात तरुणीचा सौदा केला. कविताने ग्राहकास आरोपी स्वीटी बागडे हिच्या घरी जाण्यास सांगितले. कविताने आॅटो चालक शेख कलीम शेख मुनीर (३२) रा. शेखनगर खरबी याच्यासोबत तरुणीला स्वीटीच्या घरी पाठवले.डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीसांनी धाड टाकून स्वीटी आणि कलीमला पकडले. त्यांच्याकडे तरुणीही सापडली.

कविता अनेक दिवसांपासून देह व्यापाराशी जुळलेली आहे. तिला यापूर्वीही पकडण्यात आले होते. ती नुकतीच जामिनावर सुटून आली आहे. त्यामुळे ती ग्राहकांना स्वत:च्या घरी बोलावण्याऐवजी स्विटीकडे पाठवते. आॅटोचालक तिच्या टोळीशी जुळलेला आहे. तो तरुणीला अड्ड्यावर पोहोचवण्याचे काम करतो. आरोपींच्या विरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ओमप्रकाश सोनटक्के, पीसीआय जितेंद्र ठाकूर, कर्मचारी राजकुमार जनबंधू, महेश बावणे, पंकज लांडे, विनोद सोनटक्के, सूरज भारती, प्रमोद वाघ, दिनेश बाने यादव, प्रभाकर मानकर, रवींद्र राऊत, मृदुल नागरे, दयाराम आणि सुजाता यांनी केली.

कृत्रिम तलावांमधील गणेशमूर्ती विसर्जनाला उत्तम प्रतिसाद

ganesh-visarjan-artificial-pond-nagpur

नागपूर: जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दहाही झोन मिळून सुमारे २५० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव येथे गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी असली तरी या ठिकाणी मोठे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. या तलावांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

फुटाळ्यावर ग्रीन व्हिजीलची सेवा

फुटाळा तलावावर वायुसेनेच्या दिशेने होत असलेले गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक दक्ष आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनच ते या तलावावर सेवा देत आहे. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करीत आहेत. ganesh-visarjan-artificial-pond-nagpurनिर्माल्य कलशातच निर्माल्य टाकण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार फुटाळा तलावाच्या वायुसेनानगरच्या दिशेने ठेवलेल्या कृत्रिम टँकमध्ये १४ सप्टेंबर रोजी २७१, १५ सप्टेंबर रोजी १६५, १६ सप्टेंबर रोजी ८५ आणि १७ सप्टेंबर रोजी ६१०, १८ सप्टेंबर रोजी ९७, १९ सप्टेंबर रोजी २४४, २० सप्टेंबर रोजी ६२, २१ सप्टेंबरला २०० अशा एकूण १७३४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. आजपर्यंत याच ठिकाणी १८ टन निर्माल्य संकलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्वयंसेवी संस्था देणार सेवा

नागपूर शहरातील विविध पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था मनपाच्या खांद्याला खांदा लावून अखेरच्या दिवशी विसर्जन मिरवणूकसमयी सेवा देणार आहे. या स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक विविध ठिकाणी भाविकांना मार्गदर्शन करतील. निर्माल्य कलशात निर्माल्य दान करण्यासाठी आणि कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करतील. या स्वयंसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्य करा : महापौर

महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पूर्वीपासूनच जनजागृती केली आहे. जलप्रदूषण होऊ नये, यासाठी पूर्ण प्रयत्न आहेत. नागरिकांनी कृत्रिम तलावातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे आणि निर्माल्य कलशातच निर्माल्य दान करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

संततधार पावसामुळे नागपुरकरांना उकाड्या पासून दिलासा

rain in nagpur
नागपुर : मागील काही दिवसापासून उपराजधानित वातावरण उष्ण झाले होते त्यापासून आज नागपुरकरांना दिलासा मिळाला कारण गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज सकाळपासून शहरात हजेरी लावली. दोन आठवड्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. मात्र, आता आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागपूरकर सुखावले आहेत.
आज सकाळपासून रिमझिम पाऊस होता. मात्र, दुपार होताच पावसाचा जोर वाढला आहे. शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही भागात वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाच्या लपंडवामुळे शेतकरी त्रस्त होते. मात्र, अचानक बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना थोड्या प्रमाण का होईना दिलासा मिळाला आहे. उशीरा पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. परतीच्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. मात्र, बऱ्याच भागांत सोयाबीन कापणीला आला आहे. या पावसामुळे सोयाबीन कुजण्याची व त्याला कोंब येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाचे आगमन झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.

मनपाचा रोजगार मेळावा बेरोजगार आणि दिव्यांगांना दिशा देणारा : आ. सुधाकर कोहळे

मनपाचा रोजगार मेळावा बेरोजगार आणि दिव्यांगांना दिशा देणारा : आ. सुधाकर कोहळे

नागपूर : शहरात अनेक रोजगार मेळावे होतात. नोंदणी होते. मात्र, नंतर त्याचा पाठपुरावा होत नाही. मात्र, नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे आयोजित रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण आणि प्रशिक्षणानंतर पाठपुरावा करून रोजगार उपलब्ध करून दिल्या जातो. ही गौरवास्पद बाब आहे. हा मेळावा खऱ्या अर्थाने समाजातील उपेक्षित घटकांना दिशा देणारा असल्याचे प्रतिपादन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सफाई कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता आणि दिव्यांगांकरिता रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी (ता. २१) करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, मनपाच्या सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, हनुमाननगर झोन सभापती रूपाली ठाकूर, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, कामगार नेते राजेश हाथीबेड, वरिष्ठ विकलांग समाजसेवक नामदेवराव वलगर, स्वीकार संस्थेचे अध्यक्ष अभय दिवे, हेक्सावेअरच्या व्यवस्थापक प्रियंका चौधरी, सीपेटचे व्यवस्थापक अमोल चावके, आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या सूर्या शर्मा, अखिल भारतीय अपंग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे भास्करराव मनवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, येथील स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तर ते शहर सोडून मोठ्या शहरात स्थलांतरित होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या उद्योगांना येथे घेऊन येत आहेत. येथे रोजगार उपलब्ध नाहीत म्हणून रोजगाराच्या शोधात या शहरातील सव्वा तीन लाख अभियंते दुसऱ्या शहरात गेले. ही परिस्थिती आता बदलायला हवी. रोजगार मार्गदर्शनासोबतच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, जे नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून होत आहे. लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले.

महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, नागपूर महानगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी नुकतेच झोननिहाय महिला मेळावे घेऊन कौशल्य विकासासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. अशा मेळाव्यानंतर महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घ्यावे, स्वयंरोजगार सुरू करावा, यासाठीही महिला व बालकल्याण समिती कार्यरत असून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानासंदर्भात माहिती दिली. या अभियानांतर्गत एकूण ६० संस्था विविध क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणासाठी कार्यरत आहेत. १४ सेक्टरच्या माध्यमातून ४० पेक्षा अधिक कोर्सेसचे प्रशिक्षण लाभार्थ्यांना देणे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन आनंद आंबेकर यांनी केले.

चौधरी, चावके यांचा सत्कार

दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हेक्सावेअरच्या व्यवस्थापक प्रियंका चौधरी आणि सीपेटचे व्यवस्थापक अमोल चावके यांचा आमदार सुधाकर कोहळे, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रियंका चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

लाभार्थ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण

कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन रोजगार प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना यावेळी प्रशिक्षण प्रमाणपत्र व नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. सरीता हटवार, सारिका महेशगवळी, किरण पिल्लई, शीतल ठाकरे, प्रदीप मेश्राम, कुणाल गायकवाड, शुभम पाटील, मनीष पाटील, अश्विनी झुरमुरे, पूजा भांडेकर, आकांक्षा चौधरी, नीकिता श्रीवास, रुतुजा गाडगे, पूजा माहुरकर, सुषमा ठाकरे, स्वाती डोंगरे, सविता सेलोकर, स्नेहा इंगळे यांना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आले.

व्यवसाय संधीचे सादरीकरण

यावेळी विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीविषयी निरनिराळ्या संस्थांनी सादरीकरण केले. आभा जेम्स ॲण्ड ज्वेलरी, व्हॅल्यू थॉट आयटी टेक्नॉलॉजी, सिग्मा इंस्टिट्यूट, आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थांनी यावेळी विविध क्षेत्रातील व्यवसाय संधीचे सादरीकरण केले. सभागृहाबाहेर विविध संस्थांचे स्टॉल्स लागले होते. या स्टॉल्सवरून लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली.

अधिक वाचा : महावीर युथ क्लब तर्फे क्षमावानी समारोह व महावीर युवा गौरव पुरस्कारचे आयोजन

Nagpur : Drug peddler arrested, heroin worth Rs 92,000 seized

Nagpur : Drug peddler arrested

Nagpur : Tehsil police on Thursday seized heroin worth Rs 92,000 and arrested a drug peddler. However, another drug peddler managed to dodge police and went absconding.

On Thursday around 6.30 pm, the Senior Police Inspector of Tehsil Police Station received a tip-off from an informant that two persons were standing in front of Kamalbaba Dargah and were in possession of narcotics substance. Acting swiftly, a team of cops reached the spot and detained one of the persons and frisked him.

Cops found the person, named Shahbaz alias Sonu Mohd Israel alias Manza (25), resident of Mominpura, in possession of 23 grammes of heroin worth Rs 92,000. Cops have also seized a red-coloured Activa moped (MH-49/AW 1592) worth Rs 35,000. The other person, named Mohd Israel alias Manza Karim Ulla Patel (54) father of Shahbaz, managed to give cops a slip and went absconding.

An offence under Sections 21, 29 of NDPS Act has been registered against the accused.

ALSO READ : Girl dies after 3 months who was attacked by jilted lover

क्या विराट कोहली अब क्रिकेट छोड़ बॉलीवुड मे डेब्यू करेगे?

विराट कोहली

क्या टीम इंडिया के कैप्टन विराट कोहली क्रिकेट के अलावा नया काम तलाश चुके हैं. दरअसल, विराट के एक लेटेस्ट ट्वीट से सोशल मीडिया पर ऐसी कन्फ्यूज़न हो रही है. विराट ने एक पोस्टर शेयर करते हुए लिखा कि दस साल बाद वो दोबारा डेब्यू कर रहे हैं, इस बार फिल्म के मैदान में. ‘ट्रेलर द मूवी’ के नाम से शेयर किए गए इस पोस्टर में विराट सुपर हीरो के अंदाज में नजर आ रहे हैं. लेकिन पोस्टर में एक हिंट है. विराट जिस कपड़े के ब्रांड का प्रमोशन करते हैं ये फिल्म उन्हीं के द्वारा प्रायोजित है. हो सकता है कि विराट किसी नए विज्ञापन में नजर आने वाले हैं.

पोस्टर में विराट के लुक की बात करें तो उसकी क्या ही तारीफ करें. विराट यूं ही अपने स्टाइल से दर्शकों को दीवाना बनाते आए हैं. हां वो एक्टिंग कैसी करेंगे इस बारे में तो कुछ कहा नहीं जा सकता, क्योंकि ऐड फिल्मों में तो कुछ ज्यादा देखने को नहीं मिलता. वैसे एक्टिंग के मामले में विराट अपने घर में क्लास ले सकते हैं. अरे भई उनकी धर्मपत्नी अनुष्का शर्मा बॉलीवुड की जानीमानी अदाकारा हैं. ऐसे में जरूर अनुष्का ने कैप्टन कोहली को अच्छा परफॉर्म करने की टिप्स दी होंगी.

पोस्टर में दी गई जानकारी के मुताबिक, फिल्म का नाम ‘ट्रेलर: दि मूवी’ है. विराट की ये फिल्म 28 सितंबर को रिलीज होने वाली है. अब अगर ये सब ऐसा ही है जैसा नजर आ रहा है तो हमें कोहली की इस फिल्म का बेसब्री से इंतजार है.

और पडे : सनी देओल कि भैय्याजी सुपरहिट का टीजर हुआ रिलीज

Indian Coffee House at Sadar gets stay on vacating the eatery

Indian Coffee House

Nagpur : Coffee connoiseurs and patrons visiting at 60 year old Indian Coffee House being run in LIC owned building in Sadar, takes a sip of relief as the Supreme Court put the stay on vacating the eatery.

Over the years, this Coffee House has become a social hub of many old timers. There was a time it became a favourite spot for the intellectuals to gather. However, since last 10 years, the coffee workers’ society, that runs the joint, has been facing the threat of being evicted by LIC.

The stay order was issued on Thursday. Manoj Pillai, the counsel for coffee house management, confirmed that a stay has been granted, adding that a detailed order will be uploaded subsequently. It began with the LIC demanding an enhanced rent of around one lakh a month for the 3,380 square feet premises for which it gets Rs 10,000 now. However, the later action for eviction under the public premises act was initiated. LIC wants the premises for its own use.

In 2014 the LIC had cleared the premises following an order by the Estate Officer of the corporation. The coffee house management had challenged the move in the high court on the grounds that its relationship as tenant and landowner with LIC is governed by rent control act and not the public premises act.

ALSO READ : Ten electric vehicle charging stations in nagpur

Change your debit and credit cards by December 31; here’s the reason why

debit and credit cards

In order to increase the security in transactions of credit cards and debit cards, banks are replacing the existing cards of their customers. Banks are now offering EMV chip cards as a substitute for the existing magnetic stripe-cards. This step has been taken after Reserve Bank of India (RBI) directed all banks to replace all magnetic-stripe cards with EMV chip cards by December 31, 2018. EMV stands for Europay, Mastercard and Visa.

The older magnetic-stripe credit and debit cards will not be valid after December 31, 2018 and this applies to domestic as well as international cards. Cards whose deadline ends after December 31, 2018 will also be invalid after the December deadline. Therefore, banks are informing their customers about replacement of cards, which will be done for free of cost.

The RBI direction has come in order to better levels of security in debit and credit cards’ transactions. Chip-based cards, also known as chip and PIN cards and are more secure than the magnetic-stripe cards. While magnetic-stripe cards only require a swipe to complete a transaction on (Point of Sale) PoS devices, the chip-based cards also require a pin to complete the transaction. Moreover, the sensitive data in EMV cards is stored in a chip, due to which it makes it difficult for fraudsters to clone the card. The information in the chip is encrypted, which provides extra level of security.

So EVM chip cards help in a great extend to stop physical cloning of cards. But in the case of online transactions, the risks of fraud will still exist, so customers need to take precautions for that. Customers are always advised by banks not to share sensitive card-related data with anyone.

Read Also : Government Announces Merger Of Bank of Baroda, Dena Bank And Vijaya Bank

सनी देओल कि भैय्याजी सुपरहिट का टीजर हुआ रिलीज

बॉलीवुड एक्टर सनी देओल, अरशद वारसी, एक्ट्रेस अमीषा पटेल, प्रीति जिंटा की फिल्म ‘भैय्याजी सुपरहिट’ का टीजर आज रिलीज हो गया है। लंबे वक्त के बाद इस फिल्म से एक्ट्रेस अमीषा पटेल और प्रीति जिंटा कमबैक कर रही हैं। इस वजह से ये फिल्म और भी ज्यादा सुपरहिट हो सकती है और जैसा कि फिल्म का नाम ‘भैय्याजी सुपरहिट’ तो रखा ही गया है। ऐसा ही फिल्म का सुपरहिट टीजर भी रिलीज हुआ है।

फिल्म ‘भैय्याजी सुपरहिट’ के टीजर की शुरुआत होती है, बनारस…पूरे शहर में बस एक ही आदमी का राज चलता है भैय्याजी यान की सनी देओल। उसके बाद एंट्री होती है अरशद वारसी की जिनसे सनी देओल पूछते हैं अमिताभ अमिताभ का क्या हैं। इसके बाद आती है प्रीति जिंटा की जो कि बन्दूक धाय-धाय चलाते हुए एंट्री कर रही हैं और मजेदार पंच लाइन के साथ कॉमेडी करेंगी। इसके बाद आती है अमिषा पटेल जिनसे अरशद वारसी कहते हैं छोटा से प्रॉब्लम है वो डॉन है।

फिल्म के टीजर से इतना तो समझ आ ही गया है कि इसमें भैय्याजी डॉन के किरदार में हैं और फि्ल्म में एक्शन के साथ कॉमेडी का तड़का लगाया गया है। फिल्म में सनी देओल का डबल रोल दिखाया जाएगा और ये उनके करियर में पहली बार होगा जब एक्टर किसी फिल्म में डबल रोल करेंगे। इसी के साथ फिल्म ‘गदर’ के बाद सनी देओल और प्रीति जिंटा की जोड़ी पर्दे पर कई सालों बाद नजर आएगी। एक्ट्रेस अमीषा पटेल भी फिल्म में कई सालों बाद नजर आएंगी।

और पढे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बालजीवनावर आधारित ‘चलो जिते है’ चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद

उच्च न्यायालयाकडून गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, डीजेवरील बंदी कायम

उच्च न्यायालयाकडून गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, डीजेवरील बंदी कायम

गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे व डॉल्बीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. ध्वनीप्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने डीजे व डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला आहे.

गणेशोत्सवातील गोंगाटाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास परवानगी नाकारली होती. याविरोधात प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड आणि लाइटनिंग असोसिएशनने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत गणेशोत्सवादरम्यान डीजे व डॉल्बीला परवानगी देण्यास हायकोर्टाने नकार दिला. चार आठवड्यांनी या प्रकरणावर हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. हायकोर्टातून दिलासा न मिळाल्याने याचिकाकर्ते आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत डीजे व त्यासारखी कर्णकर्कश आवाज करणारी वाद्ये वाजवणे सुरू करताच त्यांची किमान आवाजमर्यादा ही १०० डेसिबलपर्यंत असते. त्यामुळेच कमालीचे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या या वाद्यांना गणपती विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य उत्सवांत परवागी दिली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टात मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने शुक्रवारी डीजे व डॉल्बी मालकांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

अधिक वाचा : गणेश टेकड़ी मंदिर में 1101 किलो के लड्डू का महाभोग लगाया गया

महावीर युथ क्लब तर्फे क्षमावानी समारोह व महावीर युवा गौरव पुरस्कारचे आयोजन

नागपुर : महावीर युथ क्लब तर्फे येणाऱ्या २४ सप्टेबर रोजी शहरात क्षमावानी समारोह व महावीर युवा गौरव पुरस्कारचे चे आयोजन करण्यात आले आहे. सादर कार्यक्रम रेशीमबाग स्तिथ सुरेश भट सभागृहात आयोजित केला असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहराची प्रथम नागरिक महापौर सौ. नंदाताई जिचकार, पोलिस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्यय, श्री. मनीषभाई मेहता, उद्योगपती यांची उपस्थिति राहणार असून विशेष अतिथी म्हणून शहर भाजपा अधक्ष्य आणि आमदार श्री. सुधाकरजी कोहळे, आमदार श्री. गिरीशजी व्यास, आमदार श्री. विकासजी कुंभारे, श्री. अनिलजी जैन, सौ. शालू अवकाश जैन, श्री. जितेन्द्रजी तोरावत, श्री. महीपाल सेठी, श्री.धनराजजी गडेकर राहणार आहे.
या भव्य महावीर युवा गौरव २०१८ कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री. मनीष द्वेन्द्र्कुमार जैन यांना यावर्षी चा मुख्य पुरस्कार देण्यात येणार असून राज्य स्तरीय विशेष सन्मान पुरस्कार श्री. डॉ. महावीर सोयीतकर, चंद्रपूर यांना देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय विशेष सम्मान पुरस्कार श्री. कनकराय (कन्नुभाई) सावडीया (नागपूर), श्री. आनंदरावजी सावने (नागपूर) यांना देण्यात येत आहे.

जम्मू-कश्मीर में आतंकियों ने 3 पुलिसकर्मियों को अगवा कर की हत्या

जम्मू-कश्मीर में आतंकियों ने 3 पुलिसकर्मियों को अगवा कर की हत्या
Representative image

श्रीनगर : जम्मू-कश्मीर के शोपियां जिले में आतंकियों ने शुक्रवार को 3 पुलिसकर्मियों को अगवा कर हत्या कर दी। जम्मू-कश्मीर पुलिस ने इन्हें ढूंढने के लिए सर्च ऑपरेशन शुरू किया था। बताया जा रहा है स्थानीय आतंकियों ने इन पुलिसकर्मियों का अपहरण किया था। जिनमें 3 स्पेशल पुलिस ऑफिसर (एसपीओ) और 1 पुलिसकर्मी शामिल थे। पुलिसकर्मियों के शव सर्च ऑपरेशन के दौरान कापरन गांव में मिले।

अगवा किए गए पुलिसकर्मियों की पहचान फिरदौस अहमद कूचे, कुलदीप सिंह, निसार अहमद धोबी और फैयाज अहमद बट के रुप में हुई है। संबधित सूत्रों ने बताया कि अगवा किए गए पुलिसकर्मी दक्षिण कश्मीर में दो गांवों कापरिन और बटगुंड के रहने वाले हैं। इनमें तीन एसपीओ हैं और एक पुलिस कांस्टेबल है।

जम्मू-कश्मीर में पंचायत चुनाव होने से पहले आतंकियों की तरफ से इसे टालने के लिए पुरजोर कोशिशें की जा रही हैं। एक बार फिर घाटी में आतंकियों ने स्थानीय पुलिसकर्मियों को अगवा कर उनकी निर्मम हत्या की है।शुक्रवार को शोपियां में चार स्पेशल पुलिस अफसरों (एसपीओ) को किडनैप कर लिया गया। इनमें से तीन पुलिसकर्मियों को आतंकियों ने मार दिया है। जबकि कुछ देर बाद ही आतंकियों ने एक पुलिसकर्मी को छोड़ दिया है। तीनों पुलिसवालों के शव बरामद कर लिए गए हैं। चार पुलिसकर्मियों में से सिर्फ फयाज़ अहमद भट्ट ही वापस लौटे हैं।

ये किडनैपिंग तब हुई है जब हिज्बुल के आतंकी रियाज़ नाइकू ने पुलिसकर्मियों को धमकी दी है। एक ऑडियो क्लिप सामने आई है जिसमें नाइकू कह रहा है कि सभी पुलिसकर्मियों को चार दिन में अपनी नौकरी छोड़ दें।नाइकू का कहना था कि नए कश्मीरी लड़के पुलिस ज्वाइन ना करें। आपको बता दें कि इससे पहले भी कई बार आतंकियों ने पुलिसकर्मियों को किडनैप कर उनकी निर्मम तरीके से हत्या कर दी थी। जिसके बाद से ही घाटी में काफी बवाल है।

इससे पूर्व गत 31 अगस्त को दक्षिण कश्मीर में आतंकियों ने पुलिसकर्मियों के 11 रिश्तेदारों को अगवा किया था। हालांकि बाद में उन्हें छोड़ दिया था। आतंकियों का कहना था कि पुलिसकर्मी उनके परिवार के कुछ सदस्यों को ले गए हैं और हम चाहते हैं कि उन्हें वापस भेज दें।

और पढे : पैनगंगेत पांच युवक बुडाले, दोघांचा मृत्यू : सेल्फी घेण्याच्या नादात नाव उलटली

Thugs of Hindostan : Yash Raj Films today unveiled the first look of Katrina Kaif as Suraiyya

The fourth character poster of Thugs of Hindostan is out and this one introduces Katrina Kaif’s Suraiyya. In the poster, Katrina can be seen posing on a stage in front of an audience.

According to the makers, Katrina “plays the role of an outrageously beautiful performer Suraiyya in Thugs of Hindostan. Suraiyya is the most gorgeous girl in British India who makes every man go weak in their knees. She is the best dancer of the country that people throng to watch.”

From this character introduction, we can be sure that Katrina will surely be seen in a great dance number in the film. She had earlier shot for a song with Prabhudheva for Thugs of Hindostan.

Sharing the teaser on Twitter, Yash Raj Films wrote, “She’s coming to make the entire Hindostan go weak in the knees. #KatrinaKaif as #Suraiyya #ThugsOfHindostan | @SrBachchan | @aamir_khan | @fattysanashaikh | #VijayKrishnaAcharya | @TOHTheFilm”

Aamir Khan also tweeted about Katrina Kaif’s character and wrote, “सुरैया जान…. सबसे खूबसूरत ठग ! धूम ३ के वक़्त से मेरा दिल इनपे आया हुआ है… पर कहने की हिम्मत कभी नहीं हुई. कोई अगर इन्हें ये बता दे तो बड़ी मेहेरबानी होगी ;-)”

Read Also : Thugs of Hindostan : Aamir Khan introduces Lloyd Owen as John Clive

Girl dies after 3 months who was attacked by jilted lover

Girl dies after 3 months who was attacked by jilted lover

Nagpur : Frustration and anxiety grew large among the people as the innocent girl Sanika Thugaonkar who after battling for life for the last 3 months eventually breathed her last on Thursday. She succumbed to her injuries during treatment in a private hospital on Thursday.

She was brutally attacked by a jilted male friend Rohit Hemnani on July 1 at her uncle’s office in Laxmi Nagar. Sanika had snapped ties with him six months ago due to Rohit’s arrogant behaviour.

Rohit (21), a resident of Khamla, and Sanika were friends since last two years. Sanika (18) had become friends with him while attending tuitions. She was living at her uncle Avinash Patne’s house since childhood.Around 8 pm on July 1, Rohit tried to meet his former friend at Patne’s house near Aath Raasta Square. Sanika’s aunt told Rohit to first meet Patne in his office which is located on the ground floor.

After Rohit told Patne to allow him to meet Sanika for five minutes, he reluctantly allowed them to talk . When Sanika turned around, Rohit in a fit of rage, whipped outa dagger and stabbed Sanika repeatedly. Patne had also sustained injuries on his palm. Rohit then sped away from Patne’s house on a motorcycle.

After a few days of the incident, Bajaj Nagar Police had arrested Rohit on charges under Sections Sections 307, 324 of Indian Penal Code (IPC), read with Sub-sections 4, 25 of Arms Act and 135 Mumbai Police Act. On Thursday, police slapped murder charge under Section 302 (murder) of the IPC on Rohit.

ALSO READ : शहर के होटल में हाईप्रोफ़ाइल सेक्स रैकेट का भांडाफोड़ : रशियन लड़कियां पुलिस के हत्थे

Bajrang Punia : I wish to know the reason for being ignored for Khel Ratna award

Bajrang Punia

New Delhi : Snubbed for the Rajiv Gandhi Khel Ratna award, star wrestler Bajrang Punia met Sports Minister Rajyavardhan Singh Rathore and said he has been assured that his case will be looked into.

“I was supposed to meet the Minister today but suddenly we got a call last evening for the meeting. I asked the Minister about the reason for not considering me for the Khel Ratna. He said I didn’t have enough points which is wrong. I have garnered more points than the two (Virat Kohli and Mirabai Chanu) who were nominated,” Bajrang told PTI.

The 24-year-old wrestler, who won gold medals at the Commonwealth Games and Asian Games, said if he doesn’t get a favourable reply by evening, he will be forced to knock the doors of Court to get justice. Bajrang was accompanied by his mentor Olympic medallist Yogeshwar Dutt during the meeting.

“I have been wronged. I want justice. The Minister said he will look into the matter but there is hardly any time left for the award function. I will wait till evening for communication from the government’s side. If I don’t get a favourable reply by evening I will move court tomorrow,” he added.

Besides gold medals at Gold Coast and Jakarta, Bajrang had won silver medals in the 2014 editions of the Commonwealth Games and Asian Games. He also has a 2013 World Championship bronze medal to his credit. But it did not come into consideration as the points system for giving away the award was introduced only in 2014.

Besides, as per the terms of reference for the selection committee, it “may not mechanically recommend Rajiv Gandhi Khel Ratna to the recipient of the highest marks across disciplines.”

“But in a particular sport discipline, the award will be recommended only for the recipient of the highest aggregate marks.” A source in the Sports Ministry said that the Minister is unlikely to make a last minute addition to the list.

“The Minister met Bajrang and wanted to know his grievances. He explained to Bajrang why his name was not considered. Even though he has promised Bajrang to look into the matter, it is unlikely that any changes will be made,” the source told PTI.

Read Also : Hardik Pandya, Axar Patel, Shardul Thakur all out of Asia Cup with injury

Ten electric vehicle charging stations in nagpur

electric vehicle charging stations

Nagpur: MSEDCL is planning to set up ten electric vehicle charging stations in the city. It will take one year to commission all these stations by the time number of electric vehicles increase in the city. One charging station is already in operation at the company’s Amravati Road 33 KV substation. Ola Cabs runs two such substations at airport and near KDK College.

MSEDCL regional director Bhalchandra Khandait said that these stations would be started the discom’s 33 KV substations in the city.“The locations are Amravati Road, Chhatrapati Nagar, Maharajbagh (2), Wathoda, Dharampeth, Bijli Nagar, Kalamna and Medical Square,” he added.

Khandait further said that these were tentative locations which were discussed with executive director (infrastructure). “No formal proposal has been submitted in this regard,” he added. MSEDCL plans to set up 500 electric vehicle charging stations in the state. In the first phase of the project, 50 such stations will soon come up in Mumbai, Navi Mumbai, Panvel (four each) Thane (six), Pune, Nagpur (10) and Mumbai-Pune Expressway (12).

The e-tendering process for the project is in the last phase and the work order will be given within a week, the release said. Each electric vehicle charging station will be set up at a cost of around Rs2.5 lakh A vehicle would be charged completely in about 45 minutes to one hour at these points. The tariff has been fixed at Rs6 per unit plus time of the day (TOD) tariff, which means that those charging their vehicles at night will get a rebate of Rs1.50 per unit.

Read Also : Drones to monitor idol immersion at Futala, Nagpur

पैनगंगेत पांच युवक बुडाले, दोघांचा मृत्यू : सेल्फी घेण्याच्या नादात नाव उलटली

पैनगंगेत पांच युवक बुडाले

नागपुर : गुरूवार ला झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथे पैनगंगा नदीत पांच युवक नदीत बुडाल्याने या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तर दोघे पोहून बाहेर आल्याने थोडक्यात बचावले. माहिती नुसार सेल्फी घेण्याच्या नादात नाव उलटल्याने ही घटना घडली. मांगली येथील मोहरम उत्सवासाठी हे तरुण तेलंगणाहून आले होते.

नागपुर : पैनगंगेत पांच युवक बुडाले, दोघांचा मृत्यूमाहिती नुसार यवतमाळ जिल्ह्यात मांगली येथील मोहरम प्रसिद्ध आहे. या मोहरमसाठी दूरदूरून लोक येतात. यावर्षीही तेलंगणातून बरेच लोक मांगली येथे आले होते. १९ सप्टेंबरला रात्रभर मोहरमचा उत्सव साजरा करण्यात आला. आज आदिलाबाद येथील शेख आर्षद (१४), शेख सफिर सिराज (१६), सय्यद उमेद अजीम (१८) हे त्यांच्या दोन मित्रांसह राजूर गावाजवळील नदीच्या घाटावर गेले. तेथे असलेली होडी घेऊन ते नदीच्या पाण्यात गेले. तिथे सेल्फी काढण्याच्या नादात होडी नदीत पलटी झाली.

होडी पाण्यात पलटी झाल्यावर पाच तरुणांपैकी दोन तरुण पाण्यातून पोहत बाहेर पडले. नाव पलटल्याची माहिती राजूर (गोटा) येथील गावकऱयांना मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बुडणाऱ्या तरुणांना बाहेर काढले.

तिघांना नदीच्या बाहेर काढून मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शेख आर्षद व शेख सुफिर सिराज या दोघांना मृत घोषित केले. तर बाहेर काढलेल्या सय्यद उमेद अजीम याची प्रकृती गंभीर आहे.

अधिक वाचा : कळमेश्वर – सावनेर मार्गावर मोहरम निमित्त दर्शनासाठी जात असताना भीषण अपघात : पाच प्रवाशी मृत

कळमेश्वर – सावनेर मार्गावर मोहरम निमित्त दर्शनासाठी जात असताना भीषण अपघात : पाच प्रवाशी मृत

नागपुर (प्रतिनिधी) : शहरात सध्या मोहरम चे वातावरण सुरु असतांना गुरुवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर- सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने या अपघातात ऑटोतील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. मृतात तीन लहान मुले, एक महिला आणि पुरुषांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
माहिती नुसार मोहरम निमित्त नागपुरातील ताजबाग परिसरातील काही भाविक वरोडा शिवारातील चाँदशाह दग्र्याकडे ऑटोने जात होते. कळमेश्वर-सावनेर मार्गाववर वरोडा शिवारातील पोल्ट्री फार्मजवळ सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या या भरधाव ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मृतकांचे मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतक हे नागपुरातील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. तर काहींच्या मते ते हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे जखमींपैकी एकाने सांगितले.

गाईला ‘राष्ट्रमाता’ चा दर्जा देणारे हे पहिलेच राज्य

उत्तराखंड : उत्तराखंडने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं उत्तराखंड हे पहिलच राज्य ठरलं आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक बुधवारी उत्तराखंड विधानसभेत सर्वसहमतीने मंजूर झाल्याचं सांगण्यात येतं.

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही गायीचं महत्त्व माहीत आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही गायीला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात आल्याचं उत्तराखंडच्या पशूपालन मंत्री रेखा आर्य यांनी सांगितलं.

धार्मिक ग्रंथांमध्येही गायीचा अनेकदा उल्लेख आला आहे. गायीच्या पोटात ३३ कोटी देव वास करत असल्याचं म्हटलं जातं. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिल्याने गायींच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलता येतील. शिवाय गोहत्याही थांबतील, असं आर्य म्हणाल्या. दरम्यान, भाजपच्या या निर्णयावर विरोधी पक्षाने टीका केली आहे. आम्ही सर्वच जण गायीचा सन्मान करतो. पण गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन भाजपला नेमकं काय सिद्ध करायचं आहे? असा सवाल करतानाच राज्यातील गोशाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. भाकड गायींना लोक सोडून देतात, त्यांचा सांभाळ करत नाहीत. राज्यात पशू दवाखान्यांचीही कमतरता आहे, असं विरोधी पक्षनेत्या इंदिरा हृदयेश यांनी सांगितलं.

Drones to monitor idol immersion at Futala, Nagpur

Drones to monitor idol immersion at Futala, Nagpur

Nagpur : For the first time, the Nagpur traffic police will use a mobile Command Control Centre (CCC) to monitor the crowds at Futala lake on September 23 Ganesh immersion day.

To ensure smooth movement of processions, some 600 traffic cops will be deployed on the roads heading to Futala lake. The police will also use over 50 CCTV cameras to keep the activities organised and safe on Ganesh visarjan.

“In addition to mobile CCC, we will be using drone cameras to keep an eye on all immersion points,” said the police.

Deputy commissioner of police (traffic) Raj Tilak Roushan along with officiating assistant commissioner of police (traffic) Ashok Bagul and senior police inspector Jayesh Bhandarkar visited the lake on Wednesday and reviewed preparedness. The mobile CCC van can get live footage from CCTV cameras installed at major junctions and within five km radius, according to operator of the van.

ALSO READ : गणेश टेकड़ी मंदिर में 1101 किलो के लड्डू का महाभोग लगाया गया

Realme 2 Pro Launching in India on September 27

Realme 2 Pro Launching in India on September 27

The launch of the Realme 2 Pro will take place at 12.30PM on September 27, which is a month after the company launched the Realme 2 at a starting price of Rs 8,990 in India.

In the latest development, the company has discreetly announced on Twitter that the smartphone would be a Flipkart-exclusive device.

It’s time for you to experience #MaxPowerMaxStyle! Brace yourself for the unveiling of #Realme2Pro at 12:30pm, 27th September! Excited? Tag your friends and share your excitement.

At the end of the launch event of the Realme 2, Madhav Sheth, Chief Executive Officer of Realme India had teased the ‘Pro’ version of the smartphone but did not mention the exact date. The Realme 2 Pro is said to be a high-end version of the Realme 2 smartphone. Sheth reportedly said that the Realme 2 Pro will be priced below Rs 20,000 and that will come with a new SoC and improved design compared to the Realme 2.

ALSO READ : Samsung Galaxy A7 With Triple Camera Setup Launched : Specifications & more

डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, इतर जलजन्य आजारांबाबत तातडीने उपाययोजना करा

डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, इतर जलजन्य आजारांबाबत तातडीने उपाययोजना करा

नागपूर : नागपूर परिसरात डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया व इतर जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. शिवाय परिसरात स्वच्छता कायम राहावी यासाठी नागरिकांचे सहकार्य घ्यावे. संसर्गजन्य आजारांमुळे शहरवासीयांना त्रास होउ नये यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश राज्याचे नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.

नागपूर परिसरात विविध संसर्गजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याबबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासंर्भात नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरूवारी (ता. २०) नागपूर महानगरपालिकेला आकस्मिक भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयोजित आढावा बैठकीत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपसत्तापक्ष नेत्या वर्षा ठाकरे, उपसत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेविका व प्रतोद दिव्या धुरडे, निगम आयुक्त रविंद्र ठाकरे, अप्पर आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक सेवा आरोग्य सेवा डॉ. मिलींद गणवीर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व झोनचे झोनल आरोग्य अधिकारी व मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील म्हणाले, डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया यासारख्या आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर आपण ज्याप्रमाणे उपययोजना करतो. तशाच उपाययोजना हे आजार होउ व वाढू नयेत यासाठीही करण्याची गरज आहे. परिसरातील स्वच्छता अत्यंत महत्वाची असून आजारांपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा उपयोग करून नागरिकांना आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता कशी महत्वाची आहे हे पटवून देणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व शहरातील विविध एनजीओंचा सहभाग घ्या. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर जास्त भर देउन जनजागृतीच्या माध्यमातून योजना कार्यान्वित करा, असेही निर्देश नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.

संजर्गजन्य आजारांबाबत महानगरपालिकेचे दवाखाने रूग्णालयांमध्ये सर्व सोयी, सुविधांवर विशेष भर देउन जनतेला या सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. मनपा दवाख्यांनाबाबतची नागरिकांची धारणा बदलण्यासाठी उत्कृष्ठ आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. विविध आजारांवर उपचार करताना इतर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना मनपा रुग्णालयांमध्ये बोलावून त्यांचेही सहकार्य घ्यावे. ‘मॉडेल हॉस्पीटल’ तयार करून त्या माध्यमातून नागरिकांना अद्ययावत सुविधा मिळावे, यासाठी इतर खासगी डॉक्टरचे सहकार्य घ्या, असेही नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी निर्देशित केले.

डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया, डेंगी यासारख्या आजारांचा प्रकोप त्यांच्या वाढत्या रुग्णांवरून लक्षात येतो. मनपा किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या रुग्णांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-यांची संख्याही अधिक असते. या सर्व रुग्णांची माहिती घेउन त्यांच्यावर होणा-या उपचाराचा आढावा घेण्याचीही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अशा रुग्णांची माहिती व त्यांच्या आजाराबाबतच अहवाल खासगी रुग्णालये व पॅथॉलॉजीकडून घेण्यात यावे, असेही निर्देश नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. शहरातील दहाही झोनचे आरोग्य अधिकारी, समन्वयक, निरीक्षक या सर्वांची प्रत्येक आठवड्याला बैठक घेउन झोननिहाय आजार, स्वच्छता याबाबतीत आढावा घेण्यात यावा, असेही नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी निर्देशित केले.

शहरातील आरोग्यासंबंधी चर्चेतून नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडून मिळालेल्या निर्देशावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, असे यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी निर्देशित केले. यावेळी मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे यांनी नागपूर शहरात मनपा व शासकीय तसेच खासगी दवाखान्यांबाबतची सविस्तर माहिती विषद केली. संसर्गजन्य आजारांवर मनपातर्फे काय कार्यवाही करण्यात येत आहे, याबद्दलची माहिती त्यांनी नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांना सादर केली. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

अधिक वाचा : Nagpur Under Grips of Scrub Typhus, Death Toll Rises to 12

Samsung Galaxy A7 With Triple Camera Setup Launched : Specifications & more

Samsung Galaxy A7

Samsung Electronics on Thursday announced the launch of its latest mid-range smartphone, Samsung Galaxy A7 (2018). in South Korea. It is the first phone from the company’s bandwagon to be released with a triple rear camera setup. Other highlights of the handset include a 6-inch full-HD+ Super AMOLED Infinity Display, Dolby Atmos audio technology, a side-mounted fingerprint sensor, and its 24-megapixel selfie camera. Let’s delve into the details of the Samsung Galaxy A7 (2018). Earlier this week, the South Korean giant announced the launch of the new Galaxy J4+ and Galaxy J6+, which are expected to launch in India by the end of this month.

Samsung Galaxy A7 (2018) price has not been announced yet. However, Samsung stated that the phone would be made available in select European and Asian markets starting this fall, with plans to expand to other international markets in the near future.

Additionally, Samsung is expected to launch yet another smartphone on October 11, which is anticipated to be the company’s and the industry’s first to sport a quadruple rear camera setup. This smartphone has now been confirmed to be from the Galaxy A range, thanks to the the launch press statement that references the October event.

Samsung Galaxy A7 (2018) specifications

The dual-SIM Samsung Galaxy A7 (2018) runs Android 8,0 Oreo out-of-the-box, and sports a large 6-inch full-HD+ (1080×2280 pixels) Super AMOLED Infinity Display with an aspect ratio of 18.5:9. The phone is powered by an unnamed octa-core SoC clocked at 2.2GHz, coupled with 4GB/ 6GB of RAM and 64GB/ 128GB of inbuilt storage. Storage on the handset is expandable via microSD card (up to 512GB).

In terms of optics, the Galaxy A7 (2018) sports a triple camera setup at the back. This setup consists of a 24-megapixel autofocus sensor with f/1.7 aperture, an 8-megapixel ultra wide sensor with f/2.4 aperture, and a 5-megapixel depth sensor with fixed focus and f/2.2 aperture. On the front, it comes with a single 24-megapixel selfie fixed focus camera sensor that has f/2.0 aperture, LED flash, Selfie Focus, and Pro Lighting Mode.

Connectivity options on the Samsung Galaxy A7 (2018) include 4G VoLTE, dual-band Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5.0, ANT+, NFC (subject to region) with Samsung Pay support, GPS, GLONASS, Beidou, and a 3.5mm headphone jack. There is a 3,300mAh battery under the hood. Dimensions of the handset are 159.8×76.8×7.5mm and weight is 168 grams. Sensors onboard the Galaxy A7 (2018) include accelerometer, gyroscope, proximity sensor, RGB light sensor, and a side-mounted fingerprint sensor.

Read Also : HP India unveils affordable mini desktop to empower students

Hardik Pandya, Axar Patel, Shardul Thakur all out of Asia Cup with injury

Hardik Pandya, Axar Patel, Shardul Thakur all out of Asia Cup with injury

The senior selection committee on Thurday announced three replacements in India’s Asia Cup squad after Hardik Pandya, Shardul Thakur and Axar Patel were ruled out due to injuries.

Deepak Chahar will be replacing Pandya, while Ravindra Jadeja and Siddharth Kaul are in for Patel and Thakur respectively.

Hardik Pandya, who suffered an acute lower back spasm during the game against Pakistan has been ruled out for the remainder of the series. Likewise, Axar too injured his left index finger while fielding during the game against Pakistan and the scans revealed a tendon tear.

Thakur was ruled out after picking up hip and groin soreness during India’s opening game against Hong Kong. BCCI confirmed that Chahar, Jadeja and Kaul will be joining the Indian team in Dubai on Thursday.

ALSO READ : भारत समोर पाकची शरणागती

Nagpur Weather

Nagpur
haze
39 ° C
39 °
39 °
17 %
1.5kmh
48 %
Sun
44 °
Mon
44 °
Tue
44 °
Wed
43 °
Thu
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...