Home Blog Page 255

शहर का भव्य सुरेश भट सभागृह चलाया जा रहा है नुकसान में : आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या

सुरेश भट सभागृह

नागपुर : शहर का कविवर्य सुरेश भट सभागृह नुकसान में चलाया जाने का खुलासा हुवा है ।जानकारी के मुताबिक़ 76 करोड़ 19 लाख की लागत से बने कविवर्य सुरेश भट सभागृह से मनपा को अब तक 88 लाख 23 हजार 723 रुपए की आय हुई है, यह खुलासा सूचना के अधिकार के तहत मांगी गई जानकारी में हुआ है ।

आरटीआई में मिली जानकारी के अनुसार, कविवर्य सुरेश भट सभागृह के निर्माण का बजट 62 करोड़ 93 लाख का था, जो बढ़कर 76 करोड़ 19 लाख हो गया था। सभागृह का निर्माण कार्य 31 जुलाई 2017 को पूरा हुआ आैर उसके बाद से इसे किराए से दिया जा रहा है। बता दे राज्य सरकार ने इस सभागृह का निर्माण किया है। नवंबर 2017 से सितंबर 2018 तक मनपा ने किराए के तौर पर विविध लोगों व संस्थाआें से कुल 95 लाख 35 हजार 774 रुपए मिले, जिसमें से 7 लाख 12 हजार 51 रुपए जीएसटी के रूप में स्टेट जीएसटी विभाग को दिए गए। जीएसटी जाने के बाद मनपा की तिजोरी में 88 लाख 23 हजार 723 रुपए आए, जबकि इसके मेंटेनेंस पर अब तक 94 लाख 50 हजार खर्च हुए। सभागृह में 1300, 1578 व 1988 लोगों के बैठने की क्षमता है। कविवर्य सुरेश भट सभागृह का किराया शनिवार शाम को व छुट्टी के दिन बढ़ जाता है। निजी स्कूलों व चैरिटेबल ट्रस्ट के समाज हित में होनेवाले कार्यक्रम के लिए यहां कम शुल्क लिया जाता है।

ख़ास बात यह है की यहां सरकार के विविध विभागों के कार्यक्रम नि:शुल्क होते हैं। विभागीय आयुक्तालय, मनपा, शिक्षा विभाग, पुलिस विभाग, मनपा स्वास्थ्य विभाग, महानिर्मिति, महामेट्रो आदि के कार्यक्रम यहां नि:शुल्क हो चुके हैं। यहाँ होनेवाले मुफ्त के कार्यक्रम बंद होने चाहिए। मनपा की आर्थिक स्थिति बेहद खराब है और ऐसे में शुरुआती दौर में ही आय कम आैर खर्च ज्यादा यह अच्छा संकेत नहीं है। सरकारी कार्यक्रमों के लिए यहाँ वाजिब शुल्क लेना चाहिए।

अधिक वाचा : उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा शुक्रवारी फैसला

नागपुर वर्धा मार्गावर कंटेनर व टिपरची जबर धडक एकाचा जागीच मृत्यू

नागपुर (प्रतिनिधी): नागपुर वर्धा मार्गावरील सेलू नजिकच्या कान्हापुर पेट्रोल पंप जवळील भागीरथी फार्म हाऊस समोर भरधाव कंटेनर व टिप्परची सोमोरा सोमोर जबर धडक झाली या भीषण अपघात कंटेनरच्या चालक २५ वर्षीय रोहीदास मारकड रा चिमंबोरी जिल्हा अहमदनगर यांचा जागीच मृत्यू झाला तर टिपर चालक २५ वर्षीय विजय श्रीलालम गंभीर जखमी झाला. या वेळी या मार्गावर दोन्ही बाजुला वाहण्याच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहीती मिळताच सेलु पोलिसांनी घटनास्थळ गाठुन जख्मी टिप्पर चालक जख्मी असुन त्याला जख्मी अवस्थेत उपचारा करीता कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे पाठवुन वाहतुक सुरळीत केली. हा अपघात इतका भिषण होता की दोन्ही वाहनाचा दर्शनिय भाग क्षती ग्रस्त झाला.

नागपूरांत न्युरो स्पायनल सर्जन्स असोसिएषन ऑफ इंडियाच्या ‘स्पाईन2018’ परिषदेचे आयोजन

spine 2018

नागपूर: यंदा प्रथमच संत्रानगरी नागपूरांत हॉटेल ले मेरिडियन मध्ये 28 ते 30 सप्टेंबर 2018 ला, येथे ‘स्पाईन 2018’ ही  न्युरो स्पायनल सर्जन्स असोसिएशन ऑफ इंडियाची 18 वी वार्षिक परिषदचे आयोजित करण्यांत येणार आहे. आधुनिक उपचारातील तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत नागपूरचेही नाव झळकेल. सम्मेलनास 25 पेक्षा अधिक अांतरराष्ट्रीय विशेषज्ञ व 30 राष्ट्रीय तज्ज्ञ तसेच 300 प्रतिनीधी उपस्थित असणार असून ते आपआपसातील भेटीतून संवाद व विचार मंथन करून मणक्यांच्या आजारात ‘स्पायनल सर्जरी’ भूमिकेवर सखोल चर्चा करणार आहेत.  परिषदेचे घोषवाक्य ‘‘ आजच्या कमीतकमी छेद देत कण्यावरील होणाया शस्त्रक्रियांच्या युगात हालचाल न बिघडवता मणक्यावर शल्योपचार‘‘ हे ठरविण्यात आले आहे. (Motion Sparing Spinal Surgery in the Era of Minimal Invasive Spine Surgery).

प्रथमच आपल्या देशांतजागतिक मज्जारोग महासंघाचे सदस्य एकत्रित येवून सर्वानूमते ‘सर्व्हायकल मायलोपॅथी या मानेच्या मज्जारज्जूच्या व्याधी वरील उपायावर एकमुखी निर्णय करणार असून तो ‘‘नागपूर मार्गदर्शक संहिता’’ म्हणून या पूढे  जगभर ओळखल्या जाईल.

म.न.पा.शाळेत पायलट शाळा (समृध्द शाळा) प्रोजेक्ट राबविण्यात येणार : मा.अति.आयुक्त श्री राम जोशी

NMC

नागपूर : मा.अति.आयुक्त श्री.राम जोशी यांनी दिनांक २१.०९.२०१८ ला शिक्षणाधिकारी सहा.कार्यक्रम अधिकारी, सहा. शिक्षणाधिकारी, सर्व शाळा निरीक्षक माध्यमिक व प्राथमिक पायलट शाळेचे मुख्याध्यापक यांची सभा घेऊन म.न.पा.च्या शाळेमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्याचे ठरविले आहे.

पायलट शाळेमध्ये मनपाच्या शाळांच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढ करावयाची आहे याकरीता तीन महीन्यात या शाळांनी आदर्श निर्माण करुन इतर म.न.पा.शाळांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत शाळांमध्ये वर्ग १ ली पासून इंग्रजी सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे. जेणेकरुन या शाळांची रंगरंगोटी करणे, शाळेत पालक सभा घेणे इत्यादी सुविधा करुन देण्याचे ठरविले आहे.

दि. २९.०९.२०१८ ला सकाळी ८ ते १० या वेळेत सर्व २२ पायलट शाळेमध्ये नगरसेवक व पालक यांचा Maha PTM मध्ये सहभाग घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहे.

१ डिसेंबर, २०१८ ला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन माजी विद्यार्थ्यांना शाळा दत्तक घेण्यास सांगावे, शाळेत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण या कार्यक्रमाकरीता नगरसेवक, शिक्षणतज्ञ, शिक्षण विभागाचे अधिकारी यांना निमंत्रीत करावे. या कार्यक्रमामध्ये सामाजिक संस्थांचा (N.G.O.) सहभाग घ्यावा व शाळेकरीता नाविण्यपूर्ण काय करता येईल याचा विचार करुन दर दोन दिवसांनी मुख्याध्यापकांनी आढावा घ्यावा.

प्रत्येक झोनमध्ये पायलट शाळेतील एका शिक्षकांचे Estate Manager ची जबाबदारी सोपवावी, प्रत्येक शाळेनी डेडस्टॉक रिकार्ड व्यवस्थीत ठेवावा, शिक्षण सभापतींचा प्रेरणेने काही शाळा डिजीटल झाल्या आहेत. त्यामुळे पायलट शाळा तयार करण्यास अडचण येणार नाही. झोनचा शाळा निरीक्षकांनी याबाबत अति.आयुक्त यांचा नेहमी संपर्कात राहावे, अशी सूचना देण्यात आली.

पायलट शाळेंची नांवे खालीलप्रमाणे

झोन क्र १ : विवेकानंद नगर हिन्दी प्राथ व माध्यमिक शाळा, एकात्मता नगर उच्च प्रा.शाळा

झोन क्र. २ : वाल्मीकीनगर हिन्दी प्राथ. व माध्य.शाळा,प्रियदर्शीनी उच्च प्राथ.शाळा

झोन क्र ३ : लालबहादूरशास्त्री हिन्दी माध्य., दुर्गानगर मराठी प्राथ. शाळा

झोन क्र ४ : नेताजी मार्केट हिन्दी माध्य. जाततरोडी हिन्दी उच्च प्राथ., डॉ.बाबासाहेब आंबेडकर माध्य. शाळा

झोन क्र ५ : ताजाबाद उर्दु माध्य. दत्तात्रयनगर मराठी माध्य. शाळा

झोन क्र ६ : पन्नालाल देवडीया हिन्दी माध्य., सानेगुरुजी उर्दु माध्य.शाळा, हाजी अ.मजीद लीडर मुले उर्दु प्राथ. शाळा

झोन क्र ७ : नयापूरा हिन्दी उच्च्‍ प्राथ.शाळा, कुंदनलाल उर्दु माध्य.शाळा

झोन क्र ८ : डॉ.राममनोहर लोहीया माध्य.शाळा, मिनिमातानगर हिन्दी प्राथ.शाळा, पारडी मराठी प्राथ.शाळा

झोन क्र ९ : एम.ए.के.आजाद उर्दु माध्य.शाळा, वैशालीनगर हिन्दी उच्च प्राथ.शाळा

झोन क्र १० : आरबीजीजी हिन्दी माध्य.शाळा, मकरधोकडा हिन्दी उच्च प्राथ.शाळा

अधिक वाचा : ग्रामीण मुलींना १२ वी पर्यंत बस चा मोफत प्रवास

सेंट्रल बाजार रोडवर ‘पौर्णिमा दिवसा’ निमित्त जनजागृती

नागपूर : ऊर्जा बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रम आता नागपुरात चळवळीचे रूप घेत आहे. पोर्णिमा दिवसाचे आवाहन होताच ज्या परिसरात स्वयंसेवक जातात त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिक स्वत: रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करतात. असाच काहीसा अनुभव मंगळवारी (ता. २५) पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने आला.

नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक २५ सप्टेंबर रोजी रामदासपेठ परिसरातील सेंट्रल बाजार मार्गावरील कल्पना बिल्डिंग चौकात जनजागृतीसाठी पूर्वी केलेल्या आवाहनाप्रमाणे रात्री ८ वाजता पोहचले. नेहमीप्रमाणे जनजागृतीसाठी आणि पोर्णिमा दिवस उपक्रम तसेच ऊर्जा बचतीचे सांगण्यासाठी जेव्हा ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक व्यापारी प्रतिष्ठानात जाऊ लागले तेव्हा त्यांनी या उपक्रमाविषयी कल्पना असल्याचे सांगितले. आम्ही स्वयंप्रेरणेने अनावश्यक वीज उपकरणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक पोर्णिमा दिवसाला आम्ही किमान एक तास वीज उपकरणे बंद ठेवू, असे आश्वासन स्वयंसेवकांना दिले.

विशेष म्हणजे, यावेळी पौर्णिमा दिवसाला नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने परिसरातील पथदिवेही एक तासाकरिता बंद केले होते. यावेळी मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल यांच्या नेतृत्वात मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी वीज बचतीविषयी जनजागृती केली.

स्वयंसेवकांनी यावेळी परिसरातील व्यापारी प्रतिष्ठान, रुग्णालये, तसेच घराघरांत जाऊन वीज बचतीचे महत्त्व सांगितले. पौर्णिमा दिवस या उपक्रमाबद्दल माहिती दिली. पौर्णिमेची रात्र ही उजेडी रात्र असते. चंद्राचा प्रकाश भरपूर असतो. हे निमित्त साधून आपल्या परिसरातील दिवे किमान एक तास बंद ठेवले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होते, असे सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो यूनीट विजेची बचत झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये नागपुरातील या उपक्रमाचा उल्लेख केल्याची माहिती स्वयंसेवकांनी व्यापारी आणि नागरिकांना दिली. स्वयंसेवकांच्या आवाहनाला दाद देत व्यापाऱ्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानातील अनावश्यक वीज दिवे रात्री ८ ते ९ या कालावधीत बंद ठेवले.

या उपक्रमात मनपाचे सहायक अभियंता अजय मानकर, कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, राजेंद्र राठोड, सचिन फाटे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, विष्णुदेव यादव, दादाराव मोहोड, सौरभ अंबादे व मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

‘नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा’साठी जपान देणार अर्थसहाय्य

‘नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा’साठी जपान देणार अर्थसहाय्य

नागपूर : ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा’ला जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसहाय्य करणार आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प अहवाल आणि प्रकल्पातील अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी ‘जिका’ प्रमुख आणि चमू नागपुरात आली असून बुधवारी (ता. २६) आयुक्त सभा कक्ष प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन येथे महापौर नंदा जिचकार, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला जिकाचे प्रमुख काटसू मॅटसुमोटो (Katsuo Matsumoto), जिकाचे भारतातील चीफ डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट एम.पी. सिंग (M.P. Singh), जिकाच्या प्रोग्राम स्पेशालिस्ट काओरी होंडा (Ms. Kaori Honda), जिकाच्या ओजेटी हारुका कोयामा (Ms. Haruka Koyama) यांच्यासह मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, एनईएसएलचे संचालक डॉ. रिजवान सिद्दिकी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, राजेश मोहिते, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. ईसराईल, नगररचना सहसंचालक प्रमोद गावंडे, मुंबई येथील एनजेएसचे संचालक विद्याधर सोनटक्के, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, मनोज गणवीर, राजेश भूतकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, वित्त विभागातील अधिकारी विलास कावळे उपस्थित होते.

प्रारंभी तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. ईसराईल यांनी नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०३४ पर्यंत नाग नदी सांडपाणीमुक्त होईल, असे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून केंद्र शासनाची अधिकृत वित्तीय संस्था ‘जिका’द्वारे अर्थसहाय्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर जिकाचे प्रमुख काटसू मॅटसुमोटो यांनी प्रकल्प अहवाला काही गोष्टी समाविष्ट करण्याच्या सूचना केल्या. या प्रकल्पासाठी सेंट्रल मॉनिटरींग ॲण्ड कंट्रोल सिस्टीम असावी, घनकचरा व्यवस्थापनसंदर्भात काय उपाययोजना आहेत, त्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करण्यात येईल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागेची उपलब्धता काय, ह्या संपूर्ण प्रकल्पावर महानगरपालिकेचे नियंत्रण असेल की एनईएसएलचे असेल याची संपूर्ण माहिती प्रकल्प अहवालात नमूद करण्याची सूचना त्यांनी केली.

नोव्हेंबर २०१८ पर्यंत सर्वेक्षणासाठी चमूची नियुक्ती करून डिसेंबरमध्ये सर्वेक्षणाचे कार्य सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली. जपानची चमू सर्वेक्षणासाठी येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्वेक्षणानंतर मंजुरीकरिता जपानहून एक स्वतंत्र चमू येईल. त्यांच्या मंजुरीनंतर जपान सरकारची अंतिम मंजुरी मिळेल. अंतिम मंजुरीनंतर अर्थसहाय्य देण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या होतील. ही सर्व प्रक्रिया फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जिकाचे प्रमुख काटसू मॅटसुमोटो यांनी दिली.

यावर बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, सध्या नागपुरात उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा संपूर्ण देशातील पथदर्शी प्रकल्प आहे. त्याच धर्तीवर नागनदीच्या तीरावर असे चार प्रकल्प उभारून नाग नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ह्या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पुढील नियोजनाच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया लवकर आटोपून जिकाने जानेवारी २०१९ पर्यंत अर्थसहाय्य करारावर स्वाक्षऱ्या कराव्यात, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी प्रकल्पाला गती प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असून नागपूरची वाहिनी असलेले नाग नदीचे चित्र यामुळे बदलेल. जिकानेसुद्धा आवश्यक ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती त्यांनी केली.

तत्पूर्वी जिकाच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी तुळशीचे रोपटे देऊन केले. महापौर नंदा जिचकार यांचेही त्यांनी स्वागत केले. नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या प्रकल्पाचीही माहिती दिली. बैठकीला सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वऱ्हाडे, विजय हुमणे, गणेश राठोड, हरिश राऊत, राजेश कराडे, सुवर्णा दखणे, स्मिता काळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

केंद्राला ६० आणि राज्याला २५ टक्के

नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला ‘जिका’ ८५ टक्के अर्थसहाय्य करणार आहे. त्यापैकी केंद्र सरकारला ६० टक्के आणि राज्य सरकारला २५ टक्के अर्थसहाय्य करेल. केंद्र आणि राज्य सरकारकडून ने नागपूर महानगरपालिकेला देण्यात येईल. १५ टक्के वाटा हा नागपूर महानगरपालिकेचा असेल.

प्रस्तावित एसटीपी च्या जागांना भेट

नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रस्तावित एसटीपी प्रकल्पाच्या जागांना ‘जिका’चे प्रतिनिधी मंडळाने भेट दिली. सर्वप्रथम नाग नदीचे उगमस्थान असलेल्या अंबाझरी ओव्हरफ्लो प्वाईंटला भेट दिली. त्यानंतर सीताबर्डी, संगम चाळ येथील प्रस्तावित जागांना भेटी दिल्या.

अधिक वाचा : डेंग्यू प्रतिबंधात्मक फवारणीचा वेळ वाढवून घ्या! – आरोग्य सभापती मनोज चापले यांचे निर्देश

डेंग्यू प्रतिबंधात्मक फवारणीचा वेळ वाढवून घ्या! – आरोग्य सभापती मनोज चापले यांचे निर्देश

डेंग्यू प्रतिबंधात्मक फवारणीचा वेळ वाढवून घ्या! - आरोग्य सभापती मनोज चापले यांचे निर्देश

नागपूर : शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यादृष्टीने झोनमधील प्रत्येक प्रभागात फवारणीवर विशेष लक्ष द्या. प्रत्येक भागांमध्ये फवारणी गाडी पोहोचावी याकडे लक्ष देऊन फवारणीचा वेळही वाढवून घ्या, असे असे निर्देश मनपा आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले.

आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत बुधवारी (ता. २६) धंतोली झोन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्यासह धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते, नगरसेवक विजय चुटेले, नगरसेविका लता काटगाये, सहायक आयुक्त स्मिता काळे, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी यांच्यासह झोनमधील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये आरोग्य सभापती मनोज चापले यांनी धंतोली झोनअंतर्गत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची माहिती घेतली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा व ज्या घरी लारवी आढळली त्या घरी पुन्हा ती वाढू नये यासाठी विशेष काळजी घ्या, असेही निर्देश त्यांनी दिले. मनपातर्फे वॉर्डावॉर्डात वेळोवेळी फवारणी होते अथवा नाही, यावर लक्ष द्या. वार्डांमध्ये २०-२० दिवसांनी फवारणी करा व त्यासंबंधी प्रभागातील नगरसेवकांना दोन दिवसांपूर्वी माहिती देण्यात यावी. या सर्व प्रक्रियेचा अहवाल प्रत्येक आठवड्याला आरोग्य समिती सभापती व झोनचे सहायक आयुक्त यांना सादर करा, असेही सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले.

‘मोबाईल व्हॅन’ आजपासून सुरू

डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये भीती असून त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेतर्फे ‘मोबाईल व्हॅन’ बुधवार (ता. २६) सुरू करण्यात आली आहे. या ‘मोबाईल व्हॅन’च्या माध्यमातून शहरातील चौकाचौकांसह शाळांमध्ये चित्रफित दाखवून डेंग्यूची विस्तृत माहिती व त्यापासून बचावासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे, असे यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी यावेळी सांगतिले. याशिवाय डेंग्यूच्या लारवीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमूने झोनमधील शाळांसह इतर भागातही जनजागृती करावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

बाभूळखेडा रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करा

बाभुळखेडा होमिओपॅथी रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. नागरिकांना उत्तम आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रुग्णालयाची नव्याने निर्मिती होणे आवश्यक आहे. बाभूळखेडा होमिओपॅथी रुग्णालय इमारतीच्या बांधकामाची फाईल तयार करून त्या संबंधीचा प्रस्ताव सादर करा, असेही निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. याशिवाय मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीच्या जागेवर अद्ययावत इमारत उभारण्यात येणार असून यासंबंधीही प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी निर्देशित केले.

अधिक वाचा : नागपुर : नफा कमावण्याकरिता निकृष्ट खाद्यतेलाची विक्री, ९२ हजारांचे खाद्यतेल जप्त

नागपुर : नफा कमावण्याकरिता निकृष्ट खाद्यतेलाची विक्री, ९२ हजारांचे खाद्यतेल जप्त

नागपुर : नफा कमावण्याकरिता निकृष्ट खाद्यतेलाची विक्री

नागपुर : उपराजधानीत काही व्यावसायिक कमी वेळात जास्त नफा कमावण्याकरिता निकृष्ट खाद्यतेलाचीही विक्री करत आहेत. नामांकित कंपन्यांचे बनावट लेबल लावून तेलाची जादा दरात विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नेहरू पुतळा येथील मे. न्यू लक्ष्मी ऑईल स्टोअर्स या दुकानावर छापा मारल्यावर हा प्रकार पुढे आला. येथील सर्व तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

शहरात काही व्यापारी विविध कंपन्यांचे बनावट लेबल लावून खाद्यतेलाची विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार २४ सप्टेंबरला या विभागाच्या पथकाने मे. लक्ष्मी ऑईल स्टोअर्सच्या प्रतिष्ठानांसह गोदामावर एकाच वेळी छापे घातले. तेथे निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाला दुसऱ्या ब्रँडचे लेबल लावून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार पुढे आला. तातडीने येथील २०८ किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल (खुले), १२ टिन रिफाईन्ड सोयाबीन तेल (किंग्ज), ४६ टिन रिफाईन्ड सूर्यफूल तेल (आधार) असा सुमारे ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

या कारवाईमुळे नियम धाब्यावर बसवून बनावटी तेलाची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, या तेलाचे नमुने एफडीएकडून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याच्या अहवालावरून पुढील कारवाई निश्चित होणार आहे. ही कारवाई सहआयुक्त शशिकांत केकरे, सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या सूचनेवरून अभय देशपांडेंसह त्यांच्या पथकाने केली.

अधिक वाचा : शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम

आधार कार्डला घटनात्मक ‘आधार’; बँक-मोबाईलशी लिंक करण्याचा निर्णय रद्द : सर्वोच्च न्यायालय

आधार

नवी दिल्ली : देशात गोपनीयता तसेच इतर अनेक मुद्यांवर अत्यंत संवेदनशील बनलेल्या आधार कार्डच्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने आज शिक्कामोर्तब केले. आधारच्या वैधतेला आणि त्याच्या सक्तीला विरोध करणाऱ्या २७ याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या होत्या. तब्बल ३८ दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी मे महिन्यात १० तारखेला आपला निकाल राखीव ठेवला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आधारच्या वैधतेसाठी सुनावणी करण्यासाठी पाच सदस्यीय खंडपीठाची स्थापना करण्यात आली होती. या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह न्यायमूर्ती ए.के. सिक्री, न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर,न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा समावेश होता. आधारला ४-१ अशा मतांनी घटनात्मक वैध ठरविण्यात आले. न्यायमूर्ती चंद्रचुड यांनी केवळ आधारच्या वैधतेला आक्षेप घेतला.

आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आधारला दिलासा मिळाला आहेच, पण देशवासियांची आधार सक्तीच्या जोखंडातून थोडी मुक्ती झाली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्त्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले. आता बँकेमध्ये नागरिकांना आधार कार्डची आवश्यकता भासणार नाही. त्याचबरोबर सीबीएसई, नीट तसेच शालेय प्रवेशासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही. दरम्यान पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करणे अनिवार्य करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला.

आधार कार्डच्या वैधतेवर पाच सदस्यीय खंडपीठाने निर्णय देताना सांगितले, की युनिक ओळखपत्राच्या नावाखाली नागरिकांचे हक्क नाकारले जाऊ शकत नाहीत. नागरिकांचे गोपनीयतेचे उल्लंघन होऊ शकत नाही. पाच सदस्यीय खंडपीठामधील सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि ए. एम. खानविलकर यांनी एकमताने पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय कायम ठेवला, पण बँक खात्यासाठीचा निर्णय रद्द केला. दरम्यान मोबाईल सीम खरेदीसाठी आता आधारची आवश्यकता असणार नाही.

अधिक वाचा : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: पहिल्याच दिवशी १ हजार रुग्णांना लाभ

Tanushree Dutta accuses Nana Patekar of sexual misconduct

Tanushree Dutta & Nana Patekar

Aashiq Banaya Apne actor and former Miss India Tanushree Dutta has come out with allegations of sexual harassment and misconduct against veteran actor Nana Patekar. In a recently-aired interview with Zoom TV, Dutta claimed that Patekar tried to misbehave with her on the sets of the 2009 film Horn ‘OK’ Pleasss.

“I want to take names – actor Nana Patekar, producer Sami Siddiqui, director Rakesh Sarang and choreographer Ganesh Acharya. Nana Patekar misbehaved with me and demaded to do an intimate step with me in a song, which was not part of my contract. It was supposed to be a solo sequence of mine,” Tanushree said in the interview.

Back in 2008, when the alleged incident occurred, Dutta had reportedly filed a complaint with Cine and Television Artistes Association (CINTAA) for damage to property and reputation. The actor was subsequently replaced in Horn ‘OK’ Pleasss by Rakhi Sawant. Nana Patekar, meanwhile, had refuted all accusations against him.

“Everyone knows about Nana Patekar that he has always been disrespectful towards women. People in the industry know about his background… that he has beaten actresses, he has molested them, his behaviour with women has always been crude but no publication has printed anything about it,” Tanushree alleged in the Zoom TV interview, adding that if A-listers like Akshay Kumar (in Welcome) and Rajinikanth (in Kaala) continue to work with Patekar, then there will be no hope for a movement against him.

ALSO READ : Video : Saif Ali Khan starrer ‘Baazaar’ Trailer out!

Vivo V9 Pro With Display Notch, Snapdragon 660 Launched in India: Price & Specifications

Vivo v9 pro

Vivo India has expanded its portfolio and launched the Vivo V9 Pro smartphone with 6GB of RAM in the country. The new Vivo V9 Pro is powered by a Snapdragon 660 processor, sports a display notch, and a dual camera setup at the back.

It also sports a rear fingerprint scanner, just like the Vivo V9, and will be available exclusively on Amazon India. To recall, the Vivo V9 was launched in March earlier this year, and the Vivo V9 Youth was unveiled a month later. T

he notable upgrades on the V9 Pro is the 6GB of RAM and the Snapdragon 660 processor. This new model is the rebranded version of the V9 Pro variant with Snapdragon 660 and 6GB of RAM was recently unveiled in Indonesia.

Vivo V9 Pro price in India
Available at an MRP of Rs. 19,990, the V9 Pro will be available at a special price of Rs. 17,990 during Amazon India’s Great India Festival. It is available in Black colour options, and is going on Vivo Store and Amazon India. It will compete against the likes of Xiaomi Mi A2 and Nokia 7 Plus, which also have the Snapdragon 660 SoC.

Vivo V9 Pro specifications
The dual-SIM (Nano + Nano + microSD) Vivo V9 Pro runs on Android 8.1 Oreo based on Funtouch OS 4.0. It features a 6.3-inch (1080×2280 pixels) Fullview Display 2.0 and is powered by a Snapdragon 660 AIE SoC, coupled with Adrena 512GPU and 6GB of RAM. The display panel is notably said to enable a screen-to-body ratio of around 90 percent. There is 64GB of onboard storage that is expandable via a dedicated microSD card (up to 256GB).

The smartphone sports a dual rear camera setup that comprises a 13-megapixel primary sensor with LED flash and a f/2.2 aperture, and a 2-megapixel secondary sensor. On the front, there is a single, 16-megapixel sensor along with an f/2.0 aperture, and features like AI selfie lighting, AI face beauty.

The smartphone has connectivity options, including 4G VoLTE, dual-band Wi-Fi (2.4GHz and 5GHz), Bluetooth v4.2, GPS/ A-GPS, a 3.5mm headphone jack, USB OTG, and a Micro-USB port. Lastly, the Vivo V9 Pro packs a 3,260mAh battery, weighs 150 grams, and the handset measures 154.81×75.03×7.89mm.

ALSO READ : Samsung Galaxy A7 With Triple-camera Setup Launched In India ; Price, Specifications

उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा शुक्रवारी फैसला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ Nagpur Airport Privatisation, Nagpur Airport

नागपूर : उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ‘वर्ल्डक्लास मेकओव्हर’ करण्याची बहुप्रतीक्षित निविदा येत्या शुक्रवारी उघडली जाणार आहे. १७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लावणाऱ्या पाचपैकी एका कंपनीची निवड होण्याची शक्यता आहे.

मिहान प्रकल्पाला बळ देणाऱ्या विमानतळाच्या विकासाचा मुद्दा गेल्या दीड दशकापासून रेंगाळला. नवीन सरकार आल्यानंतरही चार-साडे चार वर्षे लागली. विमानतळासाठी २८ महिन्यांपूर्वी निविदा बोलावल्यानंतर पाच कंपन्या पात्र ठरल्या. त्यालाही वर्ष-दीड वर्षाचा काळ लोटला. यापूर्वी दोनवेळा कालमर्यादा वाढवल्यानंतर शुक्रवारी आर्थिक निविदा उघडण्यात येणार आहे. त्यातील पात्र कंपनीकडे काम जाईल.

मिहान इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. विमानतळ विकासासाठी निवड झालेली संबंधित कंपनी आणि एमआयएल यांची विशेष कंपनी स्थापन करण्यात येईल. यात संबंधित कंपनीचे ७४ टक्के आणि एमआयएलचे २६ टक्के भागिदारी राहील. प्रकल्पाची किंमत १६८५ कोटी रुपये आहे. विमानतळाच्या विकासासाठी जीएमआर, जीव्हीके, टाटा प्रोजेक्ट्स, एस्सेल इन्फ्रा आणि पीएनसी इन्फ्रा या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. शुक्रवारी दुपारी निविदा उघडल्यानंतर कोणत्या कंपनीची निवड झाली हे लगेच स्पष्ट होईल.

मिहान प्रकल्पासाठी विमानतळ हस्तांतरणास विमानतळ प्राधिकरणाने प्रदीर्घ काळ लावला. त्यास आता दशक लोटले. केंद्रातील भाजप सरकारला साडे चार वर्षे तर, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला चार वर्षे होत आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर मिहानसारख्या अनेक प्रकल्पांच्या कामांना आता वेग देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

नवीन टर्मिनल इमारत, टॅक्सी-वे, अॅप्रोच रोड, पार्किंग आणि प्रवाशांना आवश्यक सर्व सोयी पहिल्या चार वर्षांत उपलब्ध करून द्याव्या लागणार आहे. तसेच, या काळात विमानतळावर दरवर्षी ४० लाख प्रवासी हाताळणारी क्षमता निर्माण करण्यात येईल. प्रवाशांची संख्या ८० टक्केपर्यंत पोहोचताच आणखी २० लाख प्रवाशांच्यादृष्टीने विस्तार करण्यात येईल. सद्यस्थितीत ५ ते ७ हजार टन कार्गो असून ४ वर्षांत २० हजार टनच्यादृष्टीने क्षमता निर्माण करण्यात येईल. त्यानुसार विमानतळाच ‘मेकओव्हर’ होईल. नवीन कंपनीला विमानतळ हस्तांतरित झाल्यापासून ८ वर्षांनी दुसरी धावपट्टी बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे दुसऱ्या धावपट्टीचा वाद लगेच उद्भवण्याची शक्यता कमी आहे.

अधिक वाचा : विदर्भाला औद्योगिक विकासात अग्रेसर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Superstar Amitabh Bachchan to start shooting in Nagpur with Sairat director Nagraj Manjule

Superstar Amitabh Bachchan to start shooting in Nagpur with Sairat director Nagraj Manjule to shot in Nagpur

Earlier it was reported that SAIRAT director Nagraj Manjule has roped in Bollywood Megastar Amitabh Bachchan for his next venture titled JHUND, this will be Manjule’s first Hindi film and will be produced by Bhushan Kumar’s T-Series.

Nagraj Manjule will commence the filming in Nagpur from November. The story is based on the real life of Vijay Barse, the founder of slum soccer from Nagpur. Amitabh Bachchan will be playing a retired sports teacher who trains street kids off a life of crime and drugs and redirects their talent to build a soccer team.

Currently, Amitabh is gearing up for THUGS OF HINDOSTAN’s trailer launch and will start shooting for JHUND after the Sony TV’s KAUN BANEGA CROREPATI finale episode.

Speaking to a leading media agency, Nagraj who is a big fan of Mr. Bachchan stated that, working with his idol on a story like this is a dream come true. He also added, “No other actor fits the role, only Mr. Bachchan can do justice to this particular character. All the others in the film are newcomers since I am known to work with fresh talent. The combination of Mr. Bachchan and this young team will be something to look forward to,”.

Although the plot is still unclear and release date has not yet been announced, JHUND starring Amitabh Bachchan is directed by Nagraj Manjule and produced by Bhushan Kumar.

ALSO READ : Zee TV’s Poorva Gokhale & Savita Prabhune in Nagpur

Deaf-mute woman, boyfriend steal Rs 4.5 lakh, both arrested in Nagpur

नागपूर Nagpur

Nagpur : A 34 year old woman, reportedly deaf and dumb, has been rounded up by Jaripatka police along with her boyfriend in a case of theft. Cops have recovered cash and two smartphones totaling Rs 3.22 lakh. The duo was nabbed from Takalghat in Butibori.

The woman has been identified as Sandhya alias Pinky Ghodeswar while her boyfriend’s identity has been revealed as Ashish alias Bodya Choudhary. Both are arrested for allegedly stealing Rs 4.50 lakh from the house of Pinky Naidu on September 18 at Mecosabagh.

Upon receiving Naidu’s complaint, Jaripatka police had registered a case. During probe, cops received a tipoff about the location of Choudhary, following which cops raided his rented house in Takalghat and nabbed him. Cops also recovered two mobiles and cash, in all worth Rs 2.19 lakh from his house. During interrogation, Choudhary revealed about the involvement of Sandhya as well.

Later when Sandhya was arrested it came out that she is deaf and mute. The cops sought the help of sign language expert to register her statement. Sandhya revealed location of Rs1.27 lakh hidden at her house in Bezonbagh.

Cops recovered the money and arrested both accused. Cops said the duo has been in a relationship and were at Naidu’s house for naming ceremony of her son when they committed the theft. Choudhary was known to Naidu as he had worked as a guard in the area earlier.

ALSO READ : Teen steals 50 tola gold for sex-change surgery to become bar dancer

ग्रामीण मुलींना १२ वी पर्यंत बस चा मोफत प्रवास

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी

मुंबई(प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना १२वीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही सवलत १०वी पर्यंतच्या मुलींसाठी होती. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे. याशिवाय इतर विविध समाजघटकांनाही एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. या विविध सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे २ कोटी १८ लाख लाभार्थ्यांना होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा केली आहे. तसेच नवीन योजना सूरू करण्यात येत आहेत. याबरोबरच, पत्रकारांनाही आता वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.

अहिल्याबाई होळकर योजना

या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५वी ते १०वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. ही सवलत आता १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनींकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे. या योजनेत १०वी पर्यंत १९.५४ लाख विद्यार्थीनी तसेच १२वी पर्यंत २४ लाख विद्यार्थीनी लाभ घेणार आहेत. यासाठी वाढीव आर्थिक भार ४४ कोटी रुपये इतका असणार आहे.

विद्यार्थी (तंत्र व व्यावसायिक शिक्षण) मासिक पास

१९८६नंतर सुरु झालेले विविध तंत्र आणि व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही सवलत ६६.६७ % असेल. सध्या या योजनेचे ४४ लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे ५० लाखांपेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत.

६५ वर्षांवरील नागरिकांना शिवशाहीत सवलत

६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत ही सध्या सर्वसाधारण आणि निम-आराम बसेसमध्ये ५० टक्के सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही (आसनव्यवस्था) बसमध्येही ४५ टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. प्रतिवर्षी कमाल ४००० किमी अंतराची मर्यादा लागू केली असून वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेचे सध्या ७० लाख लाभार्थी आहेत.

क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्‍यात येणारी सवलत

वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी ५० % पर्यंत सवलत लागू होती, ती सवलत आता ७५ % करण्यात येत आहे. या योजनेतून ८४ हजार रुग्णांना सवलत मिळत आहे.

अधिस्विकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत

सध्या सर्वसाधारण आणि निमआराम बसमध्ये वर्षभर १०० टक्के प्रवास सवलत लागू आहे. आता वातानुकूलित शिवशाही (आसनी व शयनयान) बसेसमध्येही १०० टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या २८०० लाभार्थी आहेत.

याबरोबरच सिकलसेलग्रस्त, हीमोफीलीया आणि एचआयव्ही बाधित रुग्ण यांना १०० % प्रवास सवलत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

सध्या १००% अपंग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास ५०% प्रवास सवलत आहे. आता रेल्वेप्रमाणे ६५% अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही ५०% सवलत मिळणार आहे. या योजनेचे सध्या ८० लाख लाभार्थी आहेत.

कौशल्य सेतु अभियान

कौशल्य सेतु अभियान ही नवीन योजना लागू करण्यात येत असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परीक्षेत (इ. १०वी) अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेमध्ये १११ प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी ६६.६७% टक्के प्रवास सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या २५ हजार लाभार्थी आहेत. पुढे हे एक लाख लाभार्थी होणार आहेत.

लाभार्थ्यांना या प्रवास सवलत योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे तीच सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे, अशी माहिती रावते यांनी दिली. सुमारे २ कोटी १८ लाख लाभार्थी या विविध योजनांचे लाभ घेणार आहेत.

अधिक वाचा : एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस

राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश स्थिती

दुष्काळसदृश स्थिती

पुणे : २०१४ च्या दुष्काळानंतर यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली आहे. परिणामी राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश स्थिती आहे. सप्टेंबरमधील पावसावर भिस्त असणाऱ्या मराठवाड्यावर कोरड्या सप्टेंबरमुळे दुष्काळाचे सावट आहे.

मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर ७ जिल्ह्यांत पावसाची तूट लक्षणीय वाढली आहे. राज्यातील एकूण १५ जिल्ह्यांत पावसाअभावी स्थिती चिंताजनक आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नैऋत्य मान्सून देशातून परतण्यास २९ सप्टेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, पश्चिम राजस्थानात मंगळवारपासून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तेथील आर्द्रता कमी होऊन जमिनीलगत वारे वाहण्यास अनुकूल स्थिती होत आहे. ही सर्व मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची लक्षणे आहेत. त्यामुळे २९ सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : राज्यातील 37 उपप्रादेशिक परिवाहन (आर.टी.ओ.) अधिकारी निलंबित गृह विभागाची मोठी कारवाई

‘आपली बस’ सेवा सुरळीत

City Bus नागपूर Nagpur आपली बस

नागपूर : डिझल बस ऑपरेटरच्या थकीत देयकामुळे शनिवार २२ सप्टेंबरपासून बंद असलेली ‘आपली बस’ च्या प्रश्नावर यशस्वी तोडगा निघाल्याने ही सेवा सुरळीत सुरू झाली आहे. बुधवार २६ सप्टेंबरपासून नागपूर शहरातील ‘आपली बस’ च्या सर्व सेवा सुरळीत सुरू होतील.

ऑपरेटरने बस सेवा बंद केल्यानंतर अनेकदा चर्चा करूनही समस्येवर तोडगा निघाला नव्हता. अखेर आज मनपाचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी सर्व बस ऑपरेटरला पाचारण केले. सभापती बंटी कुकडे यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपायुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी नितीन कापडणीस यांनी तीनही बस ऑपरेटरसोबत जनतेच्या सुविधेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा केली.

तीनही बस ऑपरेटरला तात्काळ प्रत्येकी दोन-दोन कोटी रुपये देण्याचे ठरविण्यात आले. उर्वरीत थकीत रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असे आश्वासनही प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. ऑपरेटर्सनी या निर्णयाला सहमती दर्शवित प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने २५ सप्टेंबर रात्री ९ वाजतापासून ‘आपली बस’ सुरळीत सुरू केली.

सदर बैठकीत परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रमअधिकारी अरुण पिपुर्डे, लेखाधिकारी विजय भारद्वाज उपस्थित होते.

अधिक वाचा : युवक कांग्रेस की ओर से ऑपरेटर की हड़ताल से बंद स्टार बस को जल्द शुरू करने की मांग

28 सितम्बर को शहर के मेडिकल स्टोर रहेंगे बंद : केमिस्ट एंड ड्रगिस्ट की देशव्यापी हड़ताल

chemist-and-druggist-strike
नागपुर : आनेवाले 28 सितंबर को ऑल इंडिया ऑर्गनाइजेशन ऑफ़ केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन देशव्यापी हड़ताल करने जा रही है। यह हड़ताल ऑनलाइन दवाओं की बिक्री के विरोध में की जा रही है। जिसमे नागपुर डिस्ट्रिक केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन शामिल होकर इस  देशव्यापी हड़ताल को समर्थन दे रहा है I ई- फार्मेसी को लागू करने ड्रग्स एंड प्रसाधन सामग्री अधिनियम 1940 के नियम 1945 में परिवर्तन करने के लिए केंद्र सरकार द्वारा नोटीफिकेशन जीएसआर 817 को 28 अगस्त को किया है। इसके विरोध में एसोसिएशन ने 28 सितंबर को भारत बंद का आह्वान किया है। 27 सितंबर को रात 12 बजे से 28 सितंबर को रात 12 तक दवा कारोबार बंद रखा जाएगा। जिससे शहर में  लोगों को परेशानी का सामना करना पड़ेगा।
नागपुर जिला केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन के अध्यक्ष राजेंद्र कावड़कर एवं सचिव हेतल ठक्कर ने बताया कुछ समय से देखा जा रहा है कि कुछ व्यवसायिक घराने आईटी का उपयोग करते हुए इंटरनेट या वेब पोर्टल के जरिए दवाओं की धड़ल्ले से बिक्री कर रहे हैं। जिससे रोगियों और उपभोक्ताओं के लिए किसी भी प्रारूप में यह ठीक नहीं है और यह किसी के जान से खिलवाड़ है I तथा यह ड्रग्स और प्रसाधन सामग्री अधिनियम 1940 नियम 1945 का उल्लंघन और अनदेखी है। इस बारे में हमारा संगठन इस प्रकार की विसंगति को लेकर कई बार मंत्रियों, डीसीजीआई, ड्रग टेक्नीकल एडवायजरी बोर्ड, सांसदों का ध्यानाकर्षित करा चुका है। किन्तु अब तक अपेक्षित कोई भी कार्रवाई नहीं हुई है। इस देशव्यापी हड़ताल में करीब देश के 8 लाख केमिस्ट एंड ड्रगिस्ट शामिल होंगे I अगर नागपुर की बात करे तो इस हड़ताल की वजह से करीबन 2 से ढाई करोड़ का दवा व्यापार बंद रहेगा I

युवक कांग्रेस की ओर से ऑपरेटर की हड़ताल से बंद स्टार बस को जल्द शुरू करने की मांग

नागपुर :- मनपा प्रशासन की लापरवाही की वजह से नागपुर की स्टार बस, “आपली बस” पिछले 4 दिनों से बंद है। जिसकी वजह से शहर के नागरिको को परेशानी का सामना करना पड़ रहा है। आज युवक कांग्रेस के पदाधिकारी ने इसके विरोध में बर्डी बस स्टैंड के सामने विरोध प्रदर्शन करते हुए महापौर तथा सभापति परिवहन समिती मनपा का इस्तीफा मांगा और परिवहन समिती सभापती का घेराव कर कल से नागपुर शहर में जल्द से जल्द बस सेवा शुरू करने की मांग की है I रोज बस से सफर करने वाले आमजन, विद्यार्थी बुरी तरह परेशान है, वहीं नागपुर शहर से केंद्र में परिवहन मंत्री श्री नितिन गडकरी और नागपुर से मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस होने के बावजूद शहरवासियों को सार्वजनिक परिवहन का लाभ नहीं मिल पा रहा है। युवक कांग्रेस द्वारा आरोप किया गया है की नागपुर की महापौर अपने परिवार के साथ विदेशों के सैर सपाटे में मशगूल है। उनको नागपुर की जनता की परेशानियों से कुछ लेना-देना नहीं।
आज शहर में पेट्रोल डीजल के भाव दिनोंदिन बढ़ते जा रहे हैं जिसकी वजह से लोग जहां पब्लिक ट्रांसपोर्ट के भरोसे रहना चाहते हैं। वहीं महानगर पालिका द्वारा बस सेवा बंद कर आम जनता को महंगाई के बोझ पर लाद रही है। अगर कल बस सेवा शुरू नहीं होती है तो युवक कांग्रेस इस पर आंदोलन की भूमिका लेकर माननीय महापौर का घेराव करेंगी I आंदोलन का नेतृत्व युवक कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश सचिव अजीत सिंह, शहर उपाध्यक्ष धीरज पांडे ने किया। अन्दोलन में प्रमुख रूप से विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, नगरसेवक दिनेश यादव, परसराम मनवाटकर, नगरसेविका आइशा अंसारी, अभिषेक सिंह, युगलकिशोर विदवात, विशाल वाघमारे, सतीश पाली, विरेंद्र यादव, प्रतिक कोल्हे, अब्दुल वदूद, एनोस नियोगी, सत्यम सोड्गीर,आगुस्टीन जॉन,चेतन तरारे, सचिन वासनिक,तपन बोरकर, रुपेश चौरसिया,पंकज सावरकर, दुर्गेश पांडे, निलेश खोब्रगड़े, इमरान खान, शेख शाहनवज, हाफिज अंसारी, अविनाश पोडे, सुनील नंदुरकर, राकेश ईखर, शेख शरीक, श्रीकांत नायर, कूणल निमगडे, राम यादव,शेखर पौनिकर, प्रेम मुंदफ़डे, विजय सरटकर, शैलेश गुमगावकर इत्यादि कार्यकर्ता प्रमुख रूप से उपस्थित थे I

Nagpur to host 14th World Congress & 22nd Indian Conference of NARCHI

NARCHICON 2018

Nagpur: National association of Reproductive and Child Health India, Nagpur Chapter along with NKP SIMS is hosting the 14th World Congress & 22nd Indian Conference of NARCHI. Basic purpose of NARCHI is to propagate maternal and child health services to rural India. And this conference is fully devoted for the same purpose. NARCHI (National Association of Reproductive Child Health of India) was founded by Late Dr. C S Dawn, way back in 1976. It was formed as an association of post-graduate professionals, to work for better Reproductive and Maternal Child Health Services in India. In 1992, to train MBBS doctors in Gynaecology and Obstetrics, an academic wing named Dr. C S Dawn ICMCH, was also instituted. Every two years National Association of Reproductive and Child Health of India -NARCHI- conducts a World Congress and Conference on Reproductive Child and Maternal Health issues which is attended by over 1000 delegates, both from India and abroad. These conferences are a great opportunity of continued learning. Nagpur Chapter is privileged to be hosting such an event for the first time. The venue is Hotel Centre Point Ramdaspeth Nagpur and some institutions of the city. Conference will be held on 28-30th September 2018 at Hotel Center Point, Ramdaspeth, Nagpur Formal Inauguration of will be held at 12 noon on Saturday 29th Sept. 2018. Registration is still going on. There are 7 Prestigious Orations (1. Dr C. S. Dawn NARCHI Oration, 2. Dr Jagjit Singh Hans NARCHI Oration, 3. Dr P. D. Baveja ICMCH Oration, 4. Dr Manjula Rohatgi Oration, 5. Dr S. N. Mukherjee Oration, 6. Conference Oration, 7. NARCHI Nagpur Chapter Oration) & total of 5 workshops focusing on Urogyanecology, Emergency Obstetrics, Rural Reproductive & Child Health.(in Association with AMOGS), Neonatal Emergencies & Workshop For Nurses.(in Association with AMOGS) There are many prizes for Paper and Posters presenters. There is a scientific feast of CMEs, Lectures Panel Discussion & Debates. The highlight of conference is the Convocation Ceremony for Indian College of Maternal and Child Health (ICMCH) fellows & added attraction will be a Moot Court.Org. Chairperson Dr. Nirmala Vaze will be taking over the reins of NARCHI as National President. There are many eminent National & International faculties participating in the Conference. The well known International faculty attending to give their expertise and guidance are Dr. Ranjana Kumar, Switzerland; Dr. Sunita Ghike , Dubai, Dr. Pooja Vaswani, Abudhabi, Dr. Sulsa Jain, UAE and Dr. Sharmila, Australia. National faculty joining include Dr. Jayadeep Malhotra, FOGSI President, Dr. Alka Kriplani, Past President FOGSI, Dr. Sheela Mane, Dr. Vineet Mishra, Dr. Suchitra Pandit, AICC RCOG Chairperson, Dr. Ratnabali Chakrovarty, Dr. Nozer Sheriar, & Dr. Kavita Bapat.

डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करा!

Dengue

नागपूर : शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपाचा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरीही आता सर्व घरांच्या सर्वेक्षणासोबतच अतिरिक्त यंत्रणेच्या माध्यमातून डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा. आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, असे निर्देश मनपा आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले.

आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकांना मंगळवारपासून (ता. २५) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी लक्ष्मीनगर झोनचा आढावा घेण्यात आला. लक्ष्मीनगर झोनमध्ये आयोजित बैठकीला सभापती मनोज चापले यांच्यासह लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहते, नगरसेविका विशाखा बांते, उज्ज्वला बनकर, वनिता दांडेकर, नगरसेवक लखन येरावार, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी उपस्थित होते.

सदर बैठकीत डेंग्यूवर गंभीर चर्चा करण्यात आली. आरोग्य सभापती मनोज चापले यांनी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून जेथे डेंग्यूच्या अळ्या आढळतील, त्या नष्ट करा, असे निर्देश त्यांनी दिले. मनपातर्फे वॉर्डावॉर्डात फवारणी करण्यात येते. मात्र, त्याची माहिती नगरसेवकांना देण्यात यावी, हा मुद्दा उपस्थित नगरसेवकांनी मांडताच फवारणीचे २०-२० दिवसांचे वेळापत्रक तयार करण्यात आले. ज्या प्रभागात ज्या दिवशी फवारणी होईल, त्याच्या तीन दिवस अगोदर फवारणीचे वेळापत्रक नगरसेवकांना देण्यात येईल, अशी माहिती सभापती मनोज चापले यांनी दिली.

यानंतर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी स्वच्छ सर्वेक्षणाचे जे निकष आहेत त्यावर चर्चा करून लक्ष्मीनगर झोनमध्ये त्याची काय तयारी आहे, याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सभापतींना दिली. १८ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने तेथे सुरू केलेल्या तयारीचा आढावाही सभापती मनोज चापले यांनी घेतला. देशविदेशातून दीक्षाभूमीवर नागरिक येत असल्यामुळे त्यांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश सभापती चापले यांनी दिले. डेंग्यू, स्क्रब टायफस सारख्या रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, त्यादृष्टीने आरोग्य विभागाची चमू सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

खामला आणि सोमलवाडा येथील दवाखान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आणि तेथील आरोग्य सेवेला उत्कृष्ट बनविण्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काही करता येईल का, यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Virat Kohli, Mirabai Chanu receives Khel Ratna award by President Ram Nath Kovind

Virat Kohli

India men’s cricket team captain Virat Kohli and weightlifter Mirabai Chanu were on Tuesday conferred with the Rajiv Gandhi Khel Ratna Award by President Ram Nath Kovind at the Rashtrapati Bhavan. The annual National Sports Awards were bestowed on the best athletes that the country has seen in the past one year.

Kohli is the third cricketer to be awarded the Khel Ratna after Sachin Tendulkar (1997) and MS Dhoni (2007). BCCI had recommended Kohli for the past three years but in 2016 he missed out owing to the Olympics where the award went to wrestler Sakshi Malik, shuttler PV Sindhu and gymnast Deepa Karmakar. Last year it went to hockey player Sardar Singh and para-athlete Devendra Jhajharia.

Earlier in the day, Chanu reflected on her excitement at the honour. “A really big day for me as I receive the prestigious #RajivGandhiKhelRatnaAward at the #RashtrapatiBhawan today. A big thanks to everyone who have supported me all throughout this journey. Special thanks to my family, my coaches, Govt, Federation, and my fans. Indeed grateful!” she wrote in a tweet.

Chanu is the third weightlifter to win the prize after Karnam Malleswari (1995) and Nameirakpam Kunjarani (1996).

List of Award winners:

Rajiv Gandhi Khel Ratna: Virat Kohli, Mirabai Chanu

Arjuna Awards: Neeraj Chopra (Athletics), Jinson Johnson (Athletics), Hima Das (Athletics), N Sikki Reddy (Badminton), Satish Kumar (Boxing), Smriti Mandhana (Cricket), Shubhankar Sharma (Golf), Manpreet Singh (Hockey), Savita (Hockey), Col. Ravi Rathore (Polo), Rahi Sarnobat (Shooting), Ankur Mittal (Shooting), Shreyasi Singh (Shooting), Manika Batra (Table Tennis), G Sathiyan (Table Tennis), Rohan Bopanna (Tennis), Sumit (Wrestling), Pooja Kadian (Wushu), Ankur Dhama (Para-Athletics), Manoj Sarkar (Para-Badminton)

Dronacharya Awards: Achaiah Kuttappa (Boxing), Vijay Sharma (Weightlifting), A. Srinivasa Rao (Table Tennis), Sukhdev Singh Pannu (Athletics), Clarence Lobo (Hockey Lifetime achievement), Tarak Sinha (Cricket Lifetime Achievement), Jiwan Kumar Sharma (Judo Lifetime Achievement), V.R. Beedu (Athletics Lifetime Achievement)

Dhyan Chand Awards: Satyadev Prasad (Archery), Bharat Kumar Chetri (Hockey), Bobby Aloysius (Athletics), Chougale Dadu Dattatray (Wrestling)

ALSO READ : Asia Cup 2018: MS Dhoni Captains India In ODIs For The 200th Time

Nagpur: Power supply to be disrupted on Wednesday

Nagpur: Power supply to be disrupted on Wednesday

Nagpur: The Maha DisCom has informed that power supply will be disrupted in Congress Nagar area due to maintenance work on Wednesday 26 September.

From 9 am to 11 am: Central Jail, Chunabhatti, Ajni Chowk, Prashant Nagar, Samarth Nagar, Malviya Nagar, Pandey Layout, Khamla, Sneh Nagar, Navjivan Colony, Pragati Colony, Rajeev Nagar, Doctor Colony, Chhatrapati Nagar, Hindustan Colony, Rahul Nagar, Yashwant Stadium, Mehadia Chowk, Chhoti Dhantoli, Central Bazar Road, Ramdaspeth Gurudwara, Shankar Nagar, Gandhi Nagar, Daga Layout, Corporation Colony.

From 9 am to 10 am: Ramdaspeth Jain Mandir, University Library, Dhiren Kanya High School, Jhansi Rani Chowk.

From 8 am to 12 pm: South Ambazari Road, Laxmi Nagar, Bajaj Nagar, Abhyankar Nagar, Madhav Nagar, Aath Rasta Chowk, Vasant Nagar, Kanchipura Chowk.

From 10 am to 1 pm: Shivaji Nagar, Hill Road, Nagpur University, Hill Top, Ambazari, Deotale Layout, Verma Layout, Hindustan Colony, Amravati Road, Marar Toli, Telangkhedi, Gond Basti, Pandhrabori, Durgdhamna, Vardhamna.

From 1 pm to 3 pm: Ram Nagar, Giri Peth, Gorepeth, Walmiki Nagar, Gokulpeth, Tilak Nagar.

From 9 am to 12 pm: Bhende Layout, Pannase Layout, Sonegaon, Sahkar Nagar, Gajanandham, Tapovan, Narkesari Layout, Shyam Nagar, Kannamvar Nagar, Karve Nagar, Atre Layout, Gopal Nagar.

From 10 am to 12 pm: Lokhande Nagar, Pathan Layout, Saraswati Vihar, Badu Soni Layout, Deendayal Nagar, Jeevan Chhaya Nagar, Swawlambi Nagar, Bhamti Kapse Layout, Priyadarshi Nagar, Narsada.

Read Also : Dr. Ambedkar Institute of Management Studies and Research organized AABHA 2018

Asia Cup 2018: MS Dhoni Captains India In ODIs For The 200th Time

MS Dhoni

MS Dhoni on Tuesday captained India for the 200th time in One-day Internationals (ODIs) after a gap of almost two years in their Asia Cup 2018 Super Four clash against Afghanistan .

Dhoni relinquished the captaincy of India’s T20 and ODI sides in January 2017. On Tuesday, Afghanistan had won the toss and elected to bat against India. Speaking after the toss, MS Dhoni said this match gave him the opportunity to play it his 200th ODI match as a captain.

“I was not really sure of where I am standing. I have captained 199 ODIs, so this gives me an opportunity to make it 200. It’s all destiny and I always believed in that. It’s not in my control, once I left captaincy. Good to complete 200, but I don’t think it really matters,” he said.

MS Dhoni also revealed that India were also looking to bowl first. “We were looking to bowl first. Quite a few changes. Both the openers are missing, Bhuvi, Bumrah and Chahal are also missing. Everybody who hadn’t played in this tournament gets a chance. They are part of the 15 and are representing India. We’ll have to keep the intensity up. It is important for them to adjust to the line and length they need to bowl,” he added.

Dhoni had last captained India in the ODI series against New Zealand. MS Dhoni is one of India’s most successful captain across all formats. Dhoni had led India in 199 ODIs out of which he won 110 matches and lost 74 before India’s match against Afghanistan.

ALSO READ : Sandeep Kaur, The Daughter Of An Auto Driver, wins Gold in International Boxing Meet

नागपूर येथे शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम

नागपूर येथे शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम

नागपूर : खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे, यासाठी शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर ३ हजार किलो खिचडी एकाच भांड्यात तयार करण्याचा विश्वविक्रम करणार आहेत, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी दिली.

१४ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता खिचडी बनवणे सुरू होईल. दुपारी ३ वाजता उदघाटन होईल. खिचडीसाठी ५०० किलो डाळ, ५०० किलो तांदूळ, ५० किलो तूप, ५० किलो तेल, ३०० किलो भाजी, गाजर ही सामग्री वापरण्यात येईल. खिचडी बनवण्यासाठी ३,१२८ किलो क्षमतेची आणि १० फुटांची कढई कोल्हापूरचे इंजिनिअर नीलेश पै यांनी तयार केली आहे. तयार झालेली खिचडी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० दरम्यान नागरिकांना वितरित करण्यात येईल.

विक्रमासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड यांचे संमतीपत्र आले आहे. हा विक्रम पाहण्यासाठी १५ शाळांमधील विद्यार्थी, नागरिक हजेरी लावणार आहेत. डिसेंबर महिन्यात जळगाव येथे २५०० किलो वांग्याचे भरीत तयार करण्याचा रेकॉर्डही विष्णू मनोहर करणार आहेत.

अधिक वाचा : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: पहिल्याच दिवशी १ हजार रुग्णांना लाभ

Video : Saif Ali Khan starrer ‘Baazaar’ Trailer out!

After the massive success of Sacred Games, Saif Ali Khan’s brand power has seen resurgence. Within days of Netflix announcing the second season of the show, the trailer of actor’s next film, Baazaar, landed on social media.

Makers also unviels ‘Bazaar’ first look poster’ today.

Noted film critic and trade analyst Taran Adarsh took to Twitter and shared the details. He wrote: “Trailer out today… First look poster of #Baazaar… Stars Saif Ali Khan, Radhika Apte and Chitrangda Singh… Introducing Rohan Mehra… Directed by Gauravv K Chawla… 26 Oct 2018 release.”

Saif plays a banker in Baazaar and the poster shows him with the stock exchange display as the background. “Paisa, power, dhanda. Shakun Kothari, loved by some, envied by many, feared by everyone,” the caption reads.

Bazaar brings together Saif with his Sacred Games’ co-star Radhika Apte. The film also stars Chitrangda Singh and introduces Rohan Mehra.

The film will hit the screens on October 26, 2018.

ALSO READ : Helicopter Eela song Ruk Ruk : Kajol-starrer recreates 90’s iconic song

अब ऑनलाइन टेस्ट के जरिए होगी टीसीएस में ग्रैजुएट्स की नियुक्ति

टीसीएस

भारत की सबसे ज्यादा हायरिंग करने वाली कंपनियों में से एक टाटा कंसल्टेंसी सर्विसेज अब इंजिनियरिंग ग्रैजुएट्स को नियुक्त करने के अपने तरीके में बदलाव लाने जा रही है। टीसीएस अब अपनी नियुक्ति प्रक्रिया को पूरी तरह डिजिटल बनाने जा रही है। साथ ही इससे कंपनी अब पुरानी नियुक्ति प्रक्रिया पर कम निर्भर रहेगी जहां वह कॉलेजों के कैंपस में जाकर हायरिंग करती थी।

टीसीएस ने ‘नैशनल क्वॉलिफायर टेस्ट’ नाम का एक पैन इंडिया ऑनलाइन टेस्ट शुरू किया है। इस टेस्ट के बाद कंपनी चयनित उम्मीदवारों का इंटरव्यू या विडियो इंटरव्यू भी लेती है। कंपनी का कहना है कि ऑनलाइन टेस्ट की मदद से वह दूर-दराज के छात्रों तक भी पहुंच पा रही है। साथ ही इससे कंपनी की नियुक्ति प्रक्रिया 3 से 4 हफ्तों में पूरी हो जाती है। पहले कंपनी 370 कॉलेजों में जाकर छात्रों की हायरिंग करता था। अब ऑनलाइन टेस्ट की वजह से टीसीएस 2,000 कॉलेजों तक पहुंच पा रही है।

कंपनी के डिजिटल प्लैफॉर्म iON पर टेस्ट के लिए 24 राज्यों के 100 शहरों से 2,80,000 छात्रों ने रजिस्टर किया था। यह पुराने तरीके से रजिस्टर करने वाले छात्रों से 175 प्रतिशत अधिक था। टीसीएस के ग्लोबल ह्यूमन रिसोर्स के हेड अजॉय मुखर्जी ने कहा कि कंपनी नियुक्ति के अपने पारंपरिक तरीके को बदल नहीं रही बल्कि उसे करने के तरीके को बदल रही है। उन्होंने कहा कि ऑनलाइन टेस्ट की मदद से नियुक्ति प्रक्रिया 3 से 4 हफ्तों में खत्म हो जाती है। उन्होंने कहा कि अब कंपनी दूर-दराज के इलाकों में नहीं जाती बल्कि अब उम्मीदवार किसी मान्यता प्राप्त कॉलेज या iON सेंटर पर इंटरव्यू के लिए आ जाते हैं।

साथ ही उन्होंने बताया कि आईआईटी, एनआईटी, आईआईएम जैसे संस्थानों में पारंपरिक तरीके से ही नियुक्ति जारी रहेगी। हालांकि इस प्रक्रिया में नियुक्ति कम लोगों की भी हो सकती है। कंपनी ने इस बात पर टिप्पणी करने से मना कर दिया कि वह पिछले साल के मुकाबले इस साल कितने ग्रैजुएट्स को हायर करेगी।

और पडे : JEE, NEET च्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सरकारी शिकवणी

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करणारा जवान संदीप सिंग शहीद

संदीप सिंग

दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या हिंदुस्थानी जवानांच्या विशेष पथकातील एक जाबाँज जवान सोमवारी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाला आहे. संदीप सिंग असे त्या जवानाचे नाव असून सोमवारी तंगधार सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे संदीप तेथून सुरक्षित परतलेले मात्र सोमवारी दहशतवाद्यांशी लढा देताना त्यांचा मृत्यू झाला.

सोमवारी तंगधार जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून काही दहशतवादी मोठ्या शस्त्रसाठ्यासह हिंदुस्थानात घुसखोरी करत असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर 4 पॅरा कमांडोचे पथक आणि लष्कराचे जाट पथक या घुसखोरांना रोखण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आले होते. संदीप सिंग हे 4 पॅरा कमांडोंचे नेतृत्त्व करत होते.

दरम्यान सीमा रेषेवर काही संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर संदीप यांनी त्यांच्या साथिदारांना मागे करत स्वत: मोर्चा सांभाळला व पुढे गेले. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते जखमीही झाले मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी पुढे जात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीदरम्यान एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर काही दहशतवादी मागच्या मागे पाकिस्तानात पळून गेले.

संदीप सिंग हे मुळचे पंजाबमधील गुरुदासपूरचे आहेत. २९ सप्टेंबर २०१६ रोजी हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या टीमचा देखील ते हिस्सा होते. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षांचा मुलगा आहे.

अधिक वाचा : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: पहिल्याच दिवशी १ हजार रुग्णांना लाभ

Dr. Ambedkar Institute of Management Studies and Research organized AABHA 2018

Dr. Ambedkar Institute of Management Studies and Research organized AABHA 2018

Nagpur: Recently, Dr. Ambedkar Institute of Management Studies and Research organized AABHA 2018- “Personality development for women”. “We organize women centric Programme “Aabha” each semester for students. This year the programme was conducted under women empowerment cell and internal complaints committee (ICC) cell”, was stated by event co-coordinator, Prof. Chetna Soni.

The event began with welcoming Guest Mrs. Madhumita Gubre (Mrs. India Multimedia and Fitness trainer) and Mrs. Monika Bhagwagar (Managing Director of Paper Edge). From Nagpur. Mrs. Madhumita Gubre expert and has given different mantras on how to keep ourself healthy, fit and presentable as per corporate world. She says, "when your passion becomes your profession then only you can reach up to your goals" She address the students regarding importance of healthy diet, exercise, dressing sense, skin and hair care. She motivated the students to give at least one hours for yourself from your busy schedule for any physical activities in form of dance, sports, yoga and for mediation.

Mrs. Monika Bhagwagar taught the students to absorb the negative things and observe the good and positive things around and always be updated, in short "absorb and observe. She motivates the students to see your goal and passion with positive aspects and be update yourself. She says that accept the way you are and try to improve every day. Self development is continuous process. In this way they both have conducted sessions on the topics of personal grooming, body language and problem solving skills. In the second half of this event Mrs. Rupali Ganguli has witnessed various activities among the four sections students from Nalanda, Sachi, Patliputra and Ajanta.
Team building games such as musical pair, dance activities etc. were conducted. Students displayed fine teamwork and passion during the games. This event was organized by Prof. Chetana Soni and other co-ordinator of the women empowerment cell were Prof. Pallavi Badre, Dr. Rashmi Gupta, Dr. Ruhi Bakhare and Dr. Pallavi Sangode. Semester I and III students incharge also contribute in executing this events.

Helicopter Eela song Ruk Ruk : Kajol-starrer recreates 90’s iconic song

Helicopter Eela’s much-awaited song Ruk Ruk starring Kajol has been finally released. Joining a series of remakes, the song, however, retains the magic of the original. Originally sung by Alisha Chinai, the Anu Malik-track has been recreated by Raghav Sachar, sung by Palomi Ghosh and penned by Shyam Anuragi.

In the song, the ever-so-beautiful Kajol can be seen grooving on the hit track against a colourful background. Be it the sequence where she can be seen dancing in high-waist jeans paired with a white shirt or dancing with sunflowers, Kajol is sure to take you back in the 90’s and bring back some amazing memories.

Helmed by Pradeep Sarkar and bankrolled by Ajay Devgn, Dhaval Jayantilal Gada and Akshay Jayantilal Gada, Helicopter Eela is deemed as a coming of age dramedy. The film revolves around a mother whose life revolves around her son’s life and has put her ambitions and dreams on hold. Helicopter Eela was earlier scheduled to hit the theatrical screens on September 7th but now it has been postponed to October 12.

ALSO READ : ‘Dhoom Dhadakka’ song from ‘Namaste England’ is out

Nagpur Weather

Nagpur
haze
38 ° C
38 °
38 °
15 %
1.5kmh
40 %
Sun
38 °
Mon
44 °
Tue
44 °
Wed
44 °
Thu
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...