मुंबई: नुकत्याच आटोपलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी केल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून भाजपाने ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काल MPSC परीक्षा पुढे ढकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर या आंदोलनात भाजपाने उडी घेतली आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या गोंधळावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. राज्यातील आघाडी सरकार म्हणजे विद्यार्थीविरोधी सरकार असल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे.
या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकार म्हणजे विद्यार्थीविरोधी सरकार आहे. गेल्या वर्षी पदवी,अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ घालण्यात आला. त्यानंतर न्यायालयाला राज्य सरकारला फटकारावे लागले. सध्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांचा घोळ सुरूच आहे. कोरोना काळातील शाळेतील फीबाबत अद्याप ठोस धोरण ठरवलेले नाही. त्यात आता MPSC च्या विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.
इतर मुद्द्यांवरूनही केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात की, समजातील विविध घटकांच्या विरोधात राज्य सरकार आहेच. जसं अव्वाचा सव्वा वीजबील पाठवून त्यात सवलत या सरकारने दिली नाही. शेतकऱ्यांना मदत दिली नाही. महिलांवर अत्याचारात वाढ झाली आहे. पण सरकारकडून त्याला रोखण्यासाठी कृती होत नाही. त्यात आता देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्य सरकार गेले आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला.
दरम्यान, एमपीएसची परीक्षा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण देत पुढे ढकलण्यात आल्याने काल विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलन करत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना राज्याला संबोधित करत या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आश्वासन दिले होते.
MPSC exam will be conduct on 21 March: आज एमपीएससीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यात कोराेनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे राज्याच्या पुनर्वसन विभागाने कळविल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली होती.
पुणे : 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC exam) गुरुवारी रद्द केल्याची घोषणा केल्यावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या म्हणजे शुक्रवारी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. (MPSC exam will be on 21 March.)
यानुसार आज एमपीएससीची MPSC Exam Date तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यात कोराेनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे राज्याच्या पुनर्वसन विभागाने कळविल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. गेल्या वर्षभरापासून ही परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभर निदर्शने केली. पुण्यात शेकडो विद्यार्थी नवी पेठेत ठिय्या देऊन बसल्याने या भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तो वेळीच अटोक्यात आणला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त सूचनांनुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षा रविवार, दिनांक २१ मार्च, २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल, असे आयोगाने जाहीर केले आहे.
याचबरोबर शनिवार, दिनांक २७ मार्च, २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० तसेच रविवार, दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या दोन परीक्षा नियोजित दिनांकास घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबई: अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) बारावीला गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय गाभा समजले जातात. मात्र, 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता संस्थेने 14 विषयांची यादी जाहीर केली असून यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान 45 टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
शिक्षण क्षेत्रातून निर्णयाला विरोध
वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून AICTE ने हा निर्णय घेतला असला तरी याला शिक्षण क्षेत्रातून विरोध होताना दिसत आहे. गणित हा विषय अभियांत्रिकीच्या सर्व विषयांचा पाया आहे. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी गणिताचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात हा विषय चर्चेचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
नवे 14 विषय कोणते?
2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत. यंदाच्या वर्षापासून अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा अंतर्भाव असेल.
नागपुरात १५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. या काळात काय सुरू आणि काय बंद राहणार? जाणून घ्या… Nagpur: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पालकमंत्री नितीन राऊतयांनी यासंदर्भातील घोषणा गुरुवारी केली आहे. नागपूर शहरासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या जास्त आहे. नागरिकांनी प्रतिबंधांना गंभीर्याने घेतले नाही. नागरिकांना वारंवार सांगूनही भीती राहिली नसल्याने प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागले आहेत.
(Lockdown in nagpur maharashtra 15 march to 21 march 2021 here are all rules to be follow)
लॉकडाऊन काळात नेमकं काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार? नेमकं कोणकोणत्या भागात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची माहिती जाणून घेऊयात…
* नागपुरात काय सुरू, काय बंद?
>>Nagpur शहरात कडक संचारबंदी राहील
>> उद्योग सुरू राहतील
>> शासकीय कार्यालये २५ टक्के सुरू राहतील
>> नागपुरातील लसीकरण मोहीम सुरू राहील
>> भाजीपाला बाजार सुरू राहील
>> डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरू राहतील
>> अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
>> लक्ष्मीनगर, हनुमान नगर हॉट स्पॉट असल्यानं कडक संचारबंदी
>> आमदार निवासामध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात येणार
>> विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार
>> प्रसार माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार
शहरातील कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे १ in मार्च ते २१ मार्च या कालावधीत महाराष्ट्रातील नागपूर आठवडाभर बंद पडणार आहे. भाजीपाला आणि फळांची दुकाने आणि दुधाची बूथ यासारख्या अत्यावश्यक सेवा खुल्या राहतील. राज्यातील अधिक भाग लॉकडाऊनमध्ये जाऊ शकतात, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोविड -१ cases प्रकरणे महाराष्ट्रात जवळपास एक महिन्यापासून वाढत आहेत.
गेल्या 24 तासात नागपुरात 1,800 हून अधिक रुग्ण आढळले.
“कोरोनव्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातील काही भागात कडक बंदोबस्ताचे उपाय पहायला मिळतील. लॉकडाऊन उपाययोजनांपूर्वी सरकार अधिका officials्यांसमवेत विशेष बैठक घेणार आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा शॉट घेतल्यानंतर सांगितले. कोविड विरोधी लस
Nagpur पोलिस आयुक्तालयांतर्गत येणा all्या सर्व भागात कुलूप लादण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आज संध्याकाळी to ते सोमवारी सकाळी 8 या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ लागू झाल्यानंतर दोन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन कोविड -१ cases १ cases,65 9 cases रुग्ण नोंदले गेले आहेत, देशातल्या रोजच्या नवीन प्रकरणांपैकी जवळजवळ cent० टक्के. राज्यात कोविडची सर्वाधिक प्रकरणे राज्यात आहेत.
Best Happy Holi Wishes 2021: Holi is one of the major events for Indians. It is a festival of colors. People celebrate Holi by throwing balloons and colors on one another, gorging on delicacies and remembering the inspiring story of Prahlada. It is a day of fun and rejoicing. So, add more colors to the day of your loved ones by sending across some wonderful Holi messages.
Here you would find plenty of eloquent messages that would surely bring a smile on the faces of your loved ones.
Check our Best Happy Holi Wishes 2021 :
Hope your life be like a rainbow filled with colors of love, friendship and happiness.
Happy Holi!!
May God gift you all the colors of life, colors of joy, colors of happiness, colors of friendship, colors of love and all other colors you want to paint your life in.
Happy Holi.
Play more, drink less,
enjoy more, think less.
Have a cheerful Holi!
A little wish for you on the auspicious occasion of Holi.
May you always be healthy, contented and happy.
Wishing you and your family a happy Holi.
I not only wish to paint your face but also your life with the vibrant colors of love, happiness and joy Holi.
Happy Holi.
“Best wishes to you and your family for a Holi filled with sweet moments and memories to cherish for long. Happy Holi”
Water balloons, water pistols, amazing songs, and delicious gujiyas are the main ingredients for a perfect Holi.
Have a Happy Holi!
Let’s burn what’s evil, depressing and sad with Holika and welcome the new beginnings with open arms.
Happy Holi!
“You are the colour of my life, and you are the reason for my smile. I make the colourful dream just for you. And send you colourful wishes on Holi.” ― Happy Holi
“May your life be filled with happiness and may you be successful in whatever you do. Wishing you a very happy Holi.”
• “Let it go, just color it red and yellow and green and purple. Life is letting it go and playing Holi!”
• “May your life be filled with happiness and may you be successful in whatever you do. Wishing you a very happy Holi.”
• “Bright colors, water balloons, lavish gujiyas and melodious songs are the ingredients of perfect Holi. Wish you a very happy and wonderful Holi.”
• “May God paints the canvas of your life with the colors of joy, love, happiness, prosperity, good health and success. Wishing you a happy Holi”
• “The festival of love, joy, and happiness has arrived. Celebrate the festival with lots of colors, water balloons and tempting sweets. Happy Holi.”
• “Let this Holi take away all your worries and fill your life with happiness and prosperity!”
• “Let’s bring in color to the lives of the destitute and make it a bright Holi for them.”
• “I may not put colors on your face in this colorful festival but I am praying God to add more and more colors in your life. Wish you, Happy Holli.”
• “Let’s make a bonfire of our negativity and bring a color of positivity into our life. Wishing you health, wealth & sheer happiness on this HOLI.!!”
• “Hope your life is framed with all the colors of love & happiness today & always!!”
• “Let this festival burn all negativity and bring positivity in life. Celebrate with vibrant colors. Happy Holi!”
• “Holi is a special time of year to remember those who are close to our hearts with splashing colors. Happy Holi.”
• “Holi is the day to express love with colors. It is a time to show affection. All the colors that are on you are of love!… Happy Holi…”
• “A Colourful Message To A Colourful Person,
For A Colourful Holi Day, in A Colourful Way By SMS,
As A Pray, That The Colourful Ray, Forever Stay..! Happy Holi.”
AHMEDABAD: A blend of favourable results in the present and finding the perfect combination for the near future will be India’s main endeavour when they square off against a well-rounded England in a five-match T20 International series starting here on Friday.
For skipper Virat Kohli, the primary aim will be to get an idea of his core group of players going into the ICC T20 World Cup in October. And he couldn’t have hoped for a better opposition than a world-class English white-ball side under Eoin Morgan, ready to be way more challenging on flatter tracks which promise a run-feast.
“This is a fantastic opportunity for us to play in conditions where we will be playing the World Cup,” England’s explosive batsman-keeper Jos Buttler had recently said, shrugging off the debacle that was the Test series.
For Indian vice-captain Rohit Sharma, it’s all about focussing on the present.
“If we focus on the present, the future will take care of itself. It’s a long series and it’s important to see where we stand as a team and individual,” Rohit said.
While there are more advantages of having multiple options, fashionably described as a “happy headache” for any captain, there are a few pitfalls that come with such a situation. The Indian team understands this fully well, having burnt its hands during the 2019 World Cup.
It was one event where till last moment, they didn’t have a settled number four.
So it will only be fair that Kohli and head coach Ravi Shastri, in their minds, decide who will be Rohit’s opening partner going into the mega event. The choice is down to KL Rahul and Shikhar Dhawan.
By pure cricketing logic and the skill sets that he is blessed with, Rahul’s selection in any white ball playing XI is a no-brainer but then there is Dhawan, who has been a terrific performer at global events and one of the senior-most in the side.
If Kohli decides to accommodate Dhawan, then he will have to push Rahul down at No.4 as the Bengaluru man’s place in the playing XI at this point of time is non-negotiable.
It’s a tough call that Kohli needs to take as playing both of them would mean no place for either Shreyas Iyer or Indian fans’ sentimental favourite Suryakumar Yadav, who is finally set to wear the India Blues after years of hardship.
The option of explosive hitting, that one among Shreyas and Surya can provide at No. 4 or 5, is very enticing and the team management for one wouldn’t like to miss out on an opportunity to exploit that advantage.
The Motera track will certainly be a flat deck, suiting the needs of the shortest format and with a lot of batting firepower in both sides, the Ahmedabad skyline could witness a lot of fireworks from both ends.
Whether it’s vice-captain Rohit, the indomitable duo of Rishabh Pant and Hardik Pandya for the hosts or captain Morgan, Ben Stokes, Jos Buttler, Dawid Malan and Jason Roy at the other end, the Kookaburra white ball might find itself in the stands more often than not.
With the unavailability of Thangarasu Natarajan in the bowling department, Bhuvneshwar Kumar will be back leading the attack alongside another senior Yuzvendra Chahal for company.
With England’s weakness against slow bowlers’ well-documented in these conditions, Chahal could have both Washington Sundar and Axar Patel for company which leaves Shardul Thakur, Deepak Chahar and Navdeep Saini in a three-way battle.
For England, the white ball format presents them with multi-skilled cricketers like Stokes, Sam Curran and IPL auction sensation Moeen Ali for starters, who can change the complexion of any game in either departments.
Throw in specialists like pacers Jofra Archer, Mark Wood, Chris Jordan and wrist spinner Adil Rashid, it will be a contest where India can never be termed firm favourites.
The next week and half would be an indication as to which direction the teams are headed in terms of preparations for the marquee event later this year.
Teams (from):
India: Virat Kohli (captain), Rohit Sharma (vc), KL Rahul, Shikhar Dhawan, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Hardik Pandya, Yuzvendra Chahal, Bhuvneshwar Kumar, Axar Patel, Washington Sundar, Shardul Thakur, Navdeep Saini, Deepak Chahar, Rahul Tewatia, Ishan Kishan (reserve keeper)
England: Eoin Morgan (captain), Joss Buttler, Jason Roy, Liam Livingstone, Dawid Malan, Ben Stokes, Moeen Ali, Adil Rashid, Reece Topley, Chris Jordan, Mark Wood, Sam Curran, Tom Curran, Sam Billings, Jonny Bairstow, Jofra Archer
पलामू : ‘सावधान इंडिया’ किंवा ‘क्राइम पेट्रोल’ सारख्या टीव्ही मालिकेतील कथानकाप्रमाणे एक प्रकरण समोर आलं आहे. एका युवकाने आपल्या मित्राच्या प्रेयसीबरोबर शारिरीक संबंध ठेवल्याची आणि ती गरोदर झाल्यानंतर तिची हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढं सगळं घटल्यानंतरही संबंधित घटनेचा थांगपत्ताही मृत युवतीच्या पहिल्या प्रियकराला लागला नाही. याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात दुसरा प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील हुसेनाबाद येथील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीचं एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी या दोघांकडेही फोन नव्हते. त्यामुळे प्रियकर आपल्या मित्राच्या फोनवरून तर प्रेयसी आपल्या वडिलांच्या किंवा भावाच्या फोनवरून एकमेकांशी संपर्क करायचे. त्यांचे प्रेमसंबंध काही दिवस असेच चालू होते. त्यानंतर प्रियकर नोकरीच्या निमित्ताने गुजरातला निघून गेला. त्यामुळे दोघांचा संपर्क पूर्णपणे तुटला. याचा फायदा प्रियकराच्या मित्राने उठवला आहे.
दरम्यानच्या काळात संबंधित अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकराची विचारपूस करण्यासाठी प्रियकराच्या मित्राला फोन करत असे. त्यानंतर प्रियकराचा मित्र आणि संबंधित अल्पवयीन मुलगी यांच्यातच मैत्री झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर यांनी एकमेकांशी शारिरीक संबंधही ठेवले. परिणामी संबंधित अल्ववयीन मुलगी गरोदर झाली. याची माहिती तिने आपल्या दुसऱ्या प्रियकराला दिली. तिने गर्भपात करण्याची अथवा लग्न करण्याची अट त्याच्यासमोर ठेवली. त्यानंतर दुसऱ्या प्रियकराने गरोदर प्रियसीचा गर्भपात करण्यासाठी जवळच्याच एका रुग्णालयात घेवून गेला. पण तेथील नर्सने गर्भपात करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली.
गर्भपात करण्यासाठी 10 हजार रुपयांचं नियोजन तो करू शकला नाही. त्यामुळे आरोपी नीरज सिंह याने आपल्या गरोदर प्रेयसीचाच काटा काढण्याचा प्लॅन केला. नीरज सिंहने आपला मित्र ओमप्रकाशच्या मदतीने संबंधित मुलीच्या हत्येचा कट रचला. यानंतर आरोपी नीरज सिंहने मुलीला फोन करून आपण पळून जावून लग्न करू अशी खोटी माहिती दिली. संबंधित मुलगीही आरोपीच्या जाळ्यात अडकली आणि तिने प्रियकर नीरज सिंहला भेटायला गेली.
पण आरोपीने नियोजन केल्याप्रमाणे संबंधित मुलीची गळा चिरून हत्या केली आणि मुलीचा मृतदेह एका जवळच्या शेतात नेवून पुरला. ही घटना 21 फेब्रुवारी घडली असून हत्येच्या सहा दिवसांनी म्हणजेचं 27 फेब्रुवारी रोजी काही भटक्या कुत्र्यांनी तो मृतदेह उकरून बाहेर काढला. त्यानंतर परिसरात सनसनाटी पसरली होती. याप्रकरणी पोलिसांनी 6 मार्चला आरोपी नीरज सिंह आणि त्याचा मित्र ओम प्रकाशला अटक केली आहे. यांच्या अटकेनंतर एसपी संजीव लिंडा यांनी पत्रकारांना सांगितलं की, संबंधित मृत मुलीचा जुना प्रियकर गुजरातमध्ये असून त्याच्या या घटनेशी काहीही संबंध नाही. पोलिस या घटनेचचा उर्वरीत तपास करीत आहेत.
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन जारी करण्यात आलं आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे.
iPhone-maker Apple will soon start production of its 5G-ready iPhone 12 smartphone in India in partnership with its contract manufacturing partner, Foxconn. Analysts said that the increasing focus on local manufacturing will help the Cupertino-based company to record its highest-ever iPhone shipments in India and will help deepen the manufacturing capabilities.
Nagpur:Orange City Works (OCW) faced the ire of citizens of East Nagpur after the 24 hours water supply shutdown stretched to over 4 days. With early summer heat already making life tough. Non-availability of drinking water supply tested the patience of people. Finally when it become intolerable and no response from either OCW nor Nagpur Municipal Corporation (NMC) authorities, people decided to take laws in their own hands. On Wednesday, people stormed the office of OCW at Lakadganj Zone and after arguing with officials they cut loose and locked the office. People also went on rampage, damaging the furniture and appliances.
Incidentally, public representatives of the area too failed to provide any relief by way of arranging tankers leaving public frustration to boil over. There was eerie silence at civic headquarters also which otherwise is pro-active on public grievances, which is quite surprising. It may be mentioned that OCW had provided 24 hours shutdown for water supply to National Highways Authority of India (NHAI) for facilitating inter-connection of Pardi and Bhandewadi 700 mm diameter main pipelines.
The shutdown period was notified from 10 am of March 7 to 10 am till March 8. However, it is learnt that NHAI vendor faced some problems during utility shifting and the shutdown was therefore forced to be extended. Finally with mounting public pressure the inter-connection was completed at 2 pm on Wednesday. About 3 elevated service reservoirs (ESR) that of Pardi 1 and 2, and Bhandewadi went dry.
They together cater to about 15,0000 customers or around one lakh citizens who had to sweat it out for nearly four days even as stocked water to ran out, said the people. When contacted Sachin Dravekar, PRO, OCW, said they are extremely sorry for the inconvenience faced by the citizens owing to extended period of shutdown in power supply.
नागपूर,
करोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कुठल्याही नवीन उपाययोजनांचा अंतर्भाव तसेच सध्या सुरू असलेल्या आणि आगामी काळात होणार्या आभासी परीक्षांसाठी लागणार्या सोयीसुविधांसाठी तरतुद नसलेला अर्थसंकल्प विद्यापीठ विधीसभेच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला.
यात मूळ अर्थसंकल्प 421 कोटी 55 लाख 47 हजारांचा असून त्यात 55 कोटींची तूट येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश भोयर यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात 336 कोटी 53 लाख 67 हजाराचे एकूण उत्पन्न दर्शवण्यात आले या बैठकीत विधिसभा सदस्य अॅड. मनमोहन वाजपेयी, सदस्य विष्णू चांगदे, संजय कविश्वर, प्रकाश रणदिवे यांनी चर्चेत भाग घेतला. तसेच विद्यापीठाकडून तूट भरून काढताना विद्यार्थी शुल्कात वाढ नको, अशा सूचना दिल्या. सोबतच अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही नवीन योजना, नवीन सुधारणांची तरतूद नसल्याने सदस्यांनी खंत व्यक्त केली. यात शैक्षणिक विभाग, वसतिगृहे, ग‘ंथालये व स्वच्छतागृहे आदी इमारतीच्या दुरुस्ती व देखभालीसाठी 7 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटी शिक्षकांच्या वेतनासाठी 3 कोटींची तर तासिका शिक्षकांच्या वेतनासाठी 6 कोटी, विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी 1 कोटी तर विद्यार्थी कल्याण योजनांसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठात प्रथमच नवीन क‘ीडा संकुल तयार करण्यात येणार असून यासाठी 8 कोटींचा खर्च अपेक्षित असणार आहे. यासोबतच नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रलंबित कामांसाठी 5 कोटींची तरतूद केली आहे. पुढीलवर्षी ‘नॅक’ चमू विद्यापीठाला भेट देणार आहे, यासाठी अंदाजपत्रकात 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. करोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आणि एकूणच शैक्षणिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता दूर करणाजया काही विद्यार्थीकेंद्रित तरतुदींची अपेक्षा होती. मात्र, विद्यापीठाने पारंपरिक अर्थसंकल्प सादर करून केवळ औपचारिकताच पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra on Wednesday registered 13,659 new coronavirus cases, the highest one-day spike this year, taking the state’s tally to 22,52,057, PTI reported, citing a health official. The state had reported 13,395 Covid-19 infections on October 8 following which the number of daily cases had declined.
The situation in Mumbai is also worrying as the city has reported more than 1,000 cases in the last few days. On Wednesday, the city’s tally rose to 3,37,134 after 1,539 Covid-19 infections were registered. This was highest number of infections since October last year and a sharp jump from yesterday’s 1,012 new cases. With five deaths, the toll in Mumbai stood at 11,515.
Corona cases have been on the rise since February, the highest number in a single day.
During the day 1539 patients have been registered in Mumbai, 1513 in Nagpur, 1384 in Pune and 750 in Nashik. At present there are 99,000 active patients in the state.
During the day, 9,913 patients were discharged home. A total of 54 deaths have been reported.
5 day record:
March 10: 13,659
March 9: 9,927
March 8: 8,744
March 7: 11,141
March 6: 10,187
The total number of corona victims in Mumbai has reached 3,37,134 and with five deaths, the toll in Mumbai stood at 11,515.
Students seeking admission to the semester-based two-year master degree programmes and three-year bachelor degree programmes at DODL for the academic session 2020-21 can apply till April 30, 2021.
New Delhi: The application for admission to undergraduate and postgraduate programmes at Directorate of Open and Distance Learning (DODL) Dibrugarh University begins. Students seeking admission to the semester-based two-year master degree programmes and three-year bachelor degree programmes at DODL for the academic session 2020-21 can apply till April 30, 2021.
To apply for the undergraduate (UG) and postgraduate (PG) programmes, students have to download the application form from dibru.ac.in, fill the application form and submit it to DODL by April 30.
Directorate of Open and Distance Learning Dibrugarh University: Programmes, Eligibility
1 Masters in Assamese, Economics, Education, English, Political Science and Sociology
Eligibility: Candidates qualifying three/ two year undergraduate degree in any discipline will be able to apply for the PG programmes in Assamese, Economics, Education, English, Political Science and Sociology
2 Masters in Mathematics
Eligibility: Students qualifying three/ two year bachelor’s degree with Mathematics as a subject in the undergraduate level will be eligible for Masters in Mathematics
3 Masters In Commerce
Eligibility: Students qualifying three/ two year bachelor’s degree in Commerce can apply for MCom at DODL
4 BA
Eligibility: Higher Secondary pass students
5 BCom
Eligibility: Higher Secondary in Commerce students are eligible for BCom
6 BCA
Eligibility: Higher Secondary pass students can apply for BCA
“Detailed information of admission procedure may be obtained from the Directorate of Open and Distance Learning, Dibrugarh University, Dibrugarh – 786004 and its Study Centres and also from the www.dibru.ac.in,” read a DODL statement.
Along with the application form, candidates will also have to submit one recent passport size photograph and a stamp size photograph, self attested copies of certificates and marksheets (Class 10 onwards), self attested copy of Dibrugarh University Registration Card (for already registered students) and valid ID proof (PAN, Aadhaar, Voter ID, Ration Card, Driving Licence).
नागपूर : जिल्ह्यात बालविवाहाची प्रकरणे वाढत असल्याने बालसंरक्षण कक्षाने कोदामेंढी ग्रामपंचायतला भेट दिली. गावात अल्पवयीन मुलीचे विवाह होऊ नये, यासाठी बालसंरक्षण कक्षाच्या सांगण्यावरून विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ अन्वये मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ होईस्तोवर लग्न करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. केल्यास बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये केल्यास वरवधूकडील मंडळी, सहभागी होणारे वऱ्हाडी, मंडप डेकोरेशनवाले, कॅटर्स सर्वांविरुद्ध गुन्हा नोंदवून दोन वर्षांची शिक्षा आदी दंडाची कारवाही करण्यात येईल, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
सोमवारी कोदामेंढी येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. लग्न करणाऱ्या कुटुंबावर आर्थिक भूर्दंड बसू नये व सामाजिक दडपण येऊ नये म्हणून यासाठी नियोजित बालविवाह थांबविण्यात पथकाने गावास भेट दिली. कुटुंबाचे समुपदेशन केले. जोपर्यंत मुलीचे वय १८ वर्ष होणार नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, असे आई-वडिलांकडून पत्र लिहून घेण्यात आले.
अंगणवाडीसेविकेकडून जिल्हा विकास व बाल विकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हा संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बालविकास प्रकल्प अधिकारी माधुरी खोब्रागडे, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना हटवार, पोलिस अधिकारी माधव चाबुस्कर आदींनी हा विवाहसोहळा होण्यापूर्वीच हाणून पाडला.
अल्पवयीन पिडीत मुलीला समुपदेशन व काळजी व संरक्षण दृष्टीकोनातून बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. १९ वर्षिय नवरदेव मुलालाही यावेळी समज देण्यात आली. ग्रामसभेतून गावकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले.
Heavy air pollution in Delhi on Sunday Express photo by Prem Nath Pandey 03 Nov 19
The Delhi government in its annual budget for 2021-22 presented on Tuesday allocated an amount of Rs 9,394 crore to improve the city’s pollution situation which constantly has been a challenging task for the last several years.
The Delhi government in its annual budget for 2021-22 presented on Tuesday allocated an amount of Rs 9,394 crore to improve the city’s pollution situation which constantly has been a challenging task for the last several years. Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia who is also the Finance Minister in the Arvind Kejriwal-led ruling AAP government, presenting the annual estimated budget for the financial year 2021-22 stated that the city’s air pollution is the biggest problem, and “the government was working on a 360 degree-approach to tackle it”.
He said that the government was working towards a pollution-free Delhi by India’s 100th year of independence.
The minister highlighted Delhi government’s electric vehicle policy, claiming that EV policy 2020 was one among several measures taken for reducing the pollution of the national capital.
Sisodia said that before this initiative, the share of electric vehicles in Delhi was merely 0.2 per cent of the total registered vehicles.
However, after the policy was launched, this share has increased to 2.2 per cent of the total registered vehicles in the Capital.
“Now, we have planned that by 2024, the share of electric vehicles in Delhi will improve to around 25 per cent and to make this happen, we are working towards installing as many as 500 charging points. 72 such charging points are already operational. We will ensure that by 2024 Delhi will have EV charging points at the distance of every three km,” The minister added.
Apart from EV policy, the Delhi Finance Minister also highlighted the public transport system of the city. He pointed out that the population of the national capital has reached close to 3 crore.
नागपुरातील कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर वळणावर जात आहे. यातच सोमवारी चाचणीत मोठी घट आली. ६,६१४ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत १९.२९ टक्के, १,२७६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृत्यूंची संख्या वाढून ११ झाली.
नागपूर : कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर वळणावर जात आहे. यातच सोमवारी चाचणीत मोठी घट आली. ६,६१४ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत १९.२९ टक्के, १,२७६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृत्यूंची संख्या वाढून ११ झाली. नागपूर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १,५९,००५ तर मृतांची संख्या ४,४०१ झाली आहे. चिंता वाढविणारी बाब म्हणजे, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजारांवर गेली आहे. यातील ८,११६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ही संख्या वाढत असली तरी आमदार निवासातील कोविड केअर सेंटर सुरू करण्यास कोणीच पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपूर जिल्ह्यात २१ फेब्रुवारीनंतर ८ मार्च रोजी कोरोना संशयित रुग्णांच्या चाचणीत मोठी घसरण झाली. मागील सहा दिवसांपासून १० हजारांवर चाचण्या होत होत्या. परंतु आज ५,४९४ आरटीपीसीआर, ११२० रॅपिड अँटिजेन अशा एकूण ६,६१४ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरमधून १०९० तर अँटिजेनमधून १८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्सच्या प्रयोगशाळेत १०२, मेडिकलच्या प्रयोगशाळेत १३७, मेयोच्या प्रयोगशाळेत १२२, नीरीच्या प्रयोगशाळेत ६१, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १०६ तर खासगी लॅबमधून ५६२ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले.
शहरात १,०३७ तर ग्रामीणमध्ये २३६ रुग्णांची भर
कोरोनाच्या रुग्णसंख्येत शहरातील १,०३७, ग्रामीणमधील २३६ तर जिल्ह्याबाहेरील ३ नव्या रुग्णांची भर पडली. मृतांमध्ये शहरातील ७, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात आतापर्यंत १,२६,८७९ रुग्ण व २,८३७ मृत्यूंची नोंद झाली. ग्रामीणमध्ये ३१,१६२ रुग्ण व ७८२ मृत्यू तर जिल्ह्याबाहेरील ७८२ रुग्ण व ९६४ बाधितांचे बळी गेले आहेत.
१,०३९ रुग्ण बरे
दिलासादायक म्हणजे, रुग्णसंख्या वाढत असताना आज १,०३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १,४३,५२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु बरे होण्याचा हा दर फेब्रुवारी महिन्यात ९४ टक्क्यांवर होता तो आता ९०.२७ टक्क्यांवर आला आहे. शहरातील १,१५,९१७ तर ग्रामीण भागातील २७,६११ रुग्ण बरे झाले आहेत.
नागपूर : खरं आहे बहीण-भावाचे नाते हे एका धाग्याने किंवा रक्ताने नाही तर ते हृदयाने जोडलेले असते. बहिणीवर नितांत प्रेम करणाऱ्या भावाला जेव्हा कळले की, तिच्या पतीचे दीर्घाजाराने निधन झाले, तेव्हा तिच्या भविष्याच्या चिंतेने तो निराशेच्या गर्तेत गेला. आता बहिणीचे कसे होणार? या विचाराने सतत हसतखेळत राहणारा युधिष्ठीर अचानक मूक झाला. काय करावे नी काय नाही? याविचारातून युधिष्ठीरने अखेर स्वतःला संपविले. गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.
युधिष्ठीर सीताराम शाहू (२८) हा गिट्टीखदान हद्दीतील वायुसेना कॉलनीतील क्वॉर्टर क्रमांक ५४/६ मध्ये राहात होता. अविवाहित असल्याने तो एकटाच राहात होता. त्याचे आई-वडील मूळचे आसामचे. कामधंद्याच्या शोधात तो नागपुरात आला आणि इथलाच झाला. एकटाच होता तरी वायुसेना कॉलनी त्याच्यासाठी विश्व होते.
कामात कोणत्याही प्रकारची कुचराई न करणारा युधिष्ठीर स्वभावाने पण तितकाच हसमुख होता. कधीही त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हते. सर्वांशी तो हसतखेळत राहायचा. पण, त्याच्या या स्वभावाला कोणाची नजर लागली की एकाएक तो कोणाशीच बोलेनासा झाला. पण, कामाप्रती त्याने निष्ठा सोडली नाही. कोणी विचारल्यास बहिणीच्या पतीचे निधन झाल्यामुळे टेन्शनमध्ये असल्याचे तो त्याच्या जवळच्यांशी बोलून दाखवित होता.
त्याला एक भाऊ आणि दोन बहिणी. दोन्ही बहिणींचे लग्न झाल्याने त्या आपापल्या घरी सुखी होत्या. मोठा भाऊ हैदराबाद येथे नोकरी करतो. काही महिन्यांपूर्वी मोठ्या बहिणीच्या पतीचे आजारामुळे निधन झाले. चिमुकल्यासह बहीण एकटी पडल्याचे त्याला अतीव दुःख झाले. बहिणीचे कसे होणार? या चिंतेने त्याला ग्रासले.
काही दिवसांपूर्वीच तो त्याच्या मोठ्या भावाशी एकट्या पडलेल्या बहिणीच्या भविष्याच्या विषयावर बोलला होता. पण, काय करावे? यावर त्याचे समाधान झाले नाही. बहिणीशी तो सतत मोबाइलवरून संपकांत राहत होता. पण, गेल्या दोन दिवसांपासून युधिष्ठीरचा फोन न आल्याने तीसुद्धा चिंतेत होती. रविवार, ७ मार्च रोजी तो नेहमीप्रमाणे उठला आणि त्याने परिसराची साफसफाई केली आणि क्वॉर्टरमध्ये परत आला. त्यादिवशी त्याने जेवणही केले नसल्याचे उघडकीस आले.
दिवसभर तो एकटाच क्वॉटरमध्ये होता. दुपारी ५.२० वाजताच्या सुमारास त्याने त्याच्या घरी सीलिंग फॅनला लुंगीच्या साहायाने गळफास लावून आत्महत्या केली. कोणीतरी त्याला आवाज देण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रवींद्रकुमार लेठप्रल्हाद सिंग (३३) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
औरंगाबाद : पूर्व वैमनस्यातून एका तरुणाने चौघांवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. या हल्ल्यामध्ये 22 वर्षीय पत्रकार पुत्राचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंगुरी बाग परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद दानिशोद्दीन सय्यद शाफिओद्दीन वय-22 (रा.अंगुरीबाग) असं मृत तरुणाचे नाव आहे. तर शेख सलीम, शेख बाबा, शेख जब्बार अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर नितीन उर्फ गब्या भास्करराव खंडागळे वय-27 (रा.अंगुरीबाग) सह त्याची आई, बहीण व भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, जखमी शेख जब्बार उर्फ शम्मू सोबत आरोपी गब्याचा दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. तेव्हापासून गब्याच्या मनात खुमखुमी होती. मंगळवारी रात्री अंगुरीबाग भागात बाबा, जब्बार आणि सलीम असे तिघे तिथे बोलताना उभे होते व दानिश बाजूला असलेल्या एका घराच्या ओट्यावर बसलेला होता.
त्याच दरम्यान तेथे आरोपी गब्या आला व त्याने धारदार चाकू काढत जब्बारवर हल्ला चढवला. सलीम आणि बाबा यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता गब्याने त्यांच्यावर देखील वार केले. हे पाहून बाजूला मोबाईल बघत बसलेला दानिश तेथे आला व भांडण सोडवीत असताना गब्याने धारदार चाकू दानिशच्या छातीत भोसकला. रक्तबंबाळ अवस्थेत तो जमिनीवर कोसळला आरडाओरड झाल्याने गब्याने तेथून पळ काढला.
परिसरातील नागरिकांनी चौघा जखमींना रुग्णालयात हलविले मात्र चौघा जखमीमधील दानिशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत आरोपी गब्या त्याची आई, बहीण आणि भावाला अटक केली. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणपत दराडे करीत आहेत.
भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्यानंतर लोकांची करमणूक व्हावी यासाठी इंस्टाग्रामवर रिल्स सुरू करण्यात आले आहे. परंतु, ज्यांचे इंस्टाग्रामवर अकाउंट नाही परंतु, ते फेसबुक वापरत असाल तर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आता फेसबुकवर टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ अॅप बणवता येऊ शकणार आहे. सोशल मीडिया फेसबुकने आता फेसबुक रील्स (Facebook Reels) फीचर अधिकृत पणे भारतात लाँच केले आहे. या फीचरची गेल्या वर्षापासून टेस्टिंग केली जात होती. तसेच फेसबुकने हेही सांगितले की, काही इंस्टाग्राम क्रिएटर्सला आपली रील्स थेट फेसबुकवर शेयर करण्याची सुविधा मिळणार आहे.
काय आहे फेसबुक रील्स
फेसबुकने टिकटॉक सारखे छोटे व्हिडिओजला रील्स नाव दिले आहे. फेसबुक रील्स एकदम Instagram Reels सारखे आहे. या फीचर द्वारे युजर्स काही सेकंदाचे व्हिडिओज बनवून ते शेयर करू शकतील. हे व्हिडिओज न्यूज फीड मध्ये दिसतील. युजर्स फेसबुक म्यूझिक लायब्रेरीमधून कोणतेही साँग सिलेक्ट करू शकतील. वेगवेगळे व्हिडिओ बनवून ते वेगवेगवळे इफेक्ट देऊन एक टाइमर सेट करू शकतील. यात व्हिडिओच्या स्पीडला कमी करू शकता येते.
कंपनी फेसबुक आणि इंस्टाग्राम रील्स ला सध्या वेगवेगळे ठेवणार आहे. फेसबुक रील्सला (Facebook Reels) केवळ फेसबुक न्यूज फीडवर शेयर करण्याचा पर्याय दिला आहे. याचपद्धतीने इंस्टाग्राम रील्स त्या अॅपवर शेयर करू शकतील. केवळ निवडक क्रिएटर्स असतील त्यांना इंस्टाग्राम रील्सला फेसबुकवर शेयर करण्याची परवानगी दिली जाईल. ही सुविधा सर्व युजर्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल. यासंबंधीची माहिती अद्याप दिली नाही. या नवीन फीचर द्वारे फेसबुक भारतात शॉर्ट व्हिडिओच्या क्रेझला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्याला टिकटॉकने सुरू केले होते. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर कंपनीने इंस्टाग्राम रील्स सुरू केले होते. भारतात युजर्सला Reels नावाने एक वेगळे टॅब मिळते. याची सुरुवात भारतातून झाली आहे. तसेच Instagram Lite अॅप र सुद्धा हे फीचर सर्वात आधी भारतीय युजर्सला दिले होते.
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर विभागाने महाराष्ट्रात अनेक छापे घालून बनावट बिलांमार्फत (इन्व्हाईसेस) लबाडी करणारी टोळी उघडकीस आणली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांच्या बनावट व्यवहारांत अस्तित्वात नसलेल्या १८ कंपन्या गुंतलेल्या आढळल्या असून त्यांनी कोणतीही वस्तू वा सेवा न पुरवता लबाडीने अंदाजे ४६.५० कोटी रुपयांच्या कर परतीचा (टॅक्स क्रेडिट) लाभ घेतल्याचे समोर आले.
तपासामध्ये अनेक कंपन्या अस्तित्वातच नसल्याचे दिसले. या कंपन्यांनी जीएसटी नोंदणी मिळविली होती. या कंपन्या जीएसटीचे बनावट व्यवहार करण्याच्या मुख्य हेतूने समोर आणल्या गेल्या होत्या.ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले त्यांनी चौकशीत सांगितले की, या टोळीच्या मागील मुख्य सूत्रधार जळगावस्थित आहे. या व्यक्तीने लोकांचे पॅन क्रमांक आणि बँकांचा तपशील या बनावट कंपन्या समोर आणण्यासाठी मिळविला व त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी वापरून बनावट कंपन्यांची नोंदणी केली. खबऱ्यांच्या मदतीने मुख्य सूत्रधाराचे ठिकाण हाती लागले व त्याच्या निवासस्थान परिसरात घेतलेल्या झडतीतून अस्तित्वात नसेल्या अनेक कंपन्यांशी संबंधित महत्त्वाचा दस्तावेज हाती लागला. या कंपन्या ‘मास्टरमाईंड’च्या दूरच्या नातेवाईकांच्या नावाने सुरू केल्या होत्या. गुन्ह्याशी संबंधित असलेला दस्तावेज मुख्य सूत्रधाराने जाळून टाकला, अशी कबुली त्याने स्वत:च चौकशीत दिली.
इतर ठिकाणीही कंपन्या
मुख्य सूत्रधाराने असेही सांगितले की, एका बनावट कंपनीचा मालक मी स्वत: आहे. या कंपनीशिवाय इतर १७ बनावट कंपन्या त्याने जीएसटीची नोंदणी मिळविण्यासाठी मुंबई, पुणे आणि जळगावात सुरू केल्या होत्या.
मुंबई : गोव्यातील दोघा ज्येष्ठ नागरिकांची हत्या करून पळालेल्या तिघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गोव्यातून मुंबईमार्गे झारखंडला पळण्याचा त्यांचा इरादा होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना पकडले.
मडगावमधील फटोर्डा परिसरात झेजुनीला मिरांडा (३५) ही वडील मिंगल मिरांडा (६८) आणि आजी कॅथरीन पिन्टो (८६) यांच्यासोबत राहत होती. मिंगल हे बांधकाम व्यावसायिक होते. सोमवारी मिंगल आणि कॅथरीन यांची हातोड्याने ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र जारी केले होते. तसेच हे आरोपी मुंबईच्या दिशेने गेल्याचे लक्षात येताच मुंबई पोलिसांना कळवले.
गुन्हे शाखा युनिट-४ चे प्रभारी निरीक्षक निनांद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय निकम तसेच उपनिरीक्षक अशोक आंब्रे यांच्या पथकाने रेखाचित्रांच्या आधारे रविनकुमार सादा, आकाश घोष आणि आदित्यकुमार खरवाल या आरोपींचा शोध सुरू केला. हे तिघे शिवाजी पार्क परिसरात फिरत असल्याचे समजताच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तिघांनाही पुढील तपासासाठी गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
Nagpur: A 65-year-old Hudco Colony based man found killed at Flat No. 103 of Rajat Sankul Building under Ganeshpeth Police Station on Tuesday.
The deceased identified as Laxman Malik, a resident of Hudco Colony, Jaripatka was reportedly tied to a chair and his throat was slit with sharp-edged weapons, police said.
Following the incident, Deputy Commissioner of Police (DCP) Zone 3, Lohit Matani and Senior Police Inspector Ganeshpeth, Bharat Kishrsagar along with the staff visited the spot. Cops have sent a body for autopsy and launched a probe into the matter.
दोन वेगळी शहरं, दोन वेगळ्या संस्कृती, भाषा वेगळी, राहणीमान वेगळं पण यांना बांधून ठेवणारा दुवा म्हणजे ‘अवांछित’ हा मराठी सिनेमा आहे. ‘अवांछित’ या आगामी मराठी सिनेमाची कथा ही मराठी, दिग्दर्शक बंगाली, सिनेमातील कलाकार मराठी आणि बंगाली, सिनेमाचे लोकेशन पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना लवकरच पश्चिम बंगालच्या सौंदर्याची भुरळ पाडण्यासाठी ‘अवांछित’ सिनेमा या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
निर्माते प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा यांच्या ‘फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट’ प्रस्तुत ‘अवांछित’ मराठी सिनेमाचे दिग्दर्शन शुभो बासु नाग यांनी केले आहे. या सिनेमात मराठी कलाकारांसह बंगाली कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या मराठीतील हरहुन्नरी कलाकार किशोर कदम, मृणाल कुलकर्णी, अभय महाजन, मृण्मयी गोडबोले, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण आणि राजेश शिंदे हे या सिनेमाचा भाग आहेत. त्यांच्यासह बंगाली अभिनेते बरून चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकूरता, राणा बासू ठाकुर या प्रमुख बंगाली कलाकारांचाही अभिनय मराठी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
“बऱ्याच जणांना आश्चर्य वाटत असावं की मी बंगाली असून मी माझं दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल मराठी सिनेमातून उचलतोय. वयाच्या २०व्या वर्षी जेव्हा मी महाराष्ट्रात आलो तेव्हापासून महाराष्ट्राविषयी प्रेम वाटू लागलं आहे. मराठी भाषा मला आवडते आणि मी ती शिकतोय. आज मी जो काही आहे तो मुंबई शहरामुळे आणि मी याचं देणं लागतो म्हणून माझा पहिला सिनेमा हा मराठीत आहे. खरं तर पहिल्याच सिनेमात प्रतिभावान आणि प्रोफेशनल कलाकारांसोबत काम करायला मिळाले यातच मला खूप आनंद वाटतोय. सर्वांकडून मला सहकार्य मिळाले. एकंदरीत अनुभव खूप छान होता. ‘अवांछित’ सिनेमाच्या कथानकाची गरज म्हणून सिनेमाचे शूटिंग कलकत्त्यात झाले आहे. कलकत्त्यात मी लहानाचा मोठा झालो पण खऱ्या अर्थाने मी मुंबईत मोठा झालो, माणूस म्हणून घडत गेलो म्हणून ‘अवांछित’ हा माझा सिनेमा दोन्ही शहरांसाठी माझ्याकडून एक ट्रीब्युट आहे”, असे या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक, शुभो बासु नाग यांनी सांगितले. येत्या १९ मार्चला हा सिनेमा झीप्लेक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा धुव्वा उडवून टीम इंडियाने दणक्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक दिली. न्यूझीलंडविरोधात भारताचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत होईल. अंतिम सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावार खेळवला जाईल असं आतापर्यंत सांगितलं जात होतं. नियोजित कार्यक्रमानुसार अंतिम सामना लॉर्ड्सवर होणार होता, पण आता यात बदल करण्यात आला आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आता लॉर्ड्सऐवजी साउथम्प्टन येथे खेळला जाणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १८ ते २२ जून या कालाधीत होणाऱ्या या सामन्यासाठी २३ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. याबाबत सोमवारी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अंतिम सामना साउथम्प्टन येथील रोज बाउल मैदानात होणार असल्याचं स्पष्ट केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड्सऐवजी साउथम्प्टनमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल असं स्पष्ट केलं. शिवाय हा सामना पाहण्यासाठी स्वतः जाण्याबाबत देखील नियोजन करत असल्याचं गांगुलीने सांगितलं.
दरम्यान, अंतिम सामन्यासाठी २३ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना जिंकणारा संघ पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा मानकरी ठरेल. भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडचा ३-१ असा धुव्वा उडवून अंतिम सामन्यात दिमाखदार प्रवेश केला आहे, त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या टीम इंडियाचा पहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशीप आपल्या नावे करण्याचा निर्धार असणार आहे.
Best Happy Holi Wishes 2021: Holi is one of the major events for Indians. It is a festival of colors. People celebrate Holi by throwing balloons and colors on one another, gorging on delicacies and remembering the inspiring story of Prahlada. It is a day of fun and rejoicing. So, add more colors to the day of your loved ones by sending across some wonderful Holi messages.
Here you would find plenty of eloquent messages that would surely bring a smile on the faces of your loved ones.
1 of 6
Check our Best Happy Holi Wishes 2021 :
Hope your life be like a rainbow filled with colors of love, friendship and happiness.
Happy Holi!!
May God gift you all the colours of life, colours of joy, colours of happiness, colours of friendship, colours of love and all other colours you want to paint your life in.
Happy Holi.
Play more, drink less,
enjoy more, think less.
Have a cheerful Holi!
A little wish for you on the auspicious occasion of Holi.
May you always be healthy, contented and happy.
Wishing you and your family a happy Holi.
I not only wish to paint your face but also your life with the vibrant colors of love, happiness and joy Holi.
Happy Holi.
“Best wishes to you and your family for a Holi filled with sweet moments and memories to cherish for long. Happy Holi”
Water balloons, water pistols, amazing songs, and delicious gujiyas are the main ingredients for a perfect Holi.
Have a Happy Holi!
Let’s burn what’s evil, depressing and sad with Holika and welcome the new beginnings with open arms.
Happy Holi!
“You are the colour of my life, and you are the reason for my smile. I make the colourful dream just for you. And send you colourful wishes on Holi.” ― Happy Holi
“May your life be filled with happiness and may you be successful in whatever you do. Wishing you a very happy Holi.”
• “Let it go, just color it red and yellow and green and purple. Life is letting it go and playing Holi!”
• “May your life be filled with happiness and may you be successful in whatever you do. Wishing you a very happy Holi.”
• “Bright colors, water balloons, lavish gujiyas and melodious songs are the ingredients of perfect Holi. Wish you a very happy and wonderful Holi.”
• “May God paint the canvas of your life with the colors of joy, love, happiness, prosperity, good health and success. Wishing you a happy Holi”
• “The festival of love, joy, and happiness has arrived. Celebrate the festival with lots of colors, water balloons and tempting sweets. Happy Holi.”
• “Let this Holi take away all your worries and fill your life with happiness and prosperity!”
• “Let’s bring in color to the lives of the destitute and make it a bright Holi for them.”
• “I may not put colors on your face in this colorful festival but I am praying God to add more and more colors in your life. Wish you Happy Holli.”
• “Let’s make a bonfire of our negativity and bring a color of positivity into our life. Wishing you health, wealth & sheer happiness on this HOLI.!!”
• “Hope your life is framed with all the colors of love & happiness today & always!!”
• “Let this festival burn all negativity and bring positivity in life. Celebrate with vibrant colors. Happy Holi!”
• “Holi is a special time of year to remember those who are close to our hearts with splashing colors. Happy Holi.”
• “Holi is the day to express love with colors. It is a time to show affection. All the colors that are on you are of love!…Happy Holi…”
• “A Colourful Message To A Colourful Person,
For A Colourful Holi Day, in A Colourful Way By SMS,
As A Pray, That The Colourful Ray, Forever Stay..! Happy Holi.”
काँगो: सोने हे एक मौल्यवान धातू आहे. वाढत्या किमतींमुळे एकीकडे सोने-चांदी घेणं लोकांसाठी अवघड जाये आणि दुसरीकडे दिवसागणिक सोन्याची क्रेझही वाढत आहे. अशा परिस्थितीत फुकट सोने मिळाल्यास काय कराल? ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. सोने मोफत मिळवण्याची संधी कोणीच गमावणार नाही. आफ्रिकेच्या काँगोमध्येही असेच घडले आहे, जेथे ‘सोन्याचा डोंगर’ सापडला आहे.
कॉंगोच्या डोंगरावरून सोने खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी लिहिले आहे की, सोन्यानं भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसला. मध्य आफ्रिकेच्या कॉंगोमध्ये एक डोंगर सापडला आहे, ज्यामध्ये 60 ते 90 टक्के सोने असल्याचे सांगितले जात आहे.
सोने लुटण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
स्थानिक लोकांना या डोंगराची माहिती मिळताच हजारो ग्रामस्थांनी सोने लुटण्यासाठी धाव घेतलीय. डोंगरावर सोन्याच्या प्रचंड गर्दीनंतर खाणकाम करण्यास थोडक्यात बंदी घातली होती. कॉंगो देशाच्या बर्याच भागात सोन्याचे अस्तित्व आहे. अशा परिस्थितीत तेथे सोन्याचे खाण असणे ही सामान्य बाब आहे. सोन्याची लूट करण्यासाठी प्रचंड गर्दी वाढल्यानंतर खाणकाम करण्यास त्वरित बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून लोक नोंदणीनंतरच खाणकाम करू शकतील.
हिंगणा : एमआयडीसी परिसरात असलेल्या विको कंपनीला रविवारी (दि. 7) रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी कंपनीचे 70 टक्के नुकसान झाल्याची माहिती संबंधित व्यक्तींनी दिली.
रविवारी रात्री कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाल्याने आग लागल्याचे स्पष्ट झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ६, एमआयडीसी येथील २, वाडी नगर परिषद व कळमेश्वर नगर परिषदेच्या प्रत्येकी एक अशा १० गाड्या घटास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करीत ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीत प्राणहानी झाली नाही परंतु आगीत कंपनीचे ७० टक्के नुकसान झाले. या कंपनीमध्ये कॉस्मेटिक्सची उत्पादनने तयार केली जातात.
देशभरातील सहा राज्यांत दैनंदिन कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याची नोंद होत आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली असून 10,187 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये 2,791 तर पंजाबमध्ये 1,159 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. केंद्र सरकार सतत सक्रीय रुग्णांची वाढ नोंदविणाऱ्या आणि जेथे कोविड रूग्णसंख्येत सतत वाढ होत आहे अशा दैनंदिन राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात आहे.
दैनंदिन रुग्णसंख्येतील मोठी वाढ दर्शविणाऱ्या महाराष्ट्र आणि पंजाबसाठी उच्च स्तरीय समिती केंद्राकडून नियुक्त करण्यात आली आहे. आठ राज्यांत दैनंदिन रूग्णांत सतत वाढ होत असलेली दिसून येत आहे. गेल्या 24 तासांतील नव्या रुग्णसंख्येतील एकूण वाढ 84.71% असून 18,711 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रीय रुग्णांची संख्या आज 1.84 लाखांवर (1,84,523) पोचली आहे. भारतातील सक्रीय रूग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.65 %इतकी आहे. हे आकडे दिनांक 17 जानेवारी 2021 ते 07 मार्च 2021 पर्यंतचे आहे.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात २० ते २२ महिला आमदार असून नागरिकांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी या महिला लोकप्रतिनिधींनवर आहे . पण याच महिला आमदारांसमोर स्वछतागृहाचा मोठा प्रश्न उपस्तिथ झाला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. २२ महिला आमदार मिळून एकच स्वछतागृह विधिमंडळात असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत तक्रार केली आहे.
स्वच्छतागृह अस्वच्छ आणि इतर दालनात न वापरलेले शेवाळ असलेले फर्निचर देखील तिथे वापरण्यात येत असल्याचे मिसाळ यांनी म्हटले आहे. जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाच या स्वछतागृहासाठी भांडावे लागत आहे.तर सर्व सामन्यांचे काय हाल असतील असा प्रश्न या प्रकरणावरून उपस्थीत झालेला आहे.
महिला दिनाच्या दिवशी माधुरी मिसाळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे विधिमंडळ म्हणजे राज्यसाठी जनतेसाठी योजना बनवणारे कायदे बनवणारे सभागृह आणि इथेच जर महिला आमदारांना स्वछतागृहांची योग्य सुविधा नसेल तर जनतेचे काय हाल असतील असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना काळात तर स्वच्छतागृह अस्वच्छ असेल तर अजून जास्त समस्या होऊ शकतील. महिला आमदारांच्या स्वच्छतागृहांची योग्य साफ सफाई होत नाही आणि हे भर सभागृहात सांगण्याची वेळ महिला आमदारांवर यावी हे दुर्दैवी असल्याचे मिसळ यांनी म्हटले आहे.
मुंबई : मुंबईत सकाळी एका २० वर्षीय तरुणाने वडील आणि आजोबांची हत्या करून आत्महत्या करण्याची घटना घडून काही तास उलटत नाही तेच प्रभादेवीमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभादेवी येथील साई सुंदर नगर इथं ही घटना घडली. सुंदर नगरमधील 12 क्रमांकाच्या इमारतीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली. मृत मुलगी ही 10 व्या वर्गात शिकत होती. या अल्पवयीन मुलीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
वडील आणि आजोबांची हत्या करून मुलाची आत्महत्या दरम्यान, आज सकाळी मुंबईतील मुलुंड परिसरात एका 20 वर्षी तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाची आणि आजोबांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील आणि आजोबांची हत्या केल्यानंतर या तरुणानेही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
मुलुंड पश्चिम एलबीएस रोडवरील वसंत कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. शार्दुल मांगले असे या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याचे आजोबा सुरेश मांगले (84) आणि वडील मिलिंद मांगले यांचे मृतदेह घरी आढळून आले आहेत.शार्दुलने आपल्या वडिलांनी हत्या केली आणि त्यानंतर आजोबांची हत्या केली. आपल्या जन्मदात्या बापाची हत्या आपल्या हातून झाल्यानंतर हादरलेल्या शार्दुलने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. शार्दुलने राहत असलेल्या इमारतीच्या छतावरून उडी मारुन आपला जीव दिला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतली. घरात वडील आणि आजोबांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.
शार्दुलने आपल्या वडिलांनी आणि आजोबांची हत्या का केली, हत्या केल्यानंतर आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहे.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...