Home Blog Page 87

Build your immunity with these 3 foods!

immunity

As people across India learn to adapt to this new sense of normal, ‘immunity’ has become the new buzzword. Added to that, the onset of monsoon also brings along an increased susceptibility to infections and flu. So then, what can a person do to strengthen his/her immunity?

The answer is simple. Eat the right food! Good nutrition and a healthy lifestyle have always been important, but more so now because a nutrient-rich diet can help in supporting a strong immune system. As per Madhuri Ruia, Nutrition Specialist, and Pilates Expert, here are 3 foods that you should add to your diet right away, to strengthen your immunity –

Nutrient-rich Almonds: A good food that can easily be incorporated into a person’s diet is almonds. They are nutrient-rich, are known for their satiating properties, and make for a healthy and tasty snack. Additionally, they contain several nutrients that are known to aid positively in strengthening immunity. For example, almonds are high in Vitamin E, which acts as an antioxidant to support pulmonary immune function. Vitamin E is also known to offer protection against infections caused by viruses and bacteria. Beyond this, almonds are also high in Copper. Copper contributes to the normal function of the immune system. 1 Almond is also a source of zinc. Zinc is known to play a central role in the immune system and is crucial for the normal development and function of cells mediating innate immunity, neutrophils, and natural killer cells 2. Another important nutrient found in almonds is iron. Iron plays a significant role in immune cell proliferation and maturation, particularly lymphocytes, which are associated with the generation of a specific response to any infection.

Probiotic charged Yoghurt: Yogurt is rich in probiotics which are microorganisms that are known to be good for a person’s gut and help strengthen the immune system. Eating yogurt every day can increase the level of good bacteria in a person’s gut and can improve the first line of defense against pathogens. Additionally, Yoghurt is high in calcium, minerals, and vital vitamins that are important for the body, and help protect a person from the seasonal flu. So, make sure to include a good amount of Yoghurt in all meals to keep your immunity strengthened especially now.

Vitamin C packed Raw Mango: Raw mangoes are rich in Vitamin A which is known to enhance immunity, as well as Vitamin C which helps boost the function of phagocytes which are cells in the body that destroy harmful bacteria. You could sprinkle some red chili or salt and eat them as is, or make some Mango Panna out of it, or use it for chutneys that can be served with lunch or dinner – but be sure to get some raw mangoes into your daily diet to strengthen immunity.

प्रत्येकवेळी खाल्ल्यानंतर ‘या’ पद्धतीने करा १० ते ३० मिनिटे वॉक, झटपट वजन घटण्यासोबत कायम राहाल फिट!

वॉक

जर आपण हार्डकोर वर्कआउट करण्यास सक्षम नसाल तर प्रत्येक मील नंतर (meal) म्हणजेच नाश्ता, लंच व डिनर केल्यानंतर थोडा वेळ वॉक करून देखील तुम्ही फिट राहू शकता. संशोधनानुसार, दररोज 10 ते 30 मिनिटे चालण्यामुळे (walk) बर्‍याच रोगांवर मात करता येऊ शकते.

जर तुम्हाला आजीवन निरोगी फिट रहायचे असेल तर व्यायाम करणं कधीही सोडू किंवा चुकवू नका. वर्कआउट्सचे नेहमीच सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, जे केवळ आपल्याला फिटच राखत नाहीत तर स्नायूंना बळकटी देखील देतात. फिटनेस फ्रीक लोक दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवण घेतल्यानंतरही चालायला जातात पण काही लोकांना जेवण झाल्यावर लगेच झोपायची सवय असते. जर तुम्ही देखील हेच करत असाल तर समजून जा की आपण रोगांना आमंत्रण देत आहात.

शरीर फिट ठेवण्यासाठी हेल्दी आहार घेणं जितकं गरजेचं आहे तितकंच ते संपूर्ण शरीरात पोहचवणं देखील आवश्यक असतं. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ वॉक करायला जाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देखील दिला जातो. आजच्या लेखात आपण खाल्ल्यानंतर चालण्याचे फायदे व इतर माहिती जाणून घेणार आहोत.

पचनप्रक्रिया राहते चांगली (digestive system)

जेवल्यानंतर जर आपण फेरफटका मारायला किंवा वॉक करायला गेलो तर आपली पचनप्रक्रिया चांगली राहते. हलक्या वॉकमुळे केवळ आपला आहारच पचत नाही तर जेवल्यानंतर चालल्यामुळे पौष्टिक आहार शरीराच्या प्रत्येक भागात जसंं की 1Trusted Source, 2Trusted Source, 3Trusted Source मध्ये पोहचतो. रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ वॉक केल्याने आपण आपल्याला पेप्टिक अल्सर, आतड्यांसंबंधी सिंड्रोम (IBS), डायव्हर्टिक्युलर रोग, बद्धकोष्ठता आणि कोलोरेक्टल कर्करोग यासारख्या गंभीर आजारांसोबतच राग आणि चिडचिड यासारख्या समस्यांपासून स्वत:चा बचाव करू शकतो. याव्यतिरिक्त चालल्यामुळे चयापचय प्रक्रिया (metabolism) अधिक मजबूत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

मधुमेह होतो नियंत्रित

काही अभ्यासांनुसार, जेवणानंतर काही वेळ वॉक केल्यामुळे रक्तातील वाढलेली साखरेची पातळी कमी करण्यास देखील मदत होते. जास्त वजन हे टाईप २ मधुमेहाचे कारण बनू शकते. अशा परिस्थिती खाल्ल्यानंतर आपण थोडा वेळ फेरफटका मारायला गेलो तर या समस्येशी लढायला मदत मिळू शकते. टाइप 2 मधुमेह असलेल्या रूग्णांवर 2016 मध्ये संशोधन करण्यात आले होते, ज्यात असे आढळले आहे की जेवणानंतर 10 मिनिटे वॉक केल्याने आहारानंतर वाढणारी रक्तातील साखर (Blood sugar management) आपोआप कमी होते. संशोधनामध्ये प्रत्येक जेवणानंतर 30-मिनिटे चालणे अधिक चांगले सिद्ध झाले आहे.

हृदयरोगाचा धोका कमी होतो

अनेक दशकांपासून शारीरिक हालचाली हृदयासाठी फायदेशीर मानल्या गेल्या आहेत. ही गोष्ट संशोधनातही सिद्ध झाली आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभाग आणि मानव सेवा विभाग (डीएचएचएस) च्या मते, खाल्ल्यानंतर 10 मिनिटं चालणे हृदयविकाराचा धोका कमी करण्याचं काम करतं. एका अभ्यासात सिद्ध झाले की ह्रदयरोगासाठी जबाबदार असलेल्या ब्लड ट्रायग्लिसरायड्स कमी करण्यासाठी हलकासा व्यायाम देखील प्रभावी ठरू शकतो. आपण दिवसभर मुख्य जेवणाच्या नंतर 5 ते 10 मिनिटांचा फेरफटका मारून किंवा वॉक करून देखील असं करू शकता. जे आपल्याला आयुष्यभर निरोगी राहण्यास देखील मदत करेल.

वेट लॉससाठी लाभदायक

दररोज जेवल्यानंतर सुमारे 30 मिनिटे चालल्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत मिळू शकते. तज्ञांच्या मते, खाल्ल्यानंतर वॉक केल्यामुळे 150 कॅलरी जळतात आणि लठ्ठपणा कमी होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार वजन कमी करण्यासाठी अन्न खाल्ल्यानंतर नियमित न चुकता वॉक करावा. यासोबतच हेल्दी डाएट किंवा आहाराकडे देखील लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच जंक आणि प्रोसेस्ड फूड खाणं टाळलं पाहिजे.

हाडे होतात मजबूत

एका अभ्यासानुसार दररोज दहा हजार पावले किंवा एक तास चालणे रक्तदाब कंट्रोल करण्यास मदत करते. तसेच हाडे मजबूत करण्यासाठी चालणे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे हाडांची घनता वाढते. सकाळी वॉक करायला गेल्याने सूर्याची किरणे देखील शरीरावर पडतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन-डी मिळते. शरीरात पुरेसे व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियम असल्यास हाडांच्या आजारांपासून आणि दुखण्यापासून आराम मिळतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, दर आठवड्यात 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा एरोबिक व्यायाम आणि कमीत कमी मध्यम-तीव्रतेच्या पद्धतीने 21 मिनिटं चाललं पाहिजे. यामुळे हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. सोबतच हाडे मजबूत होतात आणि वजन देखील कमी होते.

WhiteHat Jr Collaborates with Kapil Dev to Create Unique Learning Opportunities for Children

WhiteHat Jr

WhiteHat Jr, a leading EdTech company known for delivering live online classes in Coding & Math, has collaborated with ace cricketer and former World Cup-winning captain Kapil Dev to make learning fun and engaging. The association leverages a Cricket-based project to inspire students to create interesting applications. The project known as Kapil’s Swing Bowling XI will be interwoven in the WhiteHat Jr curriculum to encourage students to create a mobile app that stimulates bowling on a cricket pitch by applying expert inputs in the form of bowling tips provided by the legendary cricketer.

Children can access this special project after completing 8 classes on the platform. Students will get exclusive access to a creative library of Kapil Dev’s images & videos, where he will be sharing his expertise as a bowler, in the form of tips. This one-of-a-kind project will connect children to their passion for cricket and help them apply concepts learned in the course to a real-life situation. They can further extend and personalize their application as they choose. The project has been customized for students across levels – from beginner to intermediate to advanced to pro – with the level of complexity increasing with functions built into the simulator. The company hopes to inspire thousands of students
to create their own unique applications.

Speaking about the association, Kapil Dev said, “The exposure that today’s kids have is unbelievable and this project with Whitehat Jr aims to inspire children to create their own mobile application building on nuggets offered by me is a prime example of how engaged thinking and learning can lead to pointed outcomes. To be able to involve the next generation to understand the science behind tried and tested bowling methodologies is remarkable. I am excited to see kids’ creative rendition in the form of new-age apps.”

“For children to become creators, we need to make learning fun, engaging, and application-oriented, ” said Balaji Ramanujam, Chief Learning Officer, WhiteHat Jr. “We believe this project will pave the way for many such integrations across different interest areas that children have.”

About WhiteHat Jr

WhiteHat Jr. has been launched with the singular mission of enabling kids to become creators versus consumers of technology. The company has been able to channel students’ natural creativity through an engaging curriculum and personalized live teacher attention. WhiteHat Jr. currently has more than 175,000+ students from around the world. The company’s 11,000+ strong women-only teacher workforce conducts LIVE Coding and Math online classes every day on its proprietary platform.

Nagpur: लाकडाचा सहा महिन्यांचा साठा दोन महिन्यांत संपला

Nagpur

Nagpur news नागपूर शहरात महापालिकेचे १६ दहन घाट आहेत. शहरात दररोच ८० ते ८५ मृत्यू होतात. परंतु कोरोनामुळे मृतकांचा आकडा वाढला आहे. २०० ते २५० अंतिम संस्कार होत आहे. बाधितावरील अंत्यसंस्कारामुळे घाटावरील भार प्रचंड वाढला आहे.

Nagpur : नागपूर शहरात महापालिकेचे १६ दहन घाट आहेत. शहरात दररोच ८० ते ८५ मृत्यू होतात. परंतु कोरोनामुळे मृतकांचा आकडा वाढला आहे. २०० ते २५० अंतिम संस्कार होत आहे. बाधितावरील अंत्यसंस्कारामुळे घाटावरील भार प्रचंड वाढला आहे. अंतिम संस्कार वाढल्याने लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे काही घाटावर दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच लाकूड साठा शिल्लक आहे. गरजेनुसार लाकूड उपलब्ध न झाल्यास अंत्यसंस्कार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

शहरातील मोक्षधाम, अंबाझरी, गंगाबाई घाट, सहकार नगर व वैशालीनगर घाटावर शवदाहिनीची व्यवस्था आहे. परंतु मृत्युसंख्या वाढल्याने येथे लाकडाचा वापर करावा लागत आहे. घाटावर दररोज २५ ते ३० टन लाकूड लागत होते. परंतु मृत्युसंख्या वाढल्याने दररोज ८० ते १०० टन लाकूड लागत आहे. कोरोना संक्रमण सर्वांकडेच असल्याने लाकूड उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत मागणीनुसार लाकूड उपलब्ध न झाल्यास लाकडाची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

अंतिम संस्कारासाठी प्रतीक्षा

मागील १५ दिवसांतच मृतकांचा आकडा दोन हजारांच्यावर गेला आहे. यामुळे लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना मृत्यूचा आकडा वाढत असल्याने घाटावर अंतिम संस्कारासाठी मृतकांच्या नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रमुख घाटावर दिवसाला ४० ते ५० अंतिम संस्कार होत असल्याने घाटावरील यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

शवदाहिनी असूनही लाकडाचा वापर

पाच प्रमुख घाटावर शवदाहिनीची व्यवस्था आहे. परंतु एका शवदाहिनीत ६ ते १० अंतिम संस्कार केले जातात. परंतु या घाटावर प्रत्येकी ४० ते ५० अंतिम संस्कार केले जात आहेत. एका मृतदेहावर अंमिम संस्कार केल्यानंतर राख काढण्यासाठी शवदाहिनी थंड होण्याला वेळ लागतो. लगेच दुसऱ्यावर अंतिम संस्कार करता येत आहेत. यामुळे शवदाहिनी असूनही लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागत आहे.

सहा महिन्यांचा साठा दोन महिन्यांत संपला

मनपाच्या दहन घाटावर शवदाहिनी व मोक्षकाष्ठ असले तरी लाकडाचाही वापर केला जातो. वर्षाला ७ ते ८ हजार टन लाकडाचा वापर केला जातो. परंतु मृतकांची संख्या वाढल्याने सहा महिन्यांचा साठा दोन महिन्यांत संपत आल्याची माहिती घाटावरील कर्मचाऱ्यांनी दिली.

Covid19 सहा दिवसांत नागपूर शहरात ३२६ मृत्यू

Covid19

Covid19  नागपूर : कोरोना आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर शहरात मृत्यू आणि रुग्णसंख्येचा ग्राफ वाढतच चालला आहे. मागील सहा दिवसांचाच विचार करता २७ हजार ९३७ पॉझिटिव्ह आढळून आले, तर ३२६ लोकांचे जीव घेतले. सर्वाधिक ५२ जणांचे बळी महापालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये गेले आहेत.

१६ ते २१ एप्रिलचा विचार करता शहरात दररोज ४५०० ते ५००० हजारांच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, मृत्यूचा आकडा हा ४० वरून ६० पर्यंत पोहोचला आहे. १८ एप्रिलला तर शहरात ७७ जणांचा मृत्यू झाला. शहरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. घरीच उपचार घेताना प्रकृती गंभीर झाल्यानंतर ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे.

Covid19 गुरुवारी सर्वाधिक ९०१ पॉझिटिव्ह हनुमानगर झोनमध्ये आढळून आले. तर, ७ जणांचा मृत्यू झाला. लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक १२ जणांचा मृत्यू झाला. या झोनमध्ये ७१० पॉझिटिव्ह आढळून आहे.

बहिणीला शिवीगाळ केल्याने एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

5 Men Booked For Duping Of Rs 20.46 Lakh In Land Deal In Hudkeshwar

पुणे: मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार जनवाडीत घडला. या प्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाने फिर्याद दिली आहे. त्यावरून अजय बेल्लम (वय २५, रा. जनवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादीच्या ओळखीचा आहे. फिर्यादी बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जनवाडीतील त्रिमूर्ती मित्रमंडळासमोर घराबाहेर उभा होता. त्या वेळी आरोपी तेथे आला. ‘तू राकेश शेजवळच्या बहिणीस काल शिवीगाळ का केली,’ अशी विचारणा करून आरोपीने फिर्यादीच्या डाव्या कानावर आणि उजव्या हातावर कोयत्याने वार केला. त्या वेळी फिर्यादीच्या बहिणीने आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिलाही शिवीगाळ केली.

फोनवर अश्लील बोलून विनयभंग                                                                                              ‘मला तुला प्रपोज करायचे आहे. मला तू खूप आ‌वडतेस,’ असे फोनवर सांगून एका अनोळखी व्यक्तीने संबंधित महिलेला सातत्याने व्हॉट्स अॅपवर व्हिडिओ कॉलकरून विनयभंग केल्याचा प्रकार लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून एका २७ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोदींच्या 3 हायलेव्हल मीटिंग आज: ज्या राज्यांमध्ये कोरोना प्रकरण सर्वात जास्त,त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी होणार चर्चा; ऑक्सिजन कंपन्यांच्या मालकासोबतही करणार चर्चा

मोदींच्या 3 हायलेव्हल मीटिंग आज: ज्या राज्यांमध्ये कोरोना प्रकरण सर्वात जास्त,त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी होणार चर्चा; ऑक्सिजन कंपन्यांच्या मालकासोबतही करणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान तीन उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. मोदी प्रथम इंटरनल बैठक घेतील. यानंतर ते ज्या राज्यांमध्ये कोरोना प्रकरण सर्वात जास्त समोर येत आहेत अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील. ऑक्सिजन तयार करणार्‍या कंपनी मालकांसह पंतप्रधानांची तिसरी बैठक होणार आहे. त्यांनी आपला बंगाल दौराही रद्द केला आहे. यापूर्वी ते मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि दक्षिण कोलकाता येथे सभेला संबोधित करणार होते. पण आता ते चारही सभा व्हर्चुअली करतील. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी सभेसाठी पूर्ण तयारी केली होती, परंतु शेवटच्या क्षणी सभा रद्द करण्यात आल्या.

पंतप्रधानांची इंटरनल बैठक सकाळी 9 वाजता होईल. यात कोण सामील होईल याची माहिती नाही. दुसरी बैठक सकाळी दहा वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत होईल. यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान, बिहार आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. यानंतर दुपारी 12.30 वाजता मोदी ऑक्सिजन उत्पादन कंपन्यांच्या मालकांशी चर्चा करतील.

या सभांमुळे नरेंद्र मोदींनी शुक्रवारी आपला बंगाल दौरा रद्द केला आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. येथील 4 जिल्ह्यांमधील 56 विधानसभा जागांसाठी त्यांना 4 सभा घ्यायच्या होत्या. मात्र, संध्याकाळी 5 वाजता ते राज्यातील मतदारांना व्हर्चुअली आवाहन करतील.

देशातील 6 उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातही ऑक्सिजनच्या विषयावर सुनावणी होत आहे. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहने न थांबवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. त्याआधी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली की राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात कोणताही अडथळा येऊ नये.

Coronavirus India: गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 32 हजार 320 नवीन कोरोना रुग्ण

Coronavirus India : गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 32 हजार 320 नवीन कोरोना रुग्ण

देशात कोरोना महामारीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 32 हजार 320 नवीन रुग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांवर पोहचला आहे. दरम्यान, यामध्ये एका 2 हजार 256 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बुधवारी देशात 2 हजार 101 लोकांचा मृत्यू झाला असून त्यादिवशीचा कोरोना संक्रमितांचा आकडा 3 लाख 15 हजारांवर होता. भारत देश कोरोना महामारीचे नवीन सक्रीय रुग्ण आढळण्यात जगात पहिल्यानंबर आला असून त्यानंतर अमेरिका आणि ब्राझीलचा नंबर येत आहे.

दिलासा – एका दिवसात 1.98 लाख लोक कोरोनामुक्त झाले
देशात वाढता कोरोना महामारीचा संसर्ग पाहता देशातून एक दिलासा देणारी बातमी आली आहे. दरम्यान, देशात गेल्या चोवीस तासांत 1.98 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे हा आकडा महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी गुरुवारला रेकार्ड ब्रेक 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले होते. त्यामुळे देशात वाढत्या कोरोना रुग्णांसोबतच बरे होणाऱ्या लोकांचा आकडादेखील वाढतच आहे.

सक्रीय रुग्णांचा आकडा 25 लाखांवर
देशात रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे सक्रीय रुग्णांचा आकड्यांतदेखील वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत सक्रीय रुग्णांचा आकडा 25 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. यामध्ये गुरुवारी 1 लाख 37 हजार 671 सक्रीय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सध्या देशात 24 लाख 22 हजार 80 लोकांवर उपचार सुरु आहेत.

देशातील कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण रुग्ण : 3.32 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 2,256
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 1.98 लाख
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 1.62 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 1.36 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू :1.86 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 24.22 लाख

नागपूर: हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लान्ट ठरणार वरदान

नागपूर: हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लान्ट ठरणार वरदान

नागपूर : शहरातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने करोना बाधित रुग्णांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यात हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लान्ट वरदान ठरण्याची शक्यता आहे. एमआयडीसीतील पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या या १३ केएल क्षमतेच्या ऑक्सिजन प्लान्टला कार्यान्वित करण्यात येणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी या प्लान्टला भेट देत इन्स्टॉलेशनच्या प्रतिक्षेतील या नवीन प्लान्टला इमामवाड्यातील महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे या हॉस्पिटलच्या ५० बेडला ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.

हवेने इन्स्टॉलेशन होणाऱ्या या प्लान्टची महापौरांना माहिती मिळताच त्यांनी बुधवारी या प्लान्टला भेट दिली. या प्लान्टची संपूर्ण माहिती घेतली. हवेने ऑक्सिजन तयार करणारा हा प्लान्ट कोव्हिड परिस्थितीत रुग्णालयात हलविल्यास त्याचा उपयोग गरजू रुग्णांना होऊ शकतो. हे लक्षात घेऊन महापौरांनी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना याबाबत माहिती दिली. आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त केले. आता हा प्लान्ट इमामवाड्यातील महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात येणार आहे. याचे इन्स्टालेशन लॉयन्स क्लब स्वखर्चाने करेल, असे लॉयन्सचे विनोद वर्मा यांनी यावेळी सांगितले.

सध्या ‘आयसोलेशन’मध्ये ३६ बेड असून लवकरच १४ बेडची नव्याने व्यवस्था करण्यात आली आहे. अशा एकूण ५० खाटांना या प्लान्टच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळेल. त्यामुळे येथे वापरण्यात येणारे गॅस सिलिंडर इतरत्र उपयोगात येऊ शकतील, असे महापौरांनी यावेळी सांगितले.

पाचपावली प्लान्टचे लोकार्पण रविवारपर्यंत                                                                                      पाचपावली सुतिकागृह आणि के.टी.नगर येथे मनपाचे कोव्हिड हॉस्पिटल तयार आहे. डॉक्टरांची नियुक्तीही झाली आहे. फक्त ऑक्सिजनअभावी ते सुरू करण्यात आले नाही. पाचपावली येथे उभारण्यात येत असलेल्या लिक्वीडमधून गॅसमध्ये परावर्तित करणाऱ्या ऑक्सिजन प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात असून ११० बेडकरिता येत्या रविवारपर्यंत या प्लान्टचे लोकार्पण करण्यात येईल. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने ११५ बेड आणि १६ आयसीयूसाठी हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लान्ट उभारण्यात येत आहे. १५ दिवसानंतर त्याचेही काम सुरू होईल. ऑक्सिजन पुरवठ्याच्या दृष्टीने मनपाचे रुग्णालय स्वयंपूर्ण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

विरारच्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयात भीषण आग, १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू

विरारच्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयात भीषण आग, १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू

पालघर: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना ताजी असतानाच आज पालघर जिल्ह्यात आगीची भयंकर घटना घडली आहे. विरार येथील विजय वल्लभ या कोविड रुग्णालयात आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

विरारमधील तिरुपती नगरातील बंजारा हॉटेलच्या मागे विजय वल्लभ हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदभता विभागात (ICU) मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लागली. आयसीयूधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्यानं ही लागल्याची प्राथमिक माहिती आहे. वॉर्डात ऑक्सिजन असल्यानं आग लगेचच सर्वत्र पसरली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. आगीची घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ हालचाली करून काही रुग्णांना वाचवले. मात्र, १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यात पाच महिला रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती वसई-विरार महापालिकेनं दिली आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसरीकडं हलवण्यात आलं आहे.

मृतांची नावं:

निलेश भोईर (वय ३५), उमा सुरेश कनगुटकर (६३), पुखराज वल्लभदास वैष्णव (६८), रजनी आर कडू (६०), जनार्दन मोरेश्वर म्हात्रे(६३), नरेंद्र शंकर शिंदे (५८), रमेश टी उपयान (५५), कुमार किशोर दोशी (४५), शमा अण्णा म्हात्रे (४८), सुप्रिया देशमुख (४३), प्रविण शिवलाल गौडा (६५), अमेय राजेश राऊत (२३), सुवर्णा एस पितळे (६४)

बेड न मिळाल्याने झाडाखाली आसरा घेतलेल्या कोरोना रुग्णाचा अखेर मृत्यू

बेड न मिळाल्याने झाडाखाली आसरा घेतलेल्या कोरोना रुग्णाचा अखेर मृत्यू

चंद्रपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशावेळी रुग्णालयात आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. कुठे ऑक्सिजन मिळत नाही, कुठे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. तर कुठे रुग्णालयात बेडच उपलब्ध होत नाही. चंद्रपुरातही बेड न मिळाल्याने काही काळ एका झाडाखाली आसरा घेतलेल्या कोरोना रुग्णाचा अखेर मृत्यू झाला आहे. चंद्रपुरातील मुख्य शासकीय रुग्णालय परिसरात ही दुर्दैवी घटना घडलीय.

चंद्रपूर शहरातील शासकीय कोविड रुग्णालयात वेळीच बेड न मिळाल्यामुळे एका कोरोना रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय. बेड मिळत नसल्यानं या रुग्णाला रुग्णालय परिसरातीलच एका झाडाखाली आसरा घ्यावा लागला होता. ही घटना कळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यंत्रणेला जागं केलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने बेड मिळवून दिला. पण उपचार सुरु करण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. वेळीच बेड उपलब्ध करु दिला असता तर रुग्णाचे प्राण वाचले असते. अशी वेळ अन्य रुग्णांवर आणू नका, अशी विनंती मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणेला केलीय.

यंत्रणेला जागं केल्यावर बेड मिळाला, पण उपयोग काय?
चंद्रपूरमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 14 हजाराच्या घरात पोहोचली आहे. अशावेळी रुग्णालयात बेड, इंजेक्शन, व्हेंटिलेटर आणि डॉक्टरचा तुटवडा पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातील एक कोरोना रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आला होता. पण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरातीलच एका झाडाखाली आसरा शोधला. ही बाब समजल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णायल प्रशासनाला जागं केलं. रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्यात आला. पण त्यासाठी 12 तासांचा उशीर झाला होता. त्यामुळे उपचार सुरु करण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत.

कोरोना रुग्णाचे रुग्णालयातून पलायन!
नागपूरच्या मेयो रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण नव्याने भरती होत आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आणि नव्याने भरती होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त अशी परिस्थिती येथे आहे. त्यामुळे जमेल त्या पद्धतीने डॉक्टर या रुग्णांवर उपचार करत आहेत. मोठ्या मुश्किलीने रुग्णांना बेड भेटत आहेत. मात्र, ज्या रुग्णांना बेड भेटले आहेत, ते रुग्णसुद्धा निट उपचार घेत नसल्याचे दिसून येत आहे. याच मेयो रुग्णालयात उपचार सुरु असताना एक रुग्ण नाकावरचे ऑक्सिजन मास्क काढून बेपत्ता झाला आहे. सोमेश्वर नामदेवराव फुटाणे असे या रुग्णाचे नाव असून तो 53 वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण काल (21 एप्रिल) पासून बेपत्ता आहे. तो नेमका कोठे आहे, याचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये.

मेलेल्या रुग्णांचे ऑक्सिजन सिलेंडरही पळवले..आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना

मेलेल्या रुग्णांचे ऑक्सिजन सिलेंडरही पळवले..आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना

नाशिक : भारतात कोरोना संकटात विचित्र प्रकरणे समोर येत आहेत. कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असूनही ते तोकडे पडत आहेत. नाशिकमध्ये काल झालेल्या ऑक्सिजन लीक नंतर आता आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर आली आहे.

नाशिकमधील पालिका रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्याची घटना घडून आतापर्यंत त्यातील 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी रुग्णालयात असणाऱ्यां लोकांमध्ये प्रचंड धावपळ दिसून आली. ऑक्सिजन सिलेंडर सप्लाय बंद झाल्यानंतर अत्यंत भयावह परिस्थिती तयार झाली होती.

ऑक्सिजन सप्लाय बंद झाल्यानंतर काही रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर काही लोकांनी आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी मृत्यू झालेल्यांच्या खाटेजवळ असलेले ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पळ काढला.

लोकांना त्या एका तासात मरताना पाहणं भयावह होतं. गंभीर असलेल्या रुग्णांचे नातेवाईक मृत्यू झालेल्यांचे ऑक्सिजन सिलेंडर काढून आपल्या रुग्णाला लावत होते. ऑक्सिजन सप्लाय बंद झाल्यावर आपल्या कोरोना पॉझिटिव्ह आजीची काळजी घेणाऱ्या विक्की जाधवनेही आजीसाठी एक ऑक्सिजन सिलेंडर आणला. परंतु तोपर्यंत आजीचा श्वास थांबला होता.

पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 31 वर्षीय तरुणीने आपल्या सासऱ्याशी बांधली लग्नगाठ

पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 31 वर्षीय तरुणीने आपल्या सासऱ्याशी बांधली लग्नगाठ

वॉशिंग्टन : संसारात सुखी होण्यासाठी अधिकतर लोक दुसरी संधी घेतात. म्हणजेच एक नातं तुटलं तरी दुसऱं नातं फुलविण्यासाठी प्रयत्न करतात. आणि पहिला प्रयत्न फसला तरी दुसऱ्यांना लग्न करुन नवीन जीवनाची सुरुवात करतात. अमेरिकेत केंटुकीमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय एरिका क्विग्ग हिनेही तेच केलं. मात्र तिने दुसऱ्या कोणाशी नाही तर आपल्या चुलत सासऱ्याशी लग्नगाठ बांधली. क्विग्गचं आपले पती जस्टिन टॉवेल यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. ज्यानंतर तिने आपल्याहून दुप्पट वयाचे म्हणजे तब्बल 60 वर्षीय चुलत सासऱ्याशी लग्न करुन सर्वांना धक्का दिला.

सासऱ्याने दिलं होतं, Marriage proposal                                                                              रिपोर्टनुसार एरिका क्विग्ग हिने 19 वर्षांची असताना स्थानिक कारखान्यात काम करणाऱ्या जस्टिन टॉवेल याच्याशी लग्न केलं होतं. दोघांना एक मुलंदेखील झालं. मात्र त्यानंतर दोघांमधील वादामुळे 2011 मध्ये त्यांच्या नात्यातील अंतर वाढलं. यादरम्यान एरिका चुलत सासरे जेफ क्विगल यांच्या जवळ गेसी. 2017 मध्ये जेव्हा एरिका आणि जस्टिन यांच्यात घटस्फोट झाला, तर चुलत सासऱ्यांनी महिलेला लग्नाचा प्रस्ताव दिला. काही वेळापर्यंत एरिकाने या प्रस्तावाचा स्वीकार केला नाही, मात्र त्यानंतर ती तयार झाली.

दोघांच्या वयात 29 वर्षांचं अंतर                                                                                              त्या दोघांमध्ये 29 वर्षांचं अंतर आहे. आज दोघे पती-पत्नी म्हणून आपलं आयुष्य घालवत आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर एरिका क्विग्गने एका मुलीला जन्म दिला आहे. आता दोन्ही मुलं आपल्या आईसोबत राहतात. आपल्या निर्णयावर आनंद व्यक्त करीत महिलेने सांगितलं की, मी आधीचे पती जस्टिनच्या बहिणीच्या माध्यमातून जेफला ओळखते. त्यांनी कठीण परिस्थितीत मला आधार दिला. त्यावेळी मला वाटलं की, आमची जोडी चांगली राहिलं.

Ex Husband नेदेखील केलं लग्न                                                                                        एरिका क्विग्गने सांगितलं की, जेफ वयस्कर असला तरी अजूनही त्याचं मन तरुण आहे. एरिकाचा पहिला पती जस्टिननेही दुसरं लग्न केलं आहे. आणि दोन्ही मुलांची कस्टडी त्यांना वाटून घेतली आहे. दोन्ही कुटुंबीय जवळपास मात्र वेगवेगळे राहतात. महिलेचा पहिला पती जस्टिनने सांगितलं की, आमच्या मनात एकमेकांविषयी वाईट विचार नाही.

LAND ROVER DEFENDER CROWNED 2021 WORLD CAR DESIGN OF THE YEAR

LAND ROVER

● Design prize: New Land Rover Defender named 2021 World Car Design of the Year as
unstoppable all-terrain model beats shortlisted rivals to win the coveted award

● The breadth of capability: Judges commend Defender’s distinctive design, all-conquering off-road capability, excellent on-road dynamics and 21 st century practicality and connectivity

● Customer appeal: Line-up provides incredible choice, including 90 and 110 body designs, and powertrains ranging from a plug-in hybrid to a new V8

● Serial success: Latest prize means Defender has now won 53 international awards since launch, with Land Rover experiencing an unprecedented demand for the 90 and 110

Whitley, UK, April 2021 – The Land Rover Defender has been named 2021 World Car Design of the Year at the annual World Car Awards. It’s the third time Land Rover has claimed the coveted prize following previous wins for Range Rover Velar (2018) and Range Rover Evoque (2012) and is the latest in a number of global awards for the rugged 4×4.

New Defender remains true to the pioneering spirit that has been a Land Rover hallmark for more than 70 years and redefines adventure for the 21 st century. Iconic in name, shape, and capability, it is available in a choice of body designs and can be personalised with a choice of four Accessory Packs to help owners make more of their world.

The World Car Design of the Year prize recognizes the most outstanding new car of the last 12 months and rewards vehicles demonstrating the highest standards of technical innovation and design and that push established boundaries.

Prof. Gerry McGovern OBE, Chief Creative Officer, Jaguar Land Rover, said: “New Defender is influenced by its past but is not constrained by it and we are delighted it has been honoured with this award. Our vision was to create a 21 st century Defender by pushing the boundaries of engineering, technology and design while retaining its renowned DNA and off-road capability. The result is a compelling 4×4 that resonates with customers on an emotional level.”

This year, all the contenders competing in the other four award categories were eligible for the World Car Design of the Year prize. A panel of seven automotive design experts reviewed the contenders to establish a shortlist of recommendations for the jurors’ final vote, made by the 93 international journalists that comprise the jury panel.

The design experts included Gernot Bracht (Germany – Pforzheim Design School), Ian Callum (United Kingdom – Director of Design, CALLUM), Gert Hildebrand (Germany – Owner Hildebrand-Design), Patrick le Quément (France – Designer and President of the Strategy Committee – The Sustainable Design School), Tom Matano (USA – Academy of Art University, Former Head of Design – Mazda), Victor Nacif (USA – Chief Creative Officer, Brojure.com and Design instructor, New School of Architecture and Design) and Shiro Nakamura (Japan – CEO, Shiro Nakamura Design Associates Inc.).

A distinctive silhouette makes the New Defender instantly recognisable, with minimal front and rear overhangs providing excellent approach and departure angles. Land Rover’s designers re-envisioned familiar Defender trademarks, giving the 4×4 a purposeful upright stance and Alpine light windows in the roof while retaining the side-hinged rear tailgate and externally-mounted spare wheel that make the original so identifiable.

The stripped-back personality of the original Defender has been embraced inside, where structural elements and fixings are usually hidden from view have been exposed, with the emphasis on simplicity and practicality. Defender 110 offers five, six or 5+2 seating configurations, while the 90 is capable of accommodating six occupants in a vehicle the length of a compact family hatchback.

Defender’s breadth of capability raises the threshold for off-road ruggedness and on-road comfort. Underpinned by Land Rover’s strong D7x aluminium platform – the brand’s stiffest ever body structure – advanced all-terrain technologies and state-of-the-art powertrains deliver unstoppable capability. Its carefully honed handling delivers a rewarding drive and first-class comfort across all terrains, and the experts at Euro NCAP awarded the Defender a maximum five-star safety rating.

Since its launch, Defender has won more than 50 global accolades, including Top Gear’s 2020 Car of the Year, MotorTrend’s 2021 SUV of the Year and Autocar’s Best SUV 2020.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या रिकाम्या बॉटलमध्ये चक्क पाणी घालून विक्री, टोळीला अटक

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या रिकाम्या बॉटलमध्ये चक्क पाणी घालून विक्री, टोळीला अटक

नागपूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील प्रचंड वाढले आहेत. त्यातच रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन रुग्णांना मिळत नाही. रेमडेसिव्हिर इंजेक्शनबद्दल खूप बोलले जात असले तरी हे इंजेक्शन नेमके दिसते कसे हेच लोकांना माहित नाही आणि काही भामटे याच अज्ञानाचा फायदा उचलत कोरोनामुळे अडचणीत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची लुबाडणूक करत आहेत. मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी असाच एक खेळ नागपूर पोलिसांच्या कारवाईमुळे उघडकीस आला आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या रिकाम्या बॉटलमध्ये चक्क पाणी घालून विकणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक झालेल्या तिघांमध्ये एका रुग्णालयाचे दोन एक्स-रे टेक्निशियन असून एक वाहन चालकाचा समावेश आहे. तिघांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या काही रिकम्या बाटली मिळवून त्यामध्ये चक्क पाणी घालून विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. काही रुग्णांना 28 हजार रुपयात प्रति इंजेक्शनप्रमाणे विक्रीही केली होती. एका दक्ष नागरिकाने पोलिसांना मिरची बाजारजवळ ही टोळी पाणी मिश्रित काही बनावट इंजेक्शन घेऊन येत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी टोळीला कोरोनाबाधित रुग्णांच्या काही नातेवाईकांना हे पाणीचे इंजेक्शन विकताना रंगेहात अटक केली आहे.

मात्र, रेमडेसिविर इंजेक्शन मुळात पावडर स्वरूपात असते. मात्र हे भामटे तेच इंजेक्शन द्रव स्वरूपात विकत होते. त्यामुळेच एका दक्ष्य नागरिकाच्या लक्षात ही बनवेगिरी आली आणि त्याने पोलिसांना माहिती देत रुग्णांच्या जीवाशी सुरु करण्यात आलेले हे खेळ उजेडात आणले आहे. अटक झालेल्या आरोपींची नावे अभिलाष पेटकर आणि अनिकेत नंदेश्वर अशी आहेत.

Kasturi Tamhankar qualifies for World Speed Skating Championship

Kasturi Tamhankar qualifies for World Speed Skating Championship

Nagpur: Noted inline skater of Nagpur Kasturi Dinesh Tamhankar has qualified for World Speed Skating Championship to be held at Columbia, South America in September 2021. Roller Skating Federation of India, affiliated to Indian Olympic Association, held the selection trials for picking skaters at Mohali, Chandigarh from April 11-14, 2021. Tamhankar is the only senior women skater who got selected from Maharashtra. It has been eight long years since a Nagpurian was selected for an international event in inline skating. Before Kasturi Tamhankar, in 2013, Anushree Chawhan was selected for junior girls inline skating category. Earlier, Tamhankar won one gold, one silver and a bronze medal in Roller Skating Federation of India’s 58th National Skating Competition held at Mohali from April 5-10. Varsha Puranik of Karnataka has been a force to reckon with in the senior women 15km road elimination inline skating.

On the past three occasions, she had won gold in that event. Tamhankar dethroned Puranik in this year’s national event and is proud owner of gold medal. Kasturi Tamhankar has represented Maharashtra for 16 times in nationals winning four gold, eight silver and six bronze medals in the competitions. She is practising since past 14 years on NIT Skating Rink, Daga-layout, and Nagpur. Tamhankar, a student of City Premier College, gives the credit of her success to her coach, an international skater Yashraj Anandpawar, her mentor Shreerang Thergaonkar, Avis Fitness Club, Avinash Woghole, team India coach Pravin Deshpande’ Nagpur District Roller Skating Association Secretary Upendra Varma and her parents and family.

Ashamed of being a part of this nasty society; Bombay HC pulls up Maharashtra government over Remdesivir supply

Police arrests First-year Psychology Student in Remdesivir scam

The Bombay High Court on Wednesday pulled up the Maharashtra government for not complying with its earlier order directing the supply of 10,000 vials of Remdesivir, the anti-viral drug, to Covid-19 hospitals in Nagpur.

The Nagpur bench noted that it was ashamed to be a part of this “nasty and evil society” and was unable to do anything for the coronavirus patients of Maharashtra.

A division bench of Justices S B Shukre and S M Modak said, “If you do not feel ashamed of yourself, then we feel ashamed of being a part of this nasty society. We cannot do anything for the unfortunate patients of Maharashtra. This is how we are shirking from our responsibilities. You are neglecting and ignoring our patients. We give you a solution, you do not follow it. You do not give us a solution. What absolute nonsense is going on here!”

The court added, “This life-saving drug not being made available is violating the fundamental rights of people. It is now clear that these authorities are shirking responsibilities.”

Senior advocate MG Bhangde, appearing for the Maharashtra government, submitted two affidavits to the court filed by the Joint Commissioner (FDA) and the Additional Collector, Nagpur. After perusing the same, the bench noted that they have made contradictory statements on why the order could not be complied with.

The bench was hearing a bunch of petitions on the issue of the pandemic, lack of medical facilities in hospitals and the hurdles being faced by affected people.

“If he (Commissioner) is not the procurement agency for the vaccine, then whose bloody business is it?,” Justice Shukre said.

He called upon the Collector or any officer from his department to remain present for getting answers to their questions.

“You are saying that you are not in a position to comply with the order. Then what is the solution according to you? You are saying there was stock, but not available for Nagpur. How come Thane gets more and Nagpur gets less cannot be explained,” Justice Shukre retorted.

“We thought this order would have supported you in procuring the vials. But instead, you are defending their actions. You are siding with the officers of Mumbai and Nagpur people are left high and dry. Not just Nagpur, but other cities in Maharashtra as well,” the court said.

The court stated that its intention was not to take harsh action against anyone but to ensure that citizens do not suffer.

“We cannot let officers continue to shirk their responsibilities,” the court observed.

The bench directed the court-appointed Nagpur Covid-19 Committee constituted last year, to hold an emergency meeting on Wednesday itself and respond positively. They were directed to hold a meeting with the managers of the deposit of the manufacturing committees and distributors.

The bench also took note of a recent incident in Mumbai where police unearthed an alleged malpractice where the director of a Gujarat-based company was trying to sell 60,000 vials of Remdesivir outside India despite a ban on export.

The bench noted that such incidents would only indicate the possibility of indulgence in malpractices by some unscrupulous dealers, suppliers, and manufacturers. It was always advisable for the authorities to take precautions and periodical checks, the court said.

The court also asked the Nagpur police to carry out periodical checks, surprise raids, and inspections to stop such malpractices.

Covid19 लसीकरण करण्यासाठी मृत्यूचे भय.

covid19

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. परंतु, दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. ग्रामीण भागातून अधिकृतपणे येणारा मृत्यूचा आकडा ४० पर्यंत पोहोचला असला तरी, घरातच होणाऱ्या मृत्यूंची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर पाहिजे त्या प्रमाणात भर देण्यात आला नाही. त्याचा विपरित परिणाम आता दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागात वाढली आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला दोनशे ते अडीचशे लोकांच्या रांगा लागायच्या. आता १५ ते २० लोकही लस घेण्यासाठी येत नाही.

covid19 – लस घेतल्यानंतर येतोय ताप

लस घेतल्यानंतर ताप येतो, हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पाच ते सहा दिवस लोटल्यानंतर ते कोरोना टेस्ट करतात आणि त्यात ते पॉझिटिव्ह निघतात. तोपर्यंत कोरोनाचे इन्फेक्शन वाढून जाते. पुढे उपचारात होत असलेल्या अडचणींमुळे रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे. अशा अनेक घटना दररोज ग्रामीण भागात घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

– लसीकरणानंतर मृत्यू होतो, ही भीती ग्रामीण भागात आहे. ही भीती दूर करण्याची गरज आहे. असे का होतेय, याचा शोध आरोग्य विभागाने घेतला पाहिजे. किमान लस देण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करवून घेणे गरजेचे आहे. लसीमुळे कोरोनाला अटकाव घालता येतो. त्यामुळे जास्तीतजास्त लसीकरण झालेच पाहिजे. त्यामुळे लसीकरणानंतर मृत्यू होतो, हा भ्रम काढून टाकणे गरजेचे आहे.

व्यंकट कारेमोरे, सदस्य, जि.प.

covid19 Covid19 करण्यासाठी लसीकरणानंतर मृत्यूचे भय- लसीकरणाबाबतची भीती लोकांमध्ये आहे. पण, ही भीती दूर करण्यासाठी आरोग्याच्या सुविधाही वाढविणे गरजेचे आहे. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर धूळखात पडले आहे. त्याला ऑपरेट करणारी यंत्रणा नाही. कोरोना केअर सेंटर ग्रामीण भागात वाढविणे गरजेचे आहे. सोबतच आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळसुद्धा वाढविण्याची गरज आहे. पारशिवनी, रामटेक तालुक्यात परिस्थिती भीषण आहे.

गज्जू यादव, महासचिव, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी

– प्रशासन, पदाधिकारी मूकदर्शक

लसीकरणाच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात प्रतिसाद अत्यल्प आहे. जिल्ह्याचे प्रशासन आणि राजकीय पदाधिकारीही याबाबत मूकदर्शक आहे. मृत्यूच्या मागची कारणे काय, ते कसे सोडविता येईल, याबाबतही भाष्य करण्यास कुणी तयार नाही.

नागपूर: १८ वर्षांवरील १६ लाख नागरिकांना मिळणार लस.

कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह झाले तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. यात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे आठ लाखांच्या आसपास आहे. यातील जवळपास ३ लाख ९० हजार लोकांना लसीचा पहिला डोज दिला आहे, तर दुसरा डोस ४४ हजार ४७१ लोकांनी घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जाणार आहे. नागपूर शहरात अशा लोकांची संख्या १९ लाखांहून अधिक आहे. या आधिचे टार्गेट ६० टक्केहून अधिक पूर्ण झाले आहे, असा मनपाचा दावा आहे. तर एकूण ३० लाख लोकसंख्येचा विचार करता १२ टक्के लसीकरण झाले आहे.

लसीचा पुरेसा साठा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे. सध्या २० हजार डोस उपलब्ध आहे. १८ वर्षांवरील सर्वांना लस द्यावयाची झाल्यास केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा वाढवावा लागेल. सोबतच मनपाला लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी लागणार आहे.

तर दररोज द्यावे लागतील २७ हजार डोस

१८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. नागपूर शहरात या वयोगटातील लोकांची संख्या १९ लाख ७८७ इतकी आहे. यातील ३ लाख ९० हजार लोकांना लस दिली आहे. उर्वरित १६ लाख १० हजार लोकांना लस देण्याचे टार्गेट सहा महिन्यात पूर्ण करावाचे झाल्यास दररोज २७ हजार लोकांना लस द्यावी लागेल.

शहराची लोकसंख्या – ३० लाख

१८ वर्षांवरील लोकसंख्या -१९ लाख ७८७

स्त्री-९२०७१२

पुरुष-९७९९९५

तीन दिवसांचा साठा

शहरातील १२२ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रांची क्षमता दररोज २० हजारांहून अधिक आहे. परंतु लसीचा पुरेसा साठा नसल्याने मागील काही दिवसांत लसीकरण कमी होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी १६ हजारांवर गेलेला लसीकरणाचा आकडा या आठवड्यात सात हजारांवर आला आहे. त्यानुसार तीन दिवस पुरेल इतकाच लस साठा उपलब्ध आहे.

४५ पेक्षा जास्त वयाचे ६० टक्क्यांहून अधिक लसीकरण

शहरातील लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. यात ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्यांची संख्या ८ लाख आहे. यातील ३ लाख ९० हजार लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. याचा विचार करता जवळपास ६० टक्के लसीकरण झाले आहे, तर एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के लसीकरण झाले आहे. लसीचा पुरेसा साठा नाही. सोबतच नागरिकांचाही अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही.

१.५१ लाख ज्येष्ठांचे लसीकरण

नागपूर शहरात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. परंतु आजवर १ लाख ५१ हजार ज्येष्ठांनी लसीकरण केले आहे. लसीकरणाला ज्येष्ठांचाही अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

४४,४७१ जणांनी घेतला दुसरा डोस

पहिला डोस घेतल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी दुसरा डोस दिला जातो. आजपर्यंत ४४ हजार ४७१ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. पुढील काही दिवसात ही संख्या वाढणार आहे.

लसीकरण केंद्रात वाढ करावी लागेल

नागपूर शहरात सध्या १२२ लसीकरण केंद्र सुरू आहे. दररोज २४ ते २५ हजार डोस देण्याची क्षमता आहे. १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी लसपुरवठ्यासोबतच गरज भासल्यास शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.

लग्नासाठी आता संख्येचीच नाही तर वेळेचीही मर्यादा, नियमांचं उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड

७ फेरे घेण्यापूर्वी नवरदेवाच्या मोबाईलवर फोटो आला अन् काही क्षणात सगळं बिघडले...

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय. राज्याच्या मुख्य सचिवांकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार सरकारी, खासगी कार्यालये, सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. इतकच नाही तर लग्नासाठी ही आता संख्येचीच नाही तर वेळेचीही मर्यादा घालण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास थोडाथोडका नाही तर तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

2 तासांत लग्न उरका!
यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकच नाही तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावा लागणार आहे. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचटा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

लोकल ट्रेन, मेट्रो, मोनो रेलने कोणाला प्रवास करता येणार?
>> फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेन, मोनो रेल, मेट्रोने प्रवास करण्यास मुभा. सरकारी कर्मचारी असले तरी प्रवासासाठी आयडीकार्ड असणे बंधनकारक असेल

>> सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनासुद्धा लोकलने प्रवास करता येणार आहे. यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल क्लिनिक स्टाफ यांना लोकल, मेट्रो, मोनो रेलने प्रवास करण्यास मुभा असेल.

>> ज्या व्यक्तीला उपचार तसेच आरोग्य विषयक मदत हवी असेल त्यांना सुद्धा प्रवास करता येणार आहे. रुग्णासोबत फक्त एका व्यक्तीला प्रवास करता येणार आहे.

कार्यालयांबाबत नवे नियम काय सांगतात?
1. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.

2. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.

3. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.

जिल्हाबंदीची अंमलबजावणी होणार
नव्या नियमावलीनुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तर तुमच्याकडे ठोस कारण असणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मंजुरी घेणं गरजेचं आहे. तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करुन जाणार असाल तर तुम्हाला 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.

दहावीच्या सर्वां विद्यार्थी पास करणार तर प्रवेश कुठल्या आधारावर होणार?

Nagpur

Nagpur राज्य शिक्षण मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड व आयसीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अकरावीत प्रवेश कुठल्या आधारावर होईल, याची चिंता पालकांना भेडसावत आहे. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास अकरावीच्या जागा कमी पडतील. त्यामुळे प्रवेशासाठी भटकंती करावी लागणार आहे.

Nagpur शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार विद्यार्थी व पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. सरकार व बोर्ड दोन्ही मिळून अकरावीच्या प्रवेशाबाबत मार्ग काढत आहे. यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेत असेही मत व्यक्त झाले, की अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जावी. यासंदर्भात लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर संपेल व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

पालकांच्या मते शिक्षण विभागाला लवकरच धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. सर्वच विद्यार्थ्यांची इच्छा असते की, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा. जर सर्वांना मान्य असलेले धोरण न ठरविल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शिक्षण विभाग लवकरच निर्णय घेईल, असे सुत्रांचे म्हणणे आहे. दरवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया मे महिन्यात सुरू होते. त्या दृष्टीकोनातून शिक्षण विभाग लवकरच निर्णय घेणार आहे.

Oxygen concentrator machine:पोर्टेबल ऑक्सिजन गंभीर रुग्णांसाठी ठरतेय संजीवनी

Oxygen concentrator machine:पोर्टेबल ऑक्सिजन गंभीर रुग्णांसाठी ठरतेय संजीवनी

नागपूर: करोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देताना शहरातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आल्याने अनेक बाधितांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळवताना अनेक अडचणी येत आहेत. यात ज्यांची ऑक्सिजन पातळी खालावते आहे त्यांना यासाठीचा सिलिंडर मिळवताना सर्वाधिक अडचण येत आहे. रुग्णांची अशी फरफट लक्षात घेत अशा रुग्णांसाठी नगरसेविका आभा पांडे तसेच शहरातील काही संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशिन संजीवनी ठरू लागल्या आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रुग्णालयात खाटा मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धडपड सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. करोना प्रादुर्भावाच्या काळात शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत अनेकांना श्वसनाचा त्रास होत असल्याने ऑक्सिजन मास्क लावून त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, सध्या एकूणच ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजन सिलिंडर यांचा चांगलाच तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, अशा परिस्थितीही शहरातील ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी उपलब्ध करून दिलेले ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशिन अनेकांसाठी वरदान ठरत आहे. विशेष म्हणजे पांडे यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत झाली आहे. ‘करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून प्रभागातील नागरिक, कुठे बेड मिळेल का, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होईल का, अशी विचारणा सतत करीत असत. असे मशिन ऑनलाइन मिळते असे कळल्यावर आम्ही सहा मशिन्स मागवल्या. या अत्यंत उपयोगी पडत आहेत. शहरातील एकूण परिस्थिती बघता आणखी सहा मशिन्स ऑर्डर केल्या आहेत’, असे पांडे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

या मशिन ३ ते ५ लीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या असून केवळ प्लग लावून नोझल रुग्णाला तोंडावर लावण्यानंतर याचा सहज वापर करता येतो. पांडे यांची ही मशिन शारदा तिडके या ५३ वर्षीय महिलेसाठी वरदान ठरली आहे. या महिलेची ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल ८५ पर्यंत आली होती. पाच रुग्णालये फिरूनही कुठेही ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला नाही. नगरसेविका पांडे यांच्याकडे याप्रकारच्या मशिन्स असल्याचे कळले. पांडे यांनी लगेच ती मशिन त्यांना उपलब्ध करू दिली. पुढील काही दिवसांत त्यांचे ऑक्सिजन लेव्हल सर्वसाधारण झाल्याचे त्यांचा मुलगा बिपीन तिडके यांनी सांगितले. या काळात पांडे यांनी इतर अनेक गृहविलगीकरणातील रुग्णांना या मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अत्यंत कठीण काळात रुग्णांसाठी मी काहीतरी करू शकले, याचे खूप मोठे समाधान असल्याचे पांडे यांनी सांगितले.

अनेक संस्थांकडून मशिन्स उपलब्ध                                                                                      ऑक्सिजनची आवश्यक्ता असलेल्या गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी या मशिन्स अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे शहरातील रोटरी क्लब ऑफ नागपूर डाउनटाउन, माहेश्वरी युवक संघ आदी समाजसेवी संस्थांनी या मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत.

‘तीन मुलं असल्यास तुरूंगवासाची शिक्षा झालीचं पाहिजे’: कंगना रानौत

'तीन मुलं असल्यास तुरूंगवासाची शिक्षा झालीचं पाहिजे': कंगना रानौत

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत कायम तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असते. आता तिने लोकसंख्या नियंत्रणावर ट्विट केलं आहे. ‘तीन आपत्य असल्यास तुरूंगवासाची शिक्षा झालीचं पाहिजे…’ असं ट्विट तिने केलं आहे. कंगनाने तिसरं मुल जन्माला आल्यास दंड आणि तुरूंगवास झालाचं पाहिजे अशी मागणी केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे ती ट्रोल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील तुला दोन भाऊ-बहिण आहे असल्याची आठवण करून दिली आहे.

 

कंगना ट्विट करत म्हणाली, ‘आपल्या लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदे कठोर करण्याची गरज आहे. हे सत्य आहे ती इंदिरा गांधी निवडणूक हारल्या होत्या. त्यानंतर त्यांची हत्या देखील झाली होती. कारण त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. जर तिसरं मुल झालं तर दंड आणि तुरूंगवास झालाचं पाहिजे. असं ट्विट कंगनाने केलं आहे. ‘

कंगनाच्या ट्विटमुळे तिला तुफान ट्रोल करण्यात येत आहे. कॅमेडियन सलोनी गौरने कंगनाच्या भावंडांचा फोटो स्क्रिनशॉट काढून पोस्ट केला आहे. सध्या कंगनाचं हे ट्विट तुफान चर्चेत आहे. नेटकरी देखील तिला तुफान ट्रोल करत आहेत.

Sony Introduces Three New High-Performance G Lenses to Full-Frame Lens Series

Sony

Sony Introduces Three New High-Performance G Lenses to Full-Frame Lens Series

1. High resolution in a compact design for breath-taking images
2. Beautiful bokeh for broad expressive capability
3. Different Focal distances for enhanced imagery in different situations
4. High operability and reliability with focus hold button
5. Fast, precise, and quiet autofocus for a superlative experience

Sony India today announced three outstanding G Lenses™ adding to its impressive E-mount line-up FE 50mm F2.5 G (model SEL50F25G ), FE 40mm F2.5 G (model SEL40F25G ), and FE 24mm F2.8 G (model SEL24F28G ). All three lenses are designed to deliver high image quality and beautiful bokeh in a lightweight and compact design, perfect for photographers and videographers alike who strive for standout shots and easy mobility. When paired with a Sony full-frame camera or APS-C, all three lenses boast high resolution, intuitive operability, and fast, precise, and quiet autofocus capabilities. The lenses have been introduced as the perfect setting for photo and video for a wide range of uses including snap shooting, portraiture, and landscape shots.

“At Sony, we believe that constant innovation is the key to produce the tools that creators need to capture the beauty and emotions,” said Mukesh Srivastava, Digital Imaging Head at Sony India. “With superb resolution and mesmerizing bokeh, packed in a compact and sophisticated design, the FE 50mm F2.5 G, FE 40mm F2.5 G and FE 24mm F2.8 G enable users to experience the joy of owning lenses that capture different perspectives of the same scene”.

Price and Availability

The new FE 50mm F2.5 G, FE 40mm F2.5 G, and FE 24mm F2.8 G lens will be available across all Sony Centers, Alpha Flagship stores, www.ShopatSC.com portal, and major electronic stores across India from 19 th April 2021 onwards.

Model MRP.                        (in INR)                          Availability

FE 50mm F2.5 G                66,990/-                    19 th April 2021 onwards
FE 40mm F2.5 G                66,990/-                    19 th April 2021 onwards
FE 24mm F2.8 G                66,990/-                    19 th April 2021 onwards

World Earth Day: Wockhardt Hospital calls attention to Climate Change

World Earth Day

Nagpur: World Earth Day In a bid to spread awareness towards climate change, Wockhardt Hospitals, Nagpur celebrated ‘World Earth Day by switching off the lights placed outside the hospital for 30 minutes. The employees of the hospital conducted the same at their homes as well.

This initiative taken by the hospital is symbolic to show support for the planet and raise awareness towards increasing climate crisis and biodiversity changes. “Wockhardt Hospitals have always focused on being environmentally friendly and giving their share of contribution towards resolving the ‘Climate Crisis’”, said Mr. Abhinandan Dastenavar, Centre Head, Wockhardt Hospital, Nagpur. While we are using Earth Day as an opportunity to educate the staff and draw public attention to this cause, our year-round commitment to environmental sustainability goes much deeper”, he added.

In order to complete their share of responsibility towards the ongoing attempt to heal the Earth, Wockhardt Hospitals have adopted several measures like- complete replacement of lights in the hospital premises from conventional CFL  to LED lights, Replacement Gypsum ceiling with Armstrong ceiling which can be recycled. In addition, the hospital also conducts time-to-time training among staff to create awareness among them.

Mother Earth is clearly urging a call to action and Wockhardt Hospitals are striving to do their part in it. Nature is suffering. Oceans are filling with plastic and turning more acidic. Extreme heat, wildfires, and floods, as well as a record-breaking Atlantic hurricane season, have affected millions of people. Now we face COVID-19, a worldwide health pandemic link to the health of our ecosystem. By celebrating this Earth Day, the hospital urges society to do its part in conserving the Earth.

Covishield: ‘सीरमनं’ जाहीर केले लसीचे दर; पाहा किती पैसे मोजावे लागणार?

Covishield: सीरमनं जाहीर केले लसीचे दर; पाहा किती पैसे मोजावे लागणार?

पुणे: करोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’नं महत्त्वाची घोषणा केली आहे. कोविशिल्ड लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगतानाच, सीरमनं लसीचे दरही जाहीर केले आहेत. अन्य देशांतील लसीपेक्षा कोविशिल्डचे दर कमी राहतील याची काळजीही घेण्यात आली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या स्वाक्षरीनं या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लसीच्या निर्मितीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ५० टक्के लसीची विक्री खुल्या बाजारात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, अन्य काही पूरक निर्णयही घेण्यात आले आहेत. त्याला अनुसरून ‘सीरमनं’ही उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन महिन्यांत उत्पादन वाढवून लस तुटवड्याच्या समस्येवर मात करू, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे. ‘येत्या काळात निर्माण होणाऱ्या लसीपैकी ५० टक्के लस भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासाठी पुरवली जाईल. उर्वरीत ५० टक्के लस राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना दिली जाईल, असंही ‘सीरम’च्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

लसीचे दरही ‘सीरम’नं निश्चित केले आहेत. त्यानुसार, कोविशिल्ड लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस ४०० रुपये मोजावे लागतील तर, खासगी रुग्णालयांना लसीचा एक डोस ६०० रुपयांना पडणार आहे. अमेरिका, रशिया व चीनमधील लसीच्या तुलनेत कोविशिल्ड स्वस्त असल्याचं सीरमनं म्हटलं आहे. भारताबाहेरील लसीचे खुल्या बाजारातील दरही पत्रकात नमूद करण्यात आले आहेत.

सध्याची गुंतागुंतीची परिस्थिती व तातडीची परिस्थिती लक्षात घेता कॉर्पोरेट कंपन्यांना थेट लसीचा पुरवठा करता येणे अशक्य आहे. त्यामुळं कॉर्पोरेट कंपन्या व अन्य व्यक्तींनी राज्य सरकारच्या माध्यमातूनच वा खासगी रुग्णालयातूच लस घ्यावी. येत्या चार-पाच महिन्यात कोविशिल्ड खुल्या बाजारात उपलब्ध करून दिली जाईल, असंही सीरमनं स्पष्ट केलं आहे.

महानगरपालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक, घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू

महानगरपालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक, घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू

नाशिकः राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असताना रुग्णालयात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असतानाच नाशिकमधील महानगरपालिकेच्या जाकीर हुसैन या रुग्णालयात ऑक्सिजन टँक मधून गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नाशिक शहरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या जाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना आज दुपारी एक वाजता घडली. यावेळी १३१ रुग्ण महापालिकेच्या जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर काही लोकांना हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे

रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून रुग्णालयात सध्या १३१ रुग्ण आहेत. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयातून अतिरिक्त साठा मागवण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन टँक मधून होणारी गळती थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तसंच, वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

झाकीर हुसेन हॉस्पिटल नाशिक शहरातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल समजले जाते. या ठिकाणी शहरातील नागरिकांसह, जिल्ह्यातील रुग्णांवरही प्रमाणात उपचार केले जातात. या ठिकाणी सध्या १३१ रुग्ण उपचार घेत होते. १७० बेडचं हे हॉस्पिटल असून त्यामध्ये १७ बेड हे व्हेंटिलेटर असे होते. सहा ते सात लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. नुकतंच दहा सिलेंडर सिव्हिल हॉस्पिटलमधून या रुग्णालयात आणण्यात आले असून तातडीने त्याची जोडणी पूर्ण करण्यात आली आहे.

११ रुग्णांचा मृत्यू                                                                                                                  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन गळती झाल्यामुळं ११ रुग्ण दगावले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हवाल्यानं त्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, अद्याप रुग्णालय प्रशासनानं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये.

३० ते ३५ रुग्ण दगावण्याची भिती                                                                                              झाकीर हुसैन रुग्णालयाच्या व्हेंटिलेटर कक्षामध्ये किंवा ऑक्सिजन सुरु असलेल्या केलेल्या रुग्णांची संख्या साधारण ६१ इतकी होती. यातील तीस ते पस्तीस दगावतील अशी भीती, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केली आहे. ज्या कंपनीनं ऑक्सिजन प्लांट येथे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, व नुकसानभरपाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

covid19: नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या

covid19

covid19 नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षा पोस्टपोन केल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुमारे १२ अभ्यासक्रमांचा यात समावेश असून, हजारो विद्यार्थ्यांना यामुळे परीक्षेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विद्यापीठाच्या ऑनलाईन हिवाळी परीक्षेला मार्च महिन्यात सुरुवात झाली. बीएस्सी प्रथम सत्र, बीसीसीए प्रथम सत्र, बीए प्रथम सत्र व बीए एलएलबी तृतीय सत्र यासारख्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार होती. मात्र अचानकपणे कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागली असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी होत होती. अनेक महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाईकांना संसर्ग झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र वितरणातदेखील अडथळे येत होते. अशास्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलाव्या, अशी मागणी विधिसभा सदस्य मनमोहन बाजपेयी यांनी केली होती.

विद्यापीठात यासंदर्भात बैठक झाली व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. १२ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पोस्टपोन झाल्या आहेत. नवीन वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.

अभियांत्रिकीबाबत निर्णय कधी?

अभियांत्रिकीच्या प्रथम सत्राची परीक्षा ११ मेपासून सुरू होणार आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील २० हजाराहून जास्त आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलली जाणार की नियोजित वेळापत्रकानुसारच होणार, हे स्पष्ट झालेले नाही.

covid19; या परीक्षा पोस्टपोन

– बीसीए (प्रथम सत्र)

– बीएस्सी (प्रथम सत्र)

– बीएस्सी-आयटी (प्रथम सत्र)

– बीएस्सी-गृहविज्ञान (प्रथम सत्र)

– बी.आर्क. (तृतीय सत्र)

– बी.सी.टी. (प्रथम सत्र)

– बी.बी.ए. (प्रथम सत्र)

– बी.सी.सी.ए. (प्रथम सत्र)

– बीकॉम (प्रथम सत्र)

– बीए (प्रथम सत्र)

– बीएसडब्ल्यू (प्रथम सत्र)

– बीए-एलएलबी (पाच वर्ष) (तृतीय सत्र)

Covid19 ; नागपुरात ‘ऑक्सिजन बेड’ असलेले रेल्वेचे २९ ‘कोच’ वापराविना पडले आहे.

Covid19

Covid19  नागपूर : ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेमध्ये ‘ऑक्सिजन’ची सुविधा असलेल्या ‘बेड्स’साठी रुग्णांना अक्षरश: हातात जीव घेऊन वणवण भटकावे लागत आहे. अशास्थितीत नागपूर महानगरपालिकेचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. रेल्वेने २९ ‘कोच’मध्ये ‘ऑक्सिजन बेड’ची व्यवस्था केली होती. मात्र हे ‘कोच’ वापराविना पडले असून, नागपूर महानगरपालिकेतर्फे रेल्वेला संपर्क करण्यात आला नाही. यासंदर्भात तातडीने मनपाने रेल्वेशी समन्वय साधावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्देशांचे तर मनपा प्रशासन वेळेत पालन करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘कोरोना’चा वेगाने संसर्ग होत आहे. ‘कोरोना’ची सध्याची स्थिती पाहता २९ रेल्वे कोचला ‘क्वारंटाइन’ केंद्रामध्ये परावर्तित करण्यात आले आहे. तेथे ‘ऑक्सिजन बेड’देखील आहेत. राज्य शासन व महानगरपालिकेच्या विनंतीवर ‘क्वारंटाइन’ केंद्र सामान्य जनतेला उपलब्ध करून दिले जाऊ शकतात, असे मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी ९ एप्रिल रोजीच स्पष्ट केले होते. मात्र मनपाकडून रेल्वेकडे पाठपुरावाच करण्यात आला नाही.

Covid19  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दाखल करून घेतलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मनपाचा फोलपणा उघड पडला. अजनी रेल्वे यार्डात २९ कोच उभे आहेत. ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी ते पूर्णत: सज्ज आहेत, अशी रेल्वेच्या अधिवक्त्यांकडून माहिती देण्यात आली. याचाच अर्थ दहा दिवसांत मनपाने रेल्वेकडे यासंदर्भात ठोस पाठपुरावा केलाच नाही. अन्यथा हे ‘कोच’ रिकामे यार्डात उभे राहण्याची वेळच आली नसती.

आज अहवाल द्यावा लागणार

या ‘कोच’चा योग्य उपयोग व्हावा यासाठी मनपा आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाशी तात्काळ समन्वय साधण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. २१ एप्रिल रोजी यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Covid19 उपराजधानीत १६ वर्षांखालील शेकडो मुले ‘पॉझिटिव्ह’

Covid19

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपराजधानीत भीषण स्थिती निर्माण झाली असताना लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत १६ वर्षांखालील बाधित मुला-मुलींची संख्या मर्यादित होती. मात्र एप्रिलमध्ये ही संख्या शेकडोहून अधिक झाली आहे. अद्यापपर्यंत मृत्यूची नोंद झाली नसली तरी अनेक मुले ‘कॅरिअर’ ठरत आहेत.

‘कोरोना’मुळे तरुणांच्या बाधित होण्याचे व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अनेक कुटुंबांमध्ये दोन किंवा त्याहून अधिक सदस्य ‘पॉझिटिव्ह’ येत आहेत. नवीन ‘स्ट्रेन’मुळे या लाटेत लहान मुलांवरदेखील परिणाम होत असून तेदेखील बाधित होत आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत मेयो, मेडिकलमध्ये शून्य ते १२ वर्षांखालील ३५ मुले पॉझिटिव्ह आली. यातील १०, तर जन्मजात बाळं होती. मात्र एप्रिल महिन्यात ही संख्या वाढली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी मुलांमुळे इतरांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याचा धोका आहे. ही संख्या शेकडोंमध्ये असून, यातील बहुतांश मुले ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत. कोरोनाबाधित जास्तीतजास्त लहान मुलांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत, काहींमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. काही मुलांमध्ये जास्त ताप, शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरणे व इतर लक्षणे दिसून येतात. यावर तातडीने उपचार करणे गरजेचे ठरते.

Covid19 सौम्य लक्षणांची संख्या अधिक

पूर्वी बाहेर असलेला विषाणू घराच्या आत शिरला आहे. यामुळे आणखी काळजी घेण्याची गरज आहे. घरी कोणी पॉझिटिव्ह असल्यास मुलांना होम आयसोलेशन करायला हवे. दोन वर्षांवरील मुलगा असेल, त्यांनी मास्क लावायला हवे. बहुसंख्य लहान मुलांना एकतर लक्षणे राहत नाहीत किंवा राहिली तरी सौम्य लक्षणे असतात. यामुळे तातडीने औषधोपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

Covid19 लस नसल्याने काळजी आवश्यक

केंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलांवरील लसीसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. अमेरिकेसह काही देशांमध्ये लहान मुलांवरील लसींचे परीक्षण सुरू आहे. मुलांसाठी अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे मुलांची काळजी जास्त आवश्यक आहे.

Nagpur Weather

Nagpur
haze
28 ° C
28 °
28 °
30 %
3.1kmh
64 %
Wed
30 °
Thu
37 °
Fri
38 °
Sat
40 °
Sun
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...