Home Blog Page 81

Two residential doctors of GMCH beaten up by unidentified men

Two residential doctors of GMCH beaten up by unidentified men

Nagpur: Two residential doctors of Government Medical College and Hospital (GMCH) were beaten up by 3-4 unidentified men at Medical Square. Following this, Maharashtra Association of Resident Doctors (MARD) filed a complaint with Ajni police station. MARD also warned of strike if police fail to nab accused.

As per available details, the two residential doctors were observing fast following ‘Ramzan’. They came to Medical Square to buy fruits at around 6.30 pm on their two wheeler. After buying fruits, one of the doctors mistakenly pushed an unidentified man with his foot and apologised for it.

However, the other person with the unidentified man started arguing with the doctors. One of of them snatched away the keys of two-wheeler that belonged to the doctors.

The two doctors told the unidentified men that they were on fast and they are doctors. The unidentified man called two more men who were having stones in their hands. At that time, the unidentified man started beating the doctors up. As people in the area gathered at the spot, the men fled the spot in their car.

Around 100 residential doctors throng Medical Square after knowing about the incident. The injured doctors were immediately admitted to the casualty ward in GMCH.

Under the guidance of Dr Sanjay Bansal, a complaint in this regard was filed in Ajni Police Station. Dr Bansal warned of strike by doctors if the accused were not arrested by 8 pm on Saturday.

Wrestler murder case-Delhi Police issues look-out-circular against Olympic medalist Sushil Kumar

Wrestler murder case-Delhi Police issues look-out-circular against Olympic medalist Sushil Kumar

Delhi Police has issued a Look-out-Circular (LoC) against Olympic medalist Sushil Kumar, who is in absconding ever since the brawl that broke out on May 3 at the Chhatrasal Stadium that led to the death of 23-year-old wrestler Sagar Dhankad.

Sagar, the former national champion wrestler was beaten to death and a few were injured after clashes between two groups of wrestlers broke out late night on May 3 at the Chhatrasal Stadium parking area.

According to the police, the brawl took place between Kumar, Ajay, Prince, Sonu, Sagar, Amit, and others in the parking area. The victims alleged that Kumar and his associates abducted Sagar from his house in Model Town to teach him a lesson for bad-mouthing him in front of other wrestlers. Thereafter, police registered the case under sections of the Indian Penal Code (IPC) and the Arms Act at the Model Town Police Station. Two-time Olympic medalist Sushil Kumar, who has been named in the FIR in this case, is absconding and efforts are on to trace him.

It has been learnt that Sushil left for Haridwar and then Rishikesh after the incident. He stayed at an ashram in Haridwar. Later, he returned to Delhi and is now constantly changing locations in Haryana. The victims have alleged that Sushil Kumar was present at the spot when the incident took place.

1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा करणार बंद, स्टोरेजसाठी द्यावे लागेल पैसे

1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा करणार बंद, स्टोरेजसाठी द्यावे लागेल पैसे

गुगल (Google) 1 जूनपासून आपली विनामूल्य सेवा बंद करणार आहे. दरम्यान, गुगलकडून गुगल फोटो विनामूल्य क्वाऊड स्टोरेजची सुविधा 1 जून 2021 पासून बंद करीत आहे. म्हणजेच, आता गुगलकडून गुगल फोटो क्लॉउट स्टोरेजसाठी शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही गुगल ड्राईव्ह किंवा इतर कोणत्याही जागी आपले फोटो आणि डेटा स्टोअर करत असाल तर यासाठी शुल्क द्यावे लागेल. कंपनीकडून यापूर्वीच यासंबंधीची घोषणा केली होती.

सध्या गुगलकडून युजर्संना अमर्यादित विनामूल्य स्टोअर ऑफर करीत आहे, जेणेकरून युजर्स त्यांचे फोटो किंवा इतर डॉक्युमेंट ऑनलाइन स्टोअर करु शकतील, जे इंटरनेटद्वारे कोठेही एक्सेस करू शकतील. मात्र, 1 जून 2021 पासून युजर्संना गुगलकडून केवळ 15 जीबी विनामूल्य क्लाऊड स्टोरेजची ऑफर दिली जात आहेत. जर युजर्संना यापेक्षा अधिक फोटो किंवा डॉक्युमेंट ऑनलाईन स्टोअर करायची असतील तर त्यांना शुल्क भरावे लागेल.

किती शुल्क द्यावे लागेल
जर युजर्संना 15 जीबी पेक्षा अतिरिक्त डेटा हवा असेल तर त्यांना दरमहा 1.99 डॉलर (146 रुपये) द्यावे लागेल. कंपनीच्या वतीने यास गुगल वन (Google One) असे नाव देण्यात आले आहे. ज्याचे वार्षिक सब्सक्रिप्शन शुल्क 19.99 डॉलर (सुमारे 1464 रुपये) आहे. युजर्संना नवीन फोटो आणि व्हिडिओंच्या स्टोअरेजसाठी पैसे द्यावे लागतील. जुने फोटो पूर्वीप्रमाणेच सुरक्षितपणे स्टोअर केले जातील. गुगल पिक्सेल 2 स्मार्टफोन युजर्स विनामूल्य हाय क्लॉलिटी फोटो बॅकअप वापरण्यास सक्षम असतील. त्याचप्रमाणे गुगल पिक्सल 2,3,4,5 स्मार्टफोन युजर्स यांनाही विनामूल्य फोटो व व्हिडिओ स्टोअरेजची सुविधा उपलब्ध आहे.

आता पासवर्डशिवाय Gmail करता येणार Login,जाणून घ्या…
गुगल आपली सिक्योरिटी अधिक मजबूत करण्यासाठी नवे फीचर लॉन्च करत आहे. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकण्याची गरज पडणार नाही. तसेच इतर कोणीही तुमचा पासवर्ड आणि यूजर नेम वापरुन अकाऊंट ओपन करण्याचा प्रयत्न केला तरी ते ओपन होणार नाही. म्हणजेच येत्या काळात युजरचं अकाऊंट अधिक सेफ आणि सुरक्षित होणार आहे. गुगल टू फॅक्टर ऑथिन्टिकेशन फीचरच्या माध्यमातून सिक्योरिटी अधिक मजबूत करणार आहे. Google ने आपल्या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता लोकांना गुगल साईन इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनचा प्रयोग करावा लागेल. या फीचरमुळे अकाऊंट अधिक सुरक्षित होईल. कंपनीने हे फीचर त्या अकाऊंटला डिफॉल्ट सुरू होईल, जे अकाऊंट कॉनफिगर केले गेले आहेत असं देखील म्हटलं आहे.

पत्नीला शेवटचे पाहण्यासाठी घरी जाण्यास मालकाने नकार दिल्यामुळे रागात नोकराने केला मोठा कारनामा

पत्नीला शेवटचे पाहण्यासाठी घरी जाण्यास मालकाने नकार दिल्यामुळे रागात नोकराने केला मोठा कारनामा

कोरोना काळात एकीकडे काही लोक मानवता धर्म निभावत अनेकांना मदत करत आहेत. तर काही लोक आपला फायदा बघत आहेत. एका मालकाचं असंच निर्दयी रूप समोर आलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीला पतीला मालकाने जाऊ दिलं नाही. या रागात पतीने मालकाला चांगलाच मोठा दणका दिलाय. आपला नोकर असं काही करेल याचा मालकाला अंदाजही नसेल.

ही घटना कांदिवलीमध्ये घडली. इथे एका नोकराने मालकाच्या घरातून तब्बल ७ लाख ५० हजारांचे सोन्याने दागिने आणि ४० हजाराची रोकड लांबवली. घरमालकाने तक्रार केल्यानंतर आरोपी अनिल यादव आमि श्याम यादव याला पोलिसांनी थेट बिहारमधील दरभंगा येथून ताब्यात घेतले आहे.

काय होतं कारण?

रिपोर्टनुसार कांदिवलीच्या विश्व मिलन सोसायटीमध्ये नवीनचंद्र मिस्त्री नावाचे ज्येष्ठ नागरिक राहतात. ते गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्यांच्या अंधेरी इथे राहणाऱ्या मुलीने वडिलांची काळजी घेण्यासाठी श्याम सुंदर यादव नावाच्या व्यक्तीला कामावर ठेवले होते.

काही दिवसांनी श्याम सुंदर भावाच्या गावी गेला. त्यामुळे त्याने मालकांची काळजी घेण्यासाठी मित्र अनिल यादव याला कामावर ठेवले. या काळात अनिल यादवने मिस्त्री यांची पुरेपूर काळजी घेतली. मात्र, १३ दिवसानंतर गावाला राहणाऱ्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झाल्याचं अनिल यादवला समजलं.

पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याचा धक्का बसला आणि तिला शेवटचे पाहण्यासाठी गावाकडे जाण्यासाठी त्याने मालकाकडे परवानगी मागितली. मात्र, मिस्त्री यांनी त्याला घरी जाण्यास नकार दिला. शेवटी गावाकडे जाऊ न दिल्यामुळे यादवला आपल्या पत्नीला शेवटचे पाहता आले नाही. याचा राग त्याच्या मनात होता.

शेवटी याच रागातून अनिलने २८ एप्रिल रोजी स्वत:च्याच मालकाच्या घरी चोरी केली. बरेच दागिने आणि रोकड घेऊन तो फरार झाला. १ मे रोजी मिस्त्री यांनी मुलगी घरी आली. यावेळी घरातील सोने तसेच चांदीचे दागीने गायब असल्याचे समजले. घरात ठेवलले तब्बल ७ लाख ५० हजाराचे सोने-चांदीचे दागिने आणि ४० हजारांची रोख अनिल यादवने लांबवली होती.

हा प्रकार घडल्यानंतर दर्शनी यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आपले सूत्र आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला. यामध्ये अनिल यादवने चोरी केल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून अनिल यादव आणि श्याम सुंदर या दोघांनाही अटक केली.

धक्कादायक! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

नालासोपारा: मुंबईत कोरोनाच्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण, गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. मुंबईजवळील नायगाव परिसरात एका 25 वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित अभिनेत्रीने वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नायगाव परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय पीडित अभिनेत्रीला आरोपी महासुबेर परिद याने दारूमधून गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर पीडितेसोबत अश्लिल चाळे केले. त्यानंतर या नराधमाने पीडितेच्या बहिणीवर अत्याचार केला. तर महासुबेर परिद याचा मित्र आरोप रमेश याने दोन्ही बहिणीचे हात आणि पाय धरून स्वत: जवळ ओढून अश्लिल चाळे केले. तर यावेळी आरोपी सुधीर चंद्रशेखर, अभिनव विख्यात आणि जगन्नाथ यांनी दोन्ही बहिणींसोबत गैरकृत्य केले. त्यांना कपडे काढून अश्लिल व्हिडीओ रेकॉर्ड केले. या दोन्ही पीडित बहिणींनी याला विरोध केला होता.

पण, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली तसंच जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार 24 ते 29 एप्रिलच्या दरम्यान कर्नाटकमध्ये घडला आहे. पीडित तरुणी मुंबईत दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

4 मुलांच्या आईचं जडलं 22 वर्षीय तरुणावर प्रेम; लग्नाच्या मागणीसाठी 72 तासांपासून प्रियकराच्या दारात बसून

4 मुलांच्या आईचं जडलं 22 वर्षीय तरुणावर प्रेम; लग्नाच्या मागणीसाठी 72 तासांपासून प्रियकराच्या दारात बसून

लखनऊ: प्रेमात फसवणूक झाल्याच्या कित्येक घटना समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेली एक घटना वाचून तुम्हीही थक्क व्हाल. या घटेनमध्ये एक प्रेयसी आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन प्रियकराच्या घराच्या दरवाजात मागील 72 ताासांपासून बसून राहिली आहे. लग्नासाठी ती आपल्या प्रियकराची वाट पाहात आहे. मात्र, ऐनवेळी प्रियकर आणि त्याचे कुटुंबीय घराच्या दरवाजाला कुलूप लावून फरार झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील महराजगंज येथील आहे.

बदलापूरच्या सीओंनी तिला समजावण्याची खूप प्रयत्न केला मात्र ती आपल्या मागणीवर ठाम राहिली. मौलाना मोलबी समसुल वारिश यांच्या 22 वर्षीय कमरुल वारिश या मुलाचे आपल्याच परिसरातील 37 वर्षीय चार मुलांच्या आईसोबत संबंध होते. तो प्रेयसीच्या घरी जात तिच्या मुलांना शिकवत असे. कामानिमित्त तो मुंबईमध्ये राहात होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात घरी परत येऊन मजुरी करत होता. एका महिन्यापूर्वी महिला कोलकातामध्ये आपल्या माहेरी गेली, यानंतर त्यांच्या दोघांमध्ये संबंध होते. प्रियकराच्या म्हणण्यानुसार ती 28 एप्रिलला वाराणसीमध्ये आली. त्याच्या बहिणीच्या घरी हे दोघंही तीन दिवस राहिले.

महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, हे दोघंही एकमेकांना लपून भेटत असतं. यानंतर हे जोडपं महराजगंजमध्ये पोहोचलं आणि आपल्या वडिलांच्या जुन्या घरामध्ये ते राहिले. महिलेच्या म्हणण्यानुसार, मुलाचे वडिलही म्हणाले, की तू तुझ्या नवऱ्याकडून तलाक घेऊन ये. यानंतर तुझा निकाह माझ्या मुलासोबत करुन देईल. प्रियकरही हेच सांगून गेला की तलाक घेऊन ये मग आपण लग्न करू. तिनं सांगितलं, की भाऊ आणि वडिलांना त्याला धमकी देऊन पळवून लावलं आहे. मात्र, त्यानं मला सांगितलं आहे, की मी माघारी येत नाही, तोपर्यंत माझ्या घरीच थांब.

महिलेनं सांगितलं, की तो जोपर्यंत माघारी येत नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहाणार आहे. त्याच्यासोबत मी मागील तीन वर्षांपासून नात्यात असून हा दीड वर्षाचा मुलगाही त्याचाच आहे. तिनं सांगितलं, की मागच्या 72 तासांपासून मी काहीही न खाता त्याच्या दरवाजाता बसले आहे.

महिलेनं सांगितलं, की जोपर्यंत तिचा प्रियकर माघारी येत नाही, तोपर्यंत ती काहीही खाणार नाही. शेजाऱ्यांनी तिच्या दीड वर्षाच्या मुलासाठी दुधाची व्यवस्था केली आहे. याबाबतीत बोलताना एसओ ओम नारायण सिंह यांनी सांगितलं, की या महिलेला खूप समजावलं मात्र ती काहीही ऐकायला तयार नाही. तिच्या भोजनाची व्यवस्था करण्यास एका शेजारच्या व्यक्तीला सांगितलं आहे, गरज पडल्यास तिच्या राहाण्याचीही तिथेच व्यवस्था केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

महिलेने दारू पिऊन घातला भर चौकात धिंगाणा, पोलिसांनी घडवली अद्दल

महिलेने दारू पिऊन घातला भर चौकात धिंगाणा, पोलिसांनी घडवली अद्दल

अमरावती : परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखापाल पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेने अंमली पदार्थाचे सेवन करुन भर चौकात धिंगाणा घातला होता. अचलपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यांची नोंद करत त्या महिलेला सुपूर्द नाम्यावर पतीच्या स्वाधीन केलं. सदर महिलेला धडा शिक्षविण्यासाठी उपवन संरक्षक चंद्रसेखरन बाला यांनी या महिला लेखापालाला निलंबित करत तिची मोर्शी वनपरिक्षेत्र कार्यालयात बदली करण्याचे आदेश दिले आहेत.w

परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयातील लेखा विभागात कार्यरत असणाऱ्या या महिलेने अंमली पदार्थाचे सेवन करुन चांगलाच धिंगाणा घातला होता. दरम्यान सदर महिलेने वनविभागातील कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर हात उचलत शिवीगाळ केली होती.

इतकंच नाहीतर या महिलेला आरोग्य तपासणीसाठी नेलं असता तिने अचलपूर पोलीस स्टेशनमधील महिला पीएसआयसोबत वाद घालून त्यांनाही नखाने ओरबाडत जखमी केले. या महिलेचे असभ्य वर्तन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे तीन तास म्हणजेच दुपारी २ पासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते.

नशेत असलेल्या या लेखापाल महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर महिलेला सुपूर्द नाम्यावर पतीच्या स्वाधीन केले. या महिलेच्या वर्तवणुकीच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. उपवनसरंक्षक चंद्रसेखरन बाला यांनी बुधवारी महाराष्ट्र नागरहक सेवा शिस्त व अपील नियमान्वये तत्काळ या महिला लेखापालास निलंबित करीत या कालावधीत मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी येथे मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले.

करोनाच्या काळात कोवळ्या पानगळीचे हुंदके, ३५६ कोवळी बालकांचा मृत्यू

करोनाच्या काळात कोवळ्या पानगळीचे हुंदके, ३५६ कोवळी बालकांचा मृत्यू

नागपूर: डॉ. अभय बंग यांनी मांडलेल्या कोवळ्या पानगळीच्या अहवालाने विदर्भातल्या जंगलातील शापित नंदनवनाचे वास्तव समोर आले होते. या शापित वनात यात होरपळणाऱ्या कोवळ्या पानगळीचे हुंदके मात्र आता करोनाच्या काळातही पुन्हा एकदा बेदखल होतात की काय असे चित्र निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरात नागपूर विभागात २४२६ बालके जन्मल्यानंतर वयाचा पहिला महिना देखील पाहू शकली नाहीत. याच कालावधीत ३५६ कोवळी बालके वर्षाच्या आत मरण पावली.

बाळंतपणा दरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे जोखमीच्या गटातील २१७ गरोदर मातांचा मृत्यू ओढवला. यातही राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १२४ गरोदर स्त्रीया बाळंतपणानंतर चिमुकल्याचा चेहरा पाहण्यापूरते देखील जगू शकल्या नाहीत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर उपसंचालक कार्यालयाने घेतलेल्या नोंदीवरून हे वास्तव प्रकाशात येत आहे.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि सरकारी मनुष्यबळ करोनाच्या व्यवसथापनात गुंतली आहे. यंत्रणेचे सगळे श्रम रुग्णांसाठी खाटा, ऑक्सिजन, इंजक्शन आणि लसिकरणासाठी खर्च होत आहेत. त्यानुळे अकाली दगाणाऱ्या कोवळ्या कळ्यांचा हुंदकाही कोंडला जात आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापासून ते ग्रामीण भागातील आशा वर्कर सर्वच जण करोनात व्यस्त आहेत. दुर्गम भागातील शाळा, अंगणवाड्या, पोषण आहार केंद्रही बंद आहेत. त्यामुळे कमी वजनाची बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना मिळणारा पोषण आहारही बंद आहे. पोषण आहारच पोचत नसल्याने ग्रामीण भागातील कुपोषण आणखी गंभीर वळणावर अयण्याची भिती व्यक्त होत आहे.

आकडे बोलतात                                                                                                            नागपूर जिल्ह्यात एकूण अर्भक मृत्यू ८८६ इतके झाले असून १३५ बालमृत्यू तर, १२४ मातामृत्यू झाले आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात ४७४ अर्भकमृत्यू, ६३ बालत्यू आणि ३३ मातामृत्यू झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ३७६ अर्भक मृत्यू, ४२ बालमृत्यू आणि १७ मातामृत्यू झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात २८८ अर्भकमृत्यू, ५२ बालमृत्यू आणि १६ मातामृत्यू झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात २३७ अर्भक मृत्यू, ४० बालमृत्यू आणि १० मातामृत्यू झाले आहेत. तर, वर्धा जिल्ह्यात १६५ अर्भकमृत्यू, २४ बालमृत्यू आणि १७ मातामृत्यू झाले आहेत.

  •  वर्षभरात झाले ३५६ बालमृत्यू
  •  पूर्व विदर्भात २१७ मातांनी गमावले प्राण
  •  जन्मानंतर महिनाभरही जगली नाहीत २४२६ बालके
  •  सरासरीने दररोज ६ बालके मृत्यूपंथाला
  •  नागपूर जिल्ह्यात ८८६ अर्भकांचा मृत्यू
  •  रोज दोन नवजातांनी गमावला जीव

१५ मेनंतर लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्री यांनी दिली महत्त्वाची माहिती

१५ मेनंतर लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्री यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईः करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवणे गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञानी व्यक्त केलं आहे. सध्या राज्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळं १५ मेनंतर लॉकडाऊनमध्ये वाढ करणार का?, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे. तिथली रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं काही जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळं राज्यातही कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तशी शक्यता वर्तवली आहे.

‘राज्यात रुग्णांची संख्या ६०- ६५ हजारांच्या आसपास आहे. अद्याप राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला नाहीये. राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर कमी होतोय. पण काही जिल्ह्यात हा दर स्थिर आहे. काही जिल्ह्यात करोनाचा वाढता दर दिसतोय तिथं कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की थांबायचं याचा विचार १५ तारखेनंतरच करण्यात येईल,’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यात करोना रुग्णवाढीला थोडासा ब्रेक लागला असला तरी अजूनही दैनंदिन रुग्णसंख्या मोठीच आहे. शुक्रवारी राज्यात ५४ हजार २२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्याचवेळी ३७ हजार ३८६ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता ६ लाख ५४ हजार ७८८ इतका झाला आहे. काल दिवसभरात राज्यात ८९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १०२ मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाले आहेत.

RT-PCR रिपोर्ट, ओळखपत्र नसलं तरी कोविड संशयित रुग्णाला दाखल करुन घ्यावं लागणार: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

RT-PCR रिपोर्ट, ओळखपत्र नसलं तरी कोविड संशयित रुग्णाला दाखल करुन घ्यावं: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

करोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याने वाढत असलेला मृत्यूचा आकडा आणि विविध नियमांवर बोट ठेवत दाखल करून घेण्यास रुग्णालयांकडून दिला जाणार नकार, यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कठोर पावलं उचलली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना रुग्णांना दाखल करुन घेण्यासंदर्भातील राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत. करोना बाधितांना दिलासा देतानाच रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्याचा प्रयत्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय धोरण तयार केलं होतं. यात आरटीपीसीआर चाचणीसह काही नियम घालून देण्यात आले होते. मात्र, मागील काही काळात रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तसेच रुग्णांना ओळखपत्र नसल्यानं प्रवेश नाकारला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना रुग्णांना दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत

रुग्णांला दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. त्याचबरोबर रुग्ण कोणत्याही शहरातील असला, तरी करोना संशयित रुग्णाला कोविड केअर सेंटर, पूर्णपणे कोविड समर्पित सेंटर वा पूर्णपणे कोविड रुग्णालयांनी संशयित रुग्णाच्या विभागात दाखल करुन घ्यावं. एकाही रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

ज्या शहरात रुग्णालय आहे, केवळ त्या शहरातील नसल्यानं आणि ओळखपत्र सादर करू शकत नसल्यानं कोणत्याही स्त्री वा पुरुष रुग्णास दाखल करून घेण्यास रुग्णालयांना नकार देता येणार नाही. गरजेच्या आधारावरच रुग्णांना प्रवेश दिला जावा, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

कोविड रुग्णालयांना दिलासा; दोन लाखांवरील बिलं रोखीने घेण्यास मूभा

कोविड रुग्णालयांना दिलासा; दोन लाखांवरील बिलं रोखीने घेण्यास मूभा

करोना रुग्णांवर उपचार करणारी कोविड रुग्णालये आणि नर्सिंग होम्स यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दोन लाखांवरील व्यवहारांवर सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र, कोविड रुग्णालये, नर्सिंग होम्स आणि कोविड सेंटर्ससह यांना ठराविक कालावधीसाठी दोन लाखांवरील बिलं रोखीने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोविडच्या काळात करोना रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालये, मेडिकल, नर्सिंग होम्स, कोविड केअर सेंटर्स आणि कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्या इतर समकक्ष वैद्यकीय संस्थांना दोन लाखांवरील व्यवहार करण्यास मूभा देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी रुग्णांचे नाव आणि बिल देणाऱ्या व्यक्तीचे आधार वा पॅन कार्ड यांची माहिती आणि त्यांच्यातील नातेसंबंध याची माहिती द्यावी लागणार आहे.

१ एप्रिल ते ३१ मे या कालावधीतच असे व्यवहार करण्यास मूभा देण्यात आली असून, यासंदर्भातील अधिसूचनाही काढण्यात आली आहे. आयकर कायद्यातील अधिनियम २६९एसी नुसार दोन लाखांच्या पुढे रोखीने व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, दोन महिन्यांच्या कालावधीसाठी यातून कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना मूभा देण्यात आली आहे.

करोनाचा रौद्रावतार                                                                                                            दुसऱ्या लाटेमुळे भारतातील परिस्थिती भयंकर होऊ शकते, हा विविध तज्ज्ञ आणि संस्थांनी दिलेला इशारा खरा ठरताना दिसत आहे. दिवसेंदिवस देशात रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या प्रचंड वेगानं वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात २४ तासांत चार लाख एक हजार ७८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख १८ हजार ६०९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच चार हजार १८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ३८ हजार २७० इतकी झाली आहे.

खाट मिळवून देण्याच्या नावाखाली करोना बाधिताच्या नातेवाईकाची फसवणूक

खाट मिळवून देण्याच्या नावाखाली करोना बाधिताच्या नातेवाईकाची फसवणूक

नागपूर: सध्या करोना रुग्णांना खाटा मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक प्रचंड मानसिक तणावात आहेत. याच बाबीचा फायदा उचलून खाट मिळवून देण्याच्या नावाखाली एका करोना बाधिताच्या नातेवाईकाची २० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ‘मी सेव्हन स्टार हॉस्पिटलमधून बोलतोय,’ असे सांगून करोना बाधित रुग्णाला भरती करवून घेण्याच्या नावाखाली २० हजार रुपयांचा चुना लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी हे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहेत. यांची पत्नी करोना बाधित आहे. या महिलेचा एचआरसीटी स्कोअर २४ असून त्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर सध्या एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. फिर्यादीला त्यांच्या पत्नीला दुसऱ्या इस्पितळात हलवायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगलवरून सेव्हन स्टार हॉस्पिटलचा फोन क्रमांक मिळविला.

पत्नीसाठी खाट मिळविण्याच्या उद्देशान त्यांनी त्यावर फोन केला. मात्र हा फोन उचण्यात आला नाही. काही वेळाने त्यांना ८६९८४४०००६ या क्रमांकावरून फोन आला. या इमसाने स्वत:चे नाव राहुल कुमार असे सांगितले. ‘तुमच्या रुग्णासाठी सेव्हन स्टारमध्ये खाट उपलब्ध आहे. त्यासाठी २० हजार रुपयांची अगाऊ रक्कम भरा.’ त्याने फिर्यादीला बँकेच्या खात्याची माहिती पाठविली. फिर्यादीने त्याच्या खात्यावर रक्कमही पाठविली. मात्र सदर नावाचा व्यक्ती सेव्हन स्टारमध्ये कामालाच नसल्याचे समोर आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले.

नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या क्रमांकावर फोन केला होता. त्यामुळे या हॉस्पिटलच्याच सिस्टिममधून आरोपीनी तक्रारदाराचा दुरध्वनी क्रमांक मिळविला असा दाट पोलिसांना असून पोलिस या दृष्टीकोनातून तपास करीत आहेत.

कोरोनामुळे फुफ्फुसालाच धोका नाही तर रक्ताच्या गुठळ्या पण होऊ शकतात

कोरोनामुळे फुफ्फुसालाच धोका नाही तर रक्ताच्या गुठळ्या पण होऊ शकतात

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. भारत हा जगातील दुसरा देश आहे, जिथे दोन कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्ग वाढीचा वेग इतका आहे की, गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या एक कोटींवरून दोन कोटींवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून दररोज नवनवे दावे-प्रतिदावे केले जात आहे.

कोरोनामुळे फक्त फुफ्फुसाचा आजार नाही तर यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात, असा धक्कादायक दावा तज्ज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे तुमच्या शरीरातील अवयव सुरक्षित ठेवण्यासाठी या रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेद्वारे त्वरित काढणे आवश्यक असते. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याच्या या स्थितीस डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) असे म्हणतात. एका अभ्यासानुसार, सध्या कोरोना रुग्णांमध्ये डीव्हीटीची रुग्णांची टक्केवारी सुमारे 14 ते 28 टक्के आहे. तसेच, धमनी थ्रोम्बोसिसची टक्केवारी 2-5 टक्के आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, हा संसर्ग फुफ्फुसांसह रक्त पेशींशीही संबंधित आहे.

दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलचे वेसल अँड इनहेलेशन सर्जन डॉ. अंबरीश सात्विक म्हणाले की, आम्ही दर आठवड्याला सरासरी पाच ते सहा प्रकरणे पाहात आहोत. या आठवड्यात दररोज असा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर, डॉ. सात्विक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ट्विट केले होते की, कोरोनामुळे रक्ताच्या गुठळ्या बनण्यासंबंधी लक्ष वेधले होते, ज्यामध्ये कोरोनाग्रस्त रूग्णाच्या अवयवाच्या धमनीत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे फोटो पोस्ट केले होते. याशिवाय, दक्षिण-पश्चिम द्वारका येथील आकाश हेल्थ केअरमधील हृदय विभागाचे डॉ. अमरीश कुमार म्हणाले की, ज्यांना टाईप-टू डायबिटीज मेलीटस आहे, अशा कोरोना रुग्णांमध्ये रक्त जमा होण्याचे प्रकरण समोर येत आहे, परंतु नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे काय?
रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याच्या या स्थितीला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) असे म्हणतात. रुग्णाच्या शरीराच्या आतील भागातील रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी निर्माण होते, तेव्हा डीव्हीटी फार गंभीर होते. त्यावेळी धमन्यांमध्ये रक्ताची गाठ होते. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या या हृदयापर्यंत रक्त पोहोचवतात. कोरोनाग्रस्तांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानतंर त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्याशिवाय स्ट्रोक आणि अवयव निकामी होऊ शकतात. हा धोका साधारण श्वसनाचा त्रास असलेल्या कोरोनाग्रस्तांना जास्त असतो. कोरोना रुग्णांच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यावेळी एक प्रोटीन तयार करते. यामुळे रक्तवाहिन्यांना धोका पोहोचतो.

देशात गेल्या 24 तासांत खळबळ उडविणारा मृतांचा आकडा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात गेल्या 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. खळबळ उडविणारा आकडा हा मृतांचा आहे. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आजपर्यंत 2,18,92,676 कोरोनाबाधित साप़डले आहेत. यापैकी 1,79,30,960 बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,38,270 वर गेला आहे. सध्या देशात 37,23,446 रुग्ण उपचार घेत आहेत.

हळद लावत असलेल्या नवरदेवाला अटक, अटक झाल्यावर झाला धक्कादायक खुलासा

हळद लावत असलेल्या नवरदेवाला अटक, अटक झाल्यावर झाला धक्कादायक खुलासा

मध्य प्रदेश: अनेक सिनेमात आपण पाहिले असेल की, लग्न सुरू असतं आणि ऐनवेळी पोलीस येऊन एखाद्या गुन्ह्यात नवरदेवाला उचलून घेऊन जातात. मध्य प्रदेशच्या गुनामधून अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. कॅंट पोलीस स्टेशन क्षेत्रातील कोल्हूपुरामध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाइल केली आणि घरात हळद लावत असलेल्या नवरदेवाला उचलून घेऊन गेले. नवरदेव बनलेल्या संजय कोरीला अटक झाल्यावर जो खुलासा झाला त्याने सर्वांनाच धक्का बसला.

शिवपुरी जिल्ह्यातील बदरवासमध्ये ब्युटी पार्लर चालवणारी महिला लक्ष्मी तोमरचा मृतदेह ३० एप्रिलला बेवारस स्थितीत आढळून आला होता. कोरोना कर्फ्यू दरम्यान महिलेचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसही हैराण झाले होते. त्यात महिलेजवळ पोलिसांना असा कोणताही पुरावा मिळाला नाही ज्याने ते पुढे तपास करू शकतील.

पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर महिलेच्या मृतदेहाचा फोटो शेअऱ केला होता. तेव्हा ५ मे रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, महिला ब्युटी पार्लर चालवत होती आणि तिचं नाव लक्ष्मी तोमर आहे. नंतर एक एक धागा जोडत पोलिसांनी शेवटी संजय कोरीला अटक केली. आरोपीने पोलिसांसमोर कबूल केलं की, त्याचे आणि महिलेचे अनैतिक संबंध होते. आरोपीने सांगितले की, महिला त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. महिलेचा आधीच घटस्फोट झाला होता.

आरोपीने पोलिसांना सांगितले की, महिला लक्ष्मी तोमर बदरवासमध्ये ब्युटी पार्लर चालवत होती. ती नेहमी खरेदीसाठी गुना येथे जात होती. गुनात महिलेची भेट संजयसोबत झाली. दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. महिलेचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिने संजयसोबत लग्न करण्याचा विचार केला होता. मात्र, संजय यावरून नाराज होता. संजयला घरातील लोकांच्या मर्जीनुसार लग्न करायचं होतं. नंतर संजयने महिलेला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही.

नंतर संजयने महिलेच्या हत्येचा कट रचला. बदरवासला पोहोचल्यावर संजयने महिलेला गुना येथे येण्यास तयार केलं. संजयने तिला सांगितले की, लग्न करूया. संजयच्या बोलण्यात ती फसली आणि त्याच्यासोबत गेली. मात्र, रस्त्याच्या मधेच ३० एप्रिलला संजयने महिलेचा गळा चिरून तिची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह झाडांमध्ये फेकून दिला.

८ मे रोजी संजयचं लग्न होणार होतं. त्याआधीच हळदीला पोलिसांनी संजयला अटक केली. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना पोलिसांना त्याला उचललं. संजयच्या मोबाइलमध्ये दोघांच्या अनैतिक संबंधाचे अनेक रहस्य होते. तो मोबाइल त्याने नाल्यात फेकला होता. नंतर हा मोबाइल शोधण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पत्नीला न सांगता पतीने घरात लावला कॅमेरा, कॅमेऱ्यातील दृश्य बघून बसला धक्का !

पत्नीला न सांगता पतीने घरात लावला कॅमेरा, कॅमेरातील दृश्य बघून बसला धक्का !

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओमुळे लोक आश्चर्यचकीत होतात. तर काही व्हिडीओ पोलखोल करणारे असतात. अशीच एक उत्तरप्रदेशमधील धक्कादायक घटना एका व्हिडिओमुळे समोर आली आहे.

तुमच्या घरातून सतत लहान मुलांचा रडण्याचा आवाज येत असतो, अशी तक्रार शेजारी राहणाऱ्या लोकांनी केली. त्यानंतर शेजारील राहणाऱ्या लोकांनी सांगितल्यानूसार, पतीने याबाबात पत्नीला विचारणा केली. मात्र पत्नी शेजारचे काहीही सांगत आहेत, अस सांगत तिने शेजारी राहणाऱ्या लोकांसोबतच भांडण्यास सुरुवात केली.

शेजारील लोक वारंवार दररोज लहान मुलांचा रडण्याचा आवाज येत असल्याचे सांगितल्यानंतर पतीने पत्नीला न सांगता आपल्याच घरात छुपा कॅमेरा लावला. काही दिवसांनी कॅमेऱ्यात कैद झालेले सर्व व्हिडिओ पतीने पाहिल्यानंतर त्याला थेट धक्काच बसला.

पतीने तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेत आपल्याच पत्नीच्याविरोधात तक्रार केली. कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पत्नी आपल्याच मुलांना खूप वाईट प्रकारे मारहाण करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी विचारणा केली असता, संबंधित महिलेने मुलांना मारहाण करत असल्याचे मान्य केले. मात्र का मारहाण करत होती, याबाबत महिलेने अजूनही सांगितले आहे.

डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा, एम्सला करावा लागला खुलासा

डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा, एम्सला करावा लागला खुलासा

कुविख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन निकाळजे याचा शुक्रवारी दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त आले व सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली. मात्र त्याचे निधन झाले नसून तो जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा खुलासा एम्सला करावा लागला. गुन्हेगाराच्या उपचारांबाबत असा खुलासा रुग्णालयाला प्रथमच करावा लागला.

एकेकाळी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू साथीदार असलेला छोटा राजन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद टोळीतून फुटून बाहेर पडला होता. दुबईतून पलायन केल्यानंतर तो अनेक देशांत लपूनछपून वास्तव्यास होता. त्याही काळात तो मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय होता. आपल्या हस्तकांमार्फत त्याने मुंबईत अनेक गुन्हे केल्याचा आरोप आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील अनेक आरोपींची हत्या करून त्याने आपण देशभक्त डॉन असल्याचा दावा केला होता.

२५ आक्टोबर २०१५ रोजी इंडोनेशियात बाली येथे मोहन कुमार नावाने बनावट पासपोर्टच्या आधारे प्रवास करत असताना पकडला गेला. तो फरारी असल्याबाबत भारत सरकारने आधीच रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. संशय आल्यानंतर छोटा राजनच्या बोटांचे ठसे तपासले असता त्याची ओळख पटली. त्याच्या अटकेचे वृत्त समजल्यानंतर त्याला ताब्यात देण्याविषयी भारत सरकारकडून इंटरपोलशी संपर्क साधण्यात आला. छोटा राजनचे भारतात प्रत्यार्पण केल्यापासून तो दिल्लीच्या तिहारच्या कारागृहात आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे २५ एप्रिल रोजी त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

Nagpur reports Very Good Recovery Rate, 4,306 fresh cases, 79 deaths

Nagpur reports Very Good Recovery Rate, 4,306 fresh cases, 79 deaths

Nagpur district continues to witnessed a very good COVID-19 recoveries. There is a constant rise in number of persons becoming corona-free in the district. It is a very good sign.

On Friday, the district detected 4,306 fresh cases and registered 79 fatalities attributed to novel Coronavirus. Besides, sum of 6,526 people were successfully recovered from the virus borne disease in last 24 hours.

With the latest update, the total number of positive cases has surged to 4,42,144 while the number of deaths rose to 7,988.

From the total positive cases in the day 2255 were from city while 2039 were from rural area. Meanwhile, from the total deaths 43 people were the residents of city and 24 were from rural areas.

With the good count of recoveries in the day from the virus borne disease the total recovered patients rose at 371858. After today’s recovery count the rate has further increased to 84.02 percent. Today the district conducted total 22,298 COVID-19 tests.

Moderna Covid-19 Vaccine 96% Effective In 12-17 year olds, Study Shows

Moderna Covid-19 Vaccine 96% Effective In 12-17 year olds, Study Shows

Washington: Moderna said Thursday its Covid-19 vaccine is 96% effective among youths aged 12 to 17, according to the results of its first clinical trials.
Two-thirds of the 3,235 participants in trials in the United States received the vaccine and one-third were given a placebo.

The study “showed vaccine efficacy against COVID-19 of 96%; mRNA-1273 was generally well tolerated with no serious safety concerns identified to date,” the company said.

Tests detected 12 cases of coronavirus 14 days after the first shot. For these intermediate results, participants were followed up on average 35 days after the second injection.

The pharmaceutical company said that any side effects had been “mild or moderate in severity,” most commonly pain at the injection site. With the second shot, side effects included “headache, fatigue, myalgia and chills,” similar to those observed in adults who had received the vaccine.

“No serious safety concerns have been identified to date,” it said.

Moderna said it is currently “in discussions with regulators about a potential amendment to its regulatory filings” to authorize the vaccine for this age group. It is currently only certified for people aged 18 and over in countries where it has already been approved.

Pfizer and BioNTech have already applied for authorization of their own vaccine for 12-15 year olds in the United States and Europe. On Wednesday, Canada became the first country to authorize the Pfizer shot for this age group.

The vaccination of teens is the next step in the campaign to eventually contain the epidemic. Moderna also began trials of its vaccine in children aged six months to 11 years in March.

Pfizer and BioNTech announced on Tuesday that they hope to file an emergency authorization request for their vaccine for children aged two to 11 in September in the United States.

Pfizer CEO Albert Bourla said the company could apply for authorization to inoculate children aged between from 6 months and two years “in the fourth quarter.”

“If We Take Strong Measures, Third Wave of Covid-19 May Not Happen”: Dr K Vijay Raghavan

"If We Take Strong Measures, Third Wave of Covid-19 May Not Happen": Dr K Vijay Raghavan

India may manage to dodge a deadly third wave of the coronavirus if necessary steps are taken, the government’s top scientific adviser said on Friday, two days after asking the country to brace for following spikes in COVID-19 infections.
“If we take strong measures, the third wave may not happen in all the places or indeed anywhere at all. It depends much on how effectively the guidance is implemented at the local level, in the states, in districts and in the cities everywhere,” Dr K Vijay Raghavan said.

The comments were a step-down from Wednesday when he said, “Phase 3 (third wave) is inevitable, given the high levels at which this virus is circulating. But it is not clear at what time scale this Phase 3 will occur.”

The current surge in infections seems to be because of the Indian “double mutant” coronavirus and the spread of the UK variant has slowed, he had said, adding that vaccines will need to be updated to tackle the new strains that are spreading the contagion faster.

India’s healthcare system is crumbling under the weight of patients, with hospitals running out of beds and medical oxygen. Morgues and crematoriums can not handle the number of dead and makeshift funeral pyres burn in parks and car parks.

The country reported another record daily rise in coronavirus cases, 4,14,188, on Friday. Deaths from COVID-19 rose by 3,915 to 2,34,083.

Medical experts say the real extent of COVID-19 in India is five to 10 times the official tallies.

Since the start of the pandemic, it has reported 2.1 crore cases and 2,34,083 deaths. It currently has 36 lakh active cases.

Prime Minister Narendra Modi has been widely criticised for not acting sooner to suppress the second wave, after religious festivals and political rallies drew tens of thousands of people in recent weeks and became “super spreader” events.

His government has also been criticised for lifting social restrictions too soon following the first wave and for delays in the country’s vaccination programme, which medical experts say is India’s only hope of controlling the second COVID-19 wave.

While India is the world’s biggest vaccine maker, it is struggling to produce and distribute enough doses to stem the wave of COVID-19.

PM Modi has stressed that Indian states must keep up vaccination rates. Although the country has administered at least 15.7 crore vaccine doses, its rate of inoculation has fallen sharply in recent days.

नागपूर जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी 61 हजार नवीन लसी प्राप्त

नागपूर जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी 61 हजार नवीन लसी प्राप्त

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी 61 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. आजपासून लसीकरणाला गती आली असून पुढील काळात आणखी लसी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज पुन्हा चार टँकर वायुदलाच्या विशेष विमानाने ओडिसा राज्यातील अंगूळ येथील स्टील प्लांटला रवाना करण्यात आले. उदया सायंकाळपर्यंत काल पाठविण्यात आलेले चार ऑक्सिजन टँकर नागपूर शहरात पोहोचण्याची अपेक्षा आहे.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा गती मिळाली असून काल रात्रीपर्यंत 61 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 45 हजार कोव्हीशिल्ड तर 16 हजार कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.

नव्याने प्राप्त झालेल्या 16 हजार कोव्हॅक्सिनमधून ग्रामीण भागातील सावनेर, कामठी येथील केंद्रावर तर नागपूर शहरातील महाल, छापरू स्कूल, मानेवाडा यूपीएससी या केंद्रावर 18 वर्षावरील तरुणांचे लसीकरण केले जात आहे. अन्य 45 हजार लसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

ऑक्सिजन टॅंकर
दरम्यान,जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता ओरीसा राज्यातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. काल चार टँकर एअरफोर्सच्या विमानाने रवाना झाले होते. आज पुन्हा चार टँकर सायंकाळी सात वाजता रवाना होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ओडीसा राज्यातील भुवनेश्वर नजीकच्या अंगूळ येथील स्टील प्लांट मधून नागपूरसाठी ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. नागपूरला उद्या सायंकाळपर्यंत काल पाठविण्यात आलेले चार टँकर रस्ते मार्गाने पोहोचणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पाठविण्यात आलेले टॅंकर उद्या पर्यंत पोहोचतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन
जिल्ह्यात आज एकूण 4 हजार 485 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले. शहरातील 156 तर ग्रामीणमधील ४९ शासकीय व खाजगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले. अन्न, औषध व प्रशासन, यांचे अधिकारी-कर्मचारी यांनी वितरण तक्त्यानुसार वाटप होत असल्याची खातरजमा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड-19 वैश्विक साथीमध्ये काम करणारे फ्रंटलाईन वर्कर्स उदाहरणार्थ आरोग्य सेवा, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन, परिवहन इत्यादी विविध आस्थापनांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 10 टक्के कोटा राखीव ठेवण्याचे निर्देश असल्याने त्यांना प्राधान्याने रेमडेसिवीर देण्यात येते.

आज टॉसिलीझुमॅब प्राप्त झालेले नाही. कालपर्यंत 105 डोजेस प्राप्त झाले होते. त्याचे नियमित वितरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन पुरवठा
6 मे रोजी जिल्ह्यात 106 मेट्रीक टन ऑक्सिजन प्राप्त झाला. जिल्ह्यात भिलाई, रायपूर, नागपूर, येथील ऑक्सिजन फिलींग सेंटरवरून ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील जगदंबा, भरतीया, आदित्य, आसी, रुक्मिणी या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लांटमधून 138 मेट्रीक टनाची क्षमता आहे. त्यापैकी आज 76 मेट्रीक टनची गरज असून 52 मेट्रीक टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे तर मेयो, मेडीकल, शालीनीताई मेघे, लता मंगेशकर हॉस्पीटल, ॲलेक्सीस हॉस्पीटल, अवंती, क्रिम्स, ऑरेंजसिटी, शुअर टेक, वोक्हार्ट, आशा हॉस्पीटल कामठी, 71 मेट्रीक टनची गरज असतांना 80 मेट्रीक टन ऑक्सिजन वितरीत करण्यात आला आहे. अशारितीने आवश्यक ऑक्सिजन वितरण आज झाले आहे तर चंद्रपूर, वर्धा, भंडारा, सावंगी, छिंदवाडा, अकोला, आदी ठिकाणी देखील आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.

सैलाबनगर येथे बोगस धर्मार्थ रुग्णालयावर धाड; अवैध असलेला औषधसाठा आढळला

सैलाबनगर येथे बोगस धर्मार्थ रुग्णालयावर धाड; अवैध असलेला औषधसाठा आढळला

कामठी: स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलाबनगर परिसरात मागिल दहा वर्षांपासून सुरू असलेला धर्मार्थ रुग्णालय हे बोगस रुग्णालय असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोग्य विभागाशी केलेल्या चौकशी शहनिषेत रुग्णालयाची कुठलिही नोंद दिसून न आल्याने आज दुपारी 2 वाजता नगर परिषद आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन तसेच तहसील प्रशासनाने सैलाबनगर येथे सुरू असलेल्या धर्मार्थ रुग्णालयावर धाड घातली असता रुग्णालयात असलेला औषधसाठा हा अवैध आढळला असून खरेदीची कुठलीही पावती दिसून आल्या नाही. तसेच सदर डाक्टर हा सुदधा झोलाछाप दिसून आल्याने सदर डाक्टर ला ताब्यात घेत कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.अटक या बोगस डॉक्टर चे नाव चंदन नरेश मोहबे वय 45 वर्षे रा सैलाबनगर कामठी असे आहे.

सदर धर्मार्थ रुग्णालयातून सर्दी, खासी , बुखार यासह आदी रुग्णावर उपचार सुरू होता मात्र सद्या सुरू असलेल्या कोरोणाच्या प्रकोपात रुग्णांची धाव या रुग्णालयाकडे असल्याने या रुग्णालयातून कोविड उपचार सुद्धा सुरू होते त्यातच रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुद्धा देणे सुरू होते मात्र हा सर्व उपचार बोगस पद्धतीने सुरू असून रुग्णांचा विश्वासघात करून सर्रास आर्थिक लुट सुरु होती तसेच इतकेच नव्हे तर कित्येकांना संतान प्राप्त होण्याच्या उपचारासह लैंगिक समस्यांचा उपचार सुद्धा या रुग्णालयातून सुरू होता .मात्र पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीतुन आज पोलीसानी घातलेल्या धाडीतून या धमार्थ रुग्णालयाचा बोगस कारभार चव्हाट्यावर आणण्यात यश आले.या बोगस रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर, थरमामीटर, गर्भपात गोळ्या, सेक्सवर्धक गोळ्या यासह इतर औषधी साठा जप्त करण्यात आला यानुसार जवळपास दीड लक्ष रुपये किमतीचा अवैध औषधीसाठा जप्त करण्यात आला.व बोगस डाक्टर ला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोतपल, एसीपी रोशन पंडित, यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, दुय्यम पोलीस निरीक्षक काळे, एपीआय सुरेश कँनाके,पोलीस उपनीरीक्षक श्याम वारंगे, रविकांत बंड, यासह आदी पोलीस अधिकारी कर्मचारी यासह नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ शबनम खानुनो, महसूल विभागाचे नायब तहसीलदार रणजित दुसावार, मंडळ अधिकारी महेंद्र कांबळे, आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे

Increasing impact of lockdown and COVID on Gastrointestinal Problems

COVID

COVID -19 was initially considered a respiratory disease but the SARS-CoV-2 virus can lead to serious systemic consequences affecting major organs including the digestive system. “As an adverse impact of lockdown, the sedentary lifestyle has increased to an apex. This, in turn, has added to an increase in Gastrointestinal problems”, says Dr Piyush Marudwar, Consultant, Gastroenterology, Wockhardt Hospital, Nagpur. He talks about various impacts the long lockdown and work-from-home culture has had on our gastrointestinal health.

The most common reason for this is the lifestyle which lockdown has brought for the people- sedentary and immobile. Also, as most of the people are at home, intake of fatty food has also increased. Families are trying out new dishes- often unhealthy and also are consuming various homemade formulas in the name of raising their immunity. As a result, the overall intake of food & calories has increased and physical activities have declined to a vast extent. Consequently, the causes of weight gain have also amplified to quite an extent.

Dr Marudwar also informed that all the stated factors have to lead to different gastrointestinal problems including Gastroesophageal reflux disease which commonly present as retrosternal and upper abdominal burning sour regurgitation, excessive belching and less commonly as chronic cough, irritable Bowel Syndrome which can present as abdominal bloating, cramping abdominal pain altered bowel habits (constipation, diarrhoea or both). The cases of functional Dyspepsia which can present as postprandial abdominal fullness or pain were also observed to be increasing, statistically, during lockdown phases.

As saying goes prevention is better than cure, these problems can be prevented. Losing weight if a person is overweight or obese is important because it can decrease the chances of getting these health issues. Indoor exercises are advised for the same. “Drink plenty of water, the diet should include fruits, green leafy vegetable (can have in the form of soups, salads), avoid excessive fatty food and high-calorie intake”, said the doctor.

Another important thing is to have positive thinking. This pandemic is a tough time for all of us mentally. Negative news of pandemic, loss of lives from all around and health issues of our near and dear ones are adding to the stress. It is also important to monitor and decrease screen time amount of time spent n mobile, tablet, laptop) apart from your work.

Apart from lockdown, the people who are infected with COVID are also having post-COVID
Gastrointestinal problems. It can directly damage the GI tract and liver. This has been proved in autopsy and biopsy studies. A recent study conducted in China also shows that 23% of all COVID patients have some or other gastrointestinal issues. Nausea, vomiting, abdominal pain, diarrhoea, loss of appetite are common symptoms present in COVID patients, particularly in severe disease.

This is why new development of these symptoms should not be neglected and patients should consult doctors immediately. The study has also shown that those suffering from gastrointestinal (GI) symptoms, such as diarrhoea and vomiting may have worse clinical outcomes than those with respiratory symptoms.

This infection can lead to liver injury and abnormal liver function. The covid vaccine can be taken by all patients with pre-existing Liver and gastrointestinal problems. Patients who had severe allergic reactions to previous vaccination shouldn’t take it. Let us defeat coronavirus with appropriate precautions, vaccination and spreading positivity.

Woman Gives Birth to Nine Babies-Two More than Doctors Detected

Woman Gives Birth to Nine Babies-Two More than Doctors Detected

Bamako, Mali: A Malian woman gave birth to nine babies on Tuesday – two more than doctors had detected inside her crowded womb – joining a small pantheon of mothers of nonuplets.
The pregnancy of Halima Cisse, 25, has fascinated the West African nation and attracted the attention of its leaders. When doctors in March said Cisse needed specialist care, authorities flew her to Morocco, where she gave birth.

“The newborns (five girls and four boys) and the mother are all doing well,” Mali’s health minister, Fanta Siby, said in a statement.

Cisse was expected to give birth to seven babies, according to ultrasounds conducted in Morocco and Mali that missed two of the siblings. All were delivered by caesarean section.

Nonuplets are extremely rare. Medical complications in multiple births of this kind often mean that some of the babies do not reach full term.

‘700 tonnes dena hi padega’: Supreme Court to Centre on Oxygen for Delhi

'700 tonnes dena hi padega': Supreme Court to Centre on Oxygen for Delhi

New Delhi: The national capital must get at least 700 tonnes of oxygen every day, as requested by the Delhi government to meet the needs of the city’s COVID-19 patients, the Supreme Court told the centre on Thursday.
Chief Minister Arvind Kejriwal said the city has been getting roughly half the quantity of oxygen it has been officially allocated, while neighbouring BJP-ruled states like Uttar Pradesh and Haryana have been prioritized.

Mr. Kejriwal sought 700 tonnes of oxygen a day for Delhi, where Covid deaths continue to rise and hospitals keep sending out SOS for medical oxygen every few hours.

“You will have to give 700 tonnes to Delhi (700 tonnes dena hi padega),” the Supreme Court said.

“If nothing is to be hidden, let it come before the nation how allocation and distribution is done transparently by the centre,” the Supreme Court said. “The centre continues to be in contempt for not supplying 700 tonnes of oxygen to Delhi,” it said.

The centre in its defence said the Kejriwal government is using the institution of the Supreme Court to speak against the centre. “There has to be an audit because there is systemic failure, but it is not against political leadership or officers. The centre was given mandate twice by the people of this country, and we are very much concerned. We cannot be Delhi centric,” Solicitor General Tushar Mehta said for the centre. Advocate Rahul Mehta represented the Delhi government.

The centre said the medical oxygen problem in Delhi is the city’s own making. “The problem in Delhi is not because of less supply but serious systemic failure in distribution,” the centre said.

Mr. Kejriwal today said his administration “won’t let anyone die” of oxygen shortage if it got the earmarked 700 tonnes of oxygen supply every day from the central government.

“If we get an adequate supply of oxygen – 700 tonnes – we will be able to set up 9,000-9,500 beds in Delhi. We will be able to create oxygen beds. I assure you that we will not let anyone die to a shortage of oxygen in Delhi,” Mr. Kejriwal said at a news briefing.

The surge in Covid cases in recent weeks has led to what is now being called a deadlier second wave of the pandemic. Social media is full of stories of desperate people trying to find oxygen or a hospital bed for their friends and family.

More and more people this time are complaining of breathlessness, which needs oxygen support. However, the supply of oxygen has become severely limited due to the sudden jump in demand across cities and towns.

Nagpur: मानसिक धक्का बसल्याने , कोरोना पॉझिटिव्ह महिलेने केली आत्महत्या

Nagpur: मानसिक धक्का बसल्याने , कोरोना पॉझिटिव्ह महिलेने केली आत्महत्या

नागपूर: वर्धा मार्गावरील एम्स हॉस्पिटल येथे उपचार घेणाऱ्या करोना बाधित महिला रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. रेणुका रमेश अलघटे (वय ४५, रा. टाकळघाट), असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका यांची प्रकृती खालावल्याने ३ मे रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पाचव्या माळ्यावरील कोविड केंद्रात उपचार घेत असताना त्यांना मानसिक धक्का बसला. त्यातूनच गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

विदर्भात १२ हजार ७२४ बाधितांची भर                                                                                      विदर्भात गुरुवारी १२ हजार ७२४ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे तर २०४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १४ हजार ७४१ रुग्ण बरे झाले आहेत. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नागपूर येथे ४ हजार ९००, भंडारा ५२७, गोंदिया ३९७, गडचिरोली ५६२, चंद्रपूर १ हजार ५०८, वर्धा ९०५, यवतमाळ ९१९, अमरावती १ हजार १८९, अकोला ६८०, बुलडाणा ६४१ तर वाशीममध्ये ४९६ नव्या बाधितांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात ८१, वर्धा २३, अमरावती २०, यवतमाळ १६, भंडारा १६, चंद्रपूर १५, अकोला ११, गोंदिया ८, गडचिरोली ६, वाशीम ६, बुलडाणा येथे दोघांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात मृतांच्या संख्येत घट झाली असून पॉझिटिव्ह पेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये ६ हजार ९३७ सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपासून करोना रुग्णांचा वाढता आलेख घसरणीला आला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ५२७ नव्या करोनाबाधितांची भर पडली. तर ७१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ४५ हजार २६० रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता करोना बाधितांची संख्या ५४ हजार २३२ झाली असून ८ हजार ३२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा पुरस्कार अनुपम खेरला.

अनुपम

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना न्यू यॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्ममधील अभिनयासाठी ‘बेस्ट एक्टर’ हा पुरस्कार मिळाला. प्रसाद कदम यांनी ‘हॅपी बर्थ डे’ ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती एफएनपी मीडियाने केली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अनुपम खेर आणि आहना कुमरा प्रमुख भूमिकेत होते. पुरस्कार मिळाल्याचे कळताच अभिनेते अनुपम खेर यांनी आनंद व्यक्त केला. अनुपम खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. आहना कुमरा यांचे त्यांनी विशेष आभार मानले. अनुपम खेर यांनी त्यांचाय इन्स्टाग्राम अकाउंटवरही यासंबंधी एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

 ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मला न्यू यॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फिल्म’ हा पुरस्कार पण मिळाला. एकाच फिल्मसाठी दोन पुरस्कार मिळाल्यामुळे निर्माता गिरीश जौहर यांनीही आनंद व्यक्त केला. अनुपम खेर हे एक ग्लोबल आयकॉन आहेत. आहना यांनाही नामांकन मिळाले होते. सर्वांनीच आपापल्या परीने उत्तम कामगिरी केली; असे गिरीश जौहर म्हणाले.

“एफएनपी मीडियासाठी ही एक मोठी बाब आहे. एका प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात 2 पुरस्कार मिळवणे एक अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटामागील संपूर्ण टीमचं प्रयत्न आहे आणि खरोखरच चित्रपट पुरस्कारास पात्र आहेत.” एफएनपी मीडियाचे कंटेंट हेड अहमद फराज ह्यांचे म्हणणे आहे. ‘हॅपी बर्थडे’ लवकरच विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’’ मध्ये पुन्हा जुन्या अंजलीची एण्ट्री?

तारक मेहता का उल्टा चष्मा’

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. काही दिवसांपासून दयाबेन पुन्हा एकदा मालिकेत परतणार अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अंजली भाभी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने या मालिकेला निरोप दिला होता. तिच्या जागेवर अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे. आता नेहा मेहता पुन्हा एकदा मालिकेत येणार अशी चर्चा रंगू लागली आहे. एका मुलाखतीत सुनैनाने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतीच सुनैनाने ‘ई-टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या चर्चांवर पुर्णविराम लावला आहे. “जवळपास ८ महिने झाले आहेत. जेव्हापासून मला अंजलीची भूमिका मिळाली आहे, तेव्हापासून दुसरी अभिनेत्री माझ्या जागेवर येणार असल्याच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. मी माझ्या दृष्टिकोनातून ही भूमिका साकारणार हे मी आधीच सांगितलं होतं. एवढी वर्ष ती भूमिका कोणी कशी साकारली याचा मी विचार करणार नाही,” असे सुनैना म्हणाली.

मालिकेत दुसरी अभिनेत्री भूमिका साकारणार या चर्चेमुळे सुनैना नाराज झाली होती. यावर ती म्हणाली, “मी नवीन अभिनेत्री नाही. याआधी मी बलन वाली बहू, अदालत आणि एक रिश्ता साझेदारी का या मालिकांमध्ये काम केले आहे. तारक मेहता या मालिकेचा मी भाग झाले याचा मला आनंद आहे. मला वाटतं की कोणती भूमिका कशी साकारायची हे त्या कलाकारावर आहे. बाकीच्या गोष्टी या प्रेक्षकांनी ठरवायच्या आहेत की नवीन अंजली भाभीला बघायला त्यांना कसे वाटते.”

“नेहा मेहता पुन्हा एकदा मालिकेत येणार का?” असा प्रश्न विचारता सुनैना म्हणाली, “मी गेल्या ८ महिन्यांपासून अंजली ही भूमिका साकारत आहे. जर नेहा मेहता मालिकेत परत यायचे असेल तर याचा निर्णय हा मालिकेचे निर्माता असित मोदीच घेऊ शकतील.”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने आता पर्यंत अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. मात्र, यात सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष हे अजून ही दयाबेन मालिकेत पुन्हा एकदा एण्ट्री करणार का याकडे लागले आहे.

छाप्रूनगरात उद्घाटनासाठी चक्क थांबवण्यात आले लसीकरण

छाप्रू नगरात उद्घाटनासाठी चक्क थांबवण्यात आले लसीकरण

नागपूर : शहरातील नागरिक करोनाने आपले जीव गमावत असतानाही राजकीय नेत्यांचा प्रसिद्धीचा सोस काही कमी होताना दिसत नाही. छाप्रू नगरात तर उद्घाटनासाठी चक्क लसीकरण थांबवण्यात आले. लस घ्यायला आलेल्यांना तब्बल चार ते पाच तास ताटकळत ठेवण्यात आले.

छाप्रू सवरेदय सभागृहात अनेक लोक सकाळी ७.३० वाजेपासून रांगा लावून उभे होते. परंतु, लस मिळत नव्हती. संस्थेतील पदाधिकाऱ्यांना विचारणा केली तर महापौर व उपमहापौरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतरच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उद्घाटनाची वेळ ११ ची देण्यात आली होती. त्यामुळे सकाळी ७.३० ला आलेले अनेकजण त्रासून गेले होते.

लोकांच्या तक्रारी महापौरांकडे गेल्यानंतर महापौरांनी छाप्रू सवरेदय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तात्काळ लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र तरीही उपमहापौर आणि भाजपचे आमदार केंद्रावर आल्यावरच लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. जवळपास पाच तास केंद्रावर नागरिकांना ताटकळत ठेवण्यात आले. मानेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींची गर्दी झाल्यामुळे आणि सकाळपासून अनेकजण रांगेत असल्याने अनेकांना भोवळ आली. या केंद्रावर सकाळी ८ वाजता आलेल्या व्यक्तीला दुपारी २ वाजता लस देण्यात आल्यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तरे                                                                                                  महापालिकेने तयार कलेल्या नियंत्रण कक्षात लसीकरणाबाबत माहिती विचारली जात असताना त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला लसीबाबत विचारले असता तेथील एका महिला कर्मचाऱ्याने लस नाही तर आता पाणी टाकून लस देणार का असे उत्तर दिले. शहरातील कुठल्या भागात लसीकरण केंद्र आहे याची माहिती विचारल्यावर वर्तमानपत्रात माहिती दिली आहे ती वाचा असे सांगितले जात आहे.

Covid19 विराट-अनुष्का कोरोना काळात मदतीला धावले.

विराट अनुष्का

Covid19: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटर विराट कोहली यांनी कोरोनाविरोधातील लढाईत COVID relief मदतीचा हात पुढे केला आहे. विराट-अनुष्काने गरजूंच्या मदतीसाठी पैसे जमवण्याची मोहिम सुरू केली आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी याबद्दलची माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत ‘विरुष्का’ने तब्बल दोन कोटी रुपये गरजूंच्या मदतीसाठी दिले आहेत. या उपक्रमाच्या साहाय्याने हे दोघं सात कोटी रुपयांपर्यंतची मदत गोळा करणार आहेत. या मोहिमेमुळे जमा झालेली रक्कम ही ऑक्सिजन पुरवटा, औषधोपचार, लशींबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि इतर वैद्यकिय सुविधा पुरविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ( अनुष्का शर्मा and विराट कोहली donate Rs 2 crore for COVID relief)

“भारत सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात अनेक गोष्टींची टंचाई निर्माण झाली आहे. आपण सर्वांनी मिळून गरजूंची मदत करण्याची ही वेळ आहे. विराट आणि मी या परिस्थितीने फार दु:खी असून आमच्या परीने जमेल तितकी मदत करण्याचं ठरवलं आहे. यासाठी आम्ही ही मोहिम राबवत आहोत”, असं अनुष्का म्हणाली. “देशाला सध्या आपली सर्वाधिक गरज आहे. यामुळे आम्ही या मोहिमेअंतर्गत शक्य तितका पैसा गोळा करत आहोत. आपण सर्वांनी एकत्र मिळून मदत केल्यास, कोरोनावर मात करू शकू”, असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला.

अनुष्का-विराटप्रमाणेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी पुढाकार घेत मदत केली आहे. काहींनी वैद्यकिय सुविधा पुरवत तर काहींनी आर्थिक मदत करत खारीचा वाटा उचलला आहे.

मधुचंद्राच्या रात्री पोट दुखत असल्याचं कारण देत नवरी झाली फरार….

मधुचंद्राच्या रात्री पोट दुखत असल्याचं कारण देत नवरी झाली फरार

मध्य प्रदेश: काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये लग्नाच्या नावावर महिलांनी फसवणूक केलेल्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या भिण्ड कोतवाली परिसरातील बैरागपुरा येथील एक नवरी मधुचंद्राच्या रात्रीच घरातून पळून गेली. मनोज सोनी नावाच्या तरूणाने एका व्यक्तीच्या माध्यमातून ३५ हजार रूपये देऊन एक मुलगी खरेदी केली होती. या मुलीसोबत त्याने घरातच लग्न केलं. मधुचंद्राच्या रात्री पोट दुखत असल्याचं कारण देत नवरी फरार झाली.

आता नवरदेव कुणाला काही सांगू शकत नाहीये. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या सर्व भावांनी लग्ने केली आणि आपला संसार थाटला. अशात मनोजनेही आपला संसार थाटण्यासाठी ओळखीतील एका व्यक्तीच्या मदतीने ३५ हजारात एक मुलगी खरेदी केली. ४ मे रोजी घरातच त्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. पुजाऱ्यासमोर दोघांनी सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. मित्रांनी मनोजच्या मधुचंद्रासाठी खोलीही सजवली. पण सकाळी अचानक नवरी गायब झाल्याने नवरदेवासोबत त्याचे मित्रही नाराज झाले.

असे सांगितले जात आहे की, रात्री साधारण ११ वाजता मनोज आपल्या रूममध्ये गेला. तेव्हा त्याला त्याची नवी नवरी म्हणाली की, तिच्या पोटात दुखत आहे. मनोजला वाटलं की, गरमीमुळे पोट दुखत असेल तर त्याने तिला जरा चालायला सांगितलं. साधारण एक तासानंतर पत्नी म्हणाल की, तिला अजूनही बरं वाटत नाहीये. काहीतरी औषध घेऊन या. यानंतर मनोज लगेच दुकानात औषध आणायला गेला. जेव्हा तो परतला तेव्हा त्याची पत्नी रूममधून गायब होती. आता शरमेने तो फसवणूक झाल्याची तक्रारही करू शकत नाहीये. त्याला अजूनही आशा आहे की, त्याची पत्नी कुठेही गेली नाही ती परत येईल.

Nagpur Weather

Nagpur
haze
22 ° C
22 °
22 °
60 %
1kmh
20 %
Mon
36 °
Tue
36 °
Wed
38 °
Thu
37 °
Fri
38 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...