Home Blog Page 281

Valediction of Orientation Programme “Uttarayan 2018” for newly promoted ACsIT

Uttarayan 2018

Nagpur : The Valediction Ceremony for the Orientation Programme “Uttarayan 2018” for the newly promoted Assistant Commissioners of Income Tax (ACsIT) was held at National Academy of Direct Taxes (NADT), Nagpur on Wednesday, 18 th of July, 2018. Air Vice Marshal Manavendra Singh, AVSM VrC VSM, was the Chief Guest for the function.
As many as 172 newly promoted ACsIT have completed their Orientation

Training of eight weeks at NADT and will now return to their field postings to play
their part in the administration of tax in India. At the outset, Dr P.S. Puniha, Principal Director General, NADT in his address, welcomed the Chief Guest and brought out that tax evasion is no more an individual effort but one which involves many to meet this objective .

To counter this tax evasion officers passing out need to work together in a collaborative manner as it is only through such work that success would be achieved. Highlighting the necessity of continuing and building upon the camaraderie that the officers developed during their stay at NADT he exhorted them to maintain this team spirit all through their career as it will hold them in good stead – individually and in the performance of their work.

Ms Nausheen J. Ansari, Addl. Director General (Training)-2, NADT, presented an overview of the Orientation Programme. She stated that considering the long and varied field experience of the officer trainees and their exposure to Income Tax, the training programme was so designed as to emphasise more upon imparting of knowledge of allied laws, modern accounting software, digital forensics, forensic accounting, soft skills and personality development through management modules, exposure to financial markets and techniques of investigation particularly in the areas in which the trainees had no exposure, such as International Taxation/Transfer Pricing, assessment of search cases etc.

She apprised the house that under the leadership and guidance of Pr. DG (Training.), NADT, for the first time in this batch collaborative learning received great emphasis and accordingly the collaborative learning project came into being. In this project, theofficer trainees of the Induction Batch i.e. the 71 st batch of IRS and those of the orientation programme worked together on a problem bringing youth and experience together on the same platform. This provided the opportunity for all trainees to work together in groups and to better understand one another’s strengths and how working together helps in multiplying the strength rather than merely adding on to it.

She also informed that an International Attachment is also a part of the Orientation programme to give exposure of International Tax Administration systems and best practices to the trainees, which is expected to take place in near future. At the outset, the Chief Guest, Air Vice Marshal Manavendra Sigh, AVSM VrC VSM underlined the importance of learning and state that learning never stops. He further stated that tax administration is an onerous task as it is and far greater challenges lay ahead for the tax administrators of this country as the economy grows with time.

He stated that while the armed forces guard the nation, the tax administrators do their bit in leading the nation to the path of growth and prosperity. He said that this way both these forces invest themselves in the idea called India.

He exhorted the outgoing officers to put in their best efforts to increase the narrow tax base of the country. He also advised the officers to grow into a much more taxpayer friendly workforce.The Chief Guest concluded his address by extendinghis best wishes to the officers who embark to serve the nation and exhorted them to put in their best efforts to accomplish tasksassigned by seeing them through to the very end. Ms Leena Srivastava ADG( Trg)-3 administered the Tax Administrators prayer to the Officer Trainees. Shri V. Roy Jose, Addl. Director and the Course Director of the training programme proposed the formal vote of thanks. The function concluded with National Anthem.

Also Read : Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture on 16th July, 2018 in NEERI Auditorium

संतप्त मनपा कर्मचा-याने विष पिऊन केला विधान भवन समोर आत्महत्येचा प्रयत्न

विधान भवन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील एका कर्मचा-याने विष पिऊन नागपूर विधान भवन समोर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काल त्याला ताब्यात घेतले ही घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना विधान भवनासमोर घडली. मात्र सतर्क पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

प्राप्त माहिती नुसार प्रकाश बर्डे असे या मनपा कर्मचा-याचे नाव आहे. मागील काळात मनपाने 17 कर्मचा-यांना नोकरीतून काढले होते. त्या विरूद्ध या कर्मचा-यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र न्यायालयाने कर्मचा-यांच्या बाजूने निकाल देऊनही मनपाने त्यांना कामावर रुजू करून घेतले नाही. यामुळे संतप्त कर्मचा-यांमध्ये असंतोष खदखदत होता. आपल्याला सरकार समक्ष न्याय मिळावा या हेतूने प्रकाश बर्डे याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा : हलबा समाजबांधवांचा सरकारला इशारा : महिलांनी थाळी वाजवून वेधले लक्ष

Indoco to conduct Early Detection of Oral Cancer Campaigns across India

Oral Cancer Campaigns

Nagpur :- Oral Cancer is the most common form of cancer and almost 50% cancer cases are detected in the Head and Neck region. Around 80% cases are diagnosed in the advance stage, which makes it all the more difficult to treat. Oral Cancer is the No.1 cause for death amongst all types of cancers in India. It appears as a growth or sore in the mouth that does not go away. It includes cancers of the lips, tongue, cheeks, floor of the mouth, hard and soft palate, sinuses and pharynx (throat) & can be life threatening, if not diagnosed and treated early.

Indoco Remedies Limited., a research oriented Pharma Company headquartered in Mumbai, rolled out their ‘Early Detection of Oral Cancer Campaign’ on the occasion of World Head & Neck Cancer Day in Mumbai on 27th July, 2017. This campaign will be conducted throughout India with the help of healthcare specialists. Under this initiative, the press conference at Nagpur was held on July 18th 2018 at the Patrakar Club, Nagpur, where Dr. Vinay Hazare (MDS), renowned dentist, Nagpur, Dr. Abhishek Vaidya DNB-ENT, MS-ENT, MBBS, Fellowship in Head & Neck Surgery ENT/Otorhinolaryngologist, Nagpur and Dr. Pranav Ingole (Consultant Oral & Maxillofacial Surgeon), Nagpur addressed the gathering on the importance of early detection of Oral Cancer and its prevention.

“Head-Neck Cancers are arowing at an alarming pace in our country. Most of the oral cancers are caused due to tobacco, whether smoked or chewed. The concoctions in `kharra’ or `gutkha’ are worse. Saying no to tobacco is the need of the hour to decrease the menace of oral cancers. The prime modality of treatment for oral cancers is surgery, with the advanced ones also requiring radiotherapy and chemotherapy, in addition.

It is critical to understand the early warning signs of oral cancer, and to seek medical help at the earliest. Any non-healing ulcer in the mouth, bleeding from the mouth, recent onset decrease in mouth opening, nodes/masses in neck, unexplained oral pain, change in voice, pain or difficulty in swallowing are some of the x,arning signs, which must prompt seeking medical help. This requires a dedicated and concerted effort from health care professionals, NGOs, government, social workers, and society” advised Dr. Abhishek Vaidya.

In order to increase awareness for early detection of oral cancer, Indoco Remedies, through its division, Warren NxGen, is conducting special seminars for medical practitioners. Further, these medical practitioners will actively work for early detection of oral cancer and counsel patients detected with precancerous lesions. Various towns have been identified with large population suffering from this deadly disease for conducting these activities. Patient education information has also been developed for self-detection of oral cancer, which will be communicated to the masses through various media channels. “Indoco is committed to create awareness among patients, institutions and the medical fraternity & efforts will be made on various platforms for early detection of oral cancer” said Ms. Aditi Kare Panandikar, Managing Director, Indoco Remedies Limited.

बीएमडब्ल्यू G 310 R आणि G 310 GS या बाईक भारतात लाँच

बीएमडब्ल्यू G 310 R आणि G 310 GS
बीएमडब्ल्यू G 310 R आणि G 310 GS

बीएमडब्ल्यू या लक्झरी कार उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीनं आता भारतामधल्या आकर्षक अशा मोटरबाईक क्षेत्रातही प्रवेश केला आहे. या कंपनीच्या दोन बहुप्रतिक्षित G 310 R आणि बीएमडब्लू G 310 GS या बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. २.९९ लाखापासून या बाईकची किंमत सुरु होते. आकारमानाचा विचार करता G 310 R आणि G 310 GS या दोन्ही लहान बाईक्स आहेत. या दोन बाईक्सपैकी G 310 GS ही बाईक तुम्हाला साहसी मोहिमेमध्ये उत्तम साथ देऊ शकते.

कर्नाटकातील होसूर येथील टीव्हीएसच्या प्लांटमध्ये या दोन्ही बाईक्सचे उत्पादन करण्यात आले आहे. २०१६ साली पहिल्यांदा ऑटो एक्सपोमध्ये बीएमडब्लू G 310 R बाईक प्रदर्शित करण्यात आली. त्यानंतर २०१८ च्या ऑटो एक्सपोमध्ये या दोन्ही बाईक प्रदर्शित करण्यात आल्या. त्यावेळी यावर्षात दोन्ही बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार या बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.

या दोन्ही बाईक्समध्ये ३१३ सीसी सिंगल सिलिंडर लिक्वीड कूल इंजिन वापरण्यात आले आहे. या बाईकचा टॉर्क ९५०० आरपीएम आहे. बीएमडब्लू चा G 310 R टॉप स्पीड ताशी १४५ किलोमीटर आहे. त्याचेच भावंड असलेले G 310 GS ताशी वेग १४३ किलोमीटर वेग आहे. बीएमडब्लू G 310 R ची किंमत २ लाख ९९ हजार आहे तर GS ची किंमत ३ लाख ४९ हजार आहे.

भारतीय बाजारपेठेत मोटरबाईक्सची मागणी वेगाने वाढत असून होंडा, सुझकी, बजाज या कंपन्यांसोबतच केटीएम, हार्ले, एनफिल्ड बुलेट आदी कंपन्यांच्या हाय एंड गाड्याही तेजीत आहेत. या गाड्यांना तरूणांकडून मोठी मागणी असून या स्पर्धेमध्ये आता बीएमडब्ल्यू ही उतरली असून ग्राहकांना निवडीची संधी मिळणार आहे.

अधिक वाचा : जगातल्या सर्वात मोठ्या सॅमसंग मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन

मिग-२१ हिमाचल प्रदेशात कोसळले, वैमानिकाचा मृत्यू

मिग-२१

कांग्रा – हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान हिमाचल प्रदेशातील कांग्रा येथे कोसळल्याची घटना आज घटली आहे. अपघातानंतर विमानाचा वैमानिक बेपत्ता झाला होता. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिग-२१

मिग-२१ हे विमान पंजाबमधील पठाणकोट येथून निघाले असताना त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यानंतर कांग्रा जावळीतील पट्टा जाटियान येथे दुर्घटना घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. बेपत्ता झालेल्या वैमानिकाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम घेण्यात आली. मात्र वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

नीरज चोप्रा ला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक

नीरज चोप्रा
नीरज चोप्रा

भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ने फ्रान्सच्या सोतेविले शहरात सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ८५.१७ मी. लांब भाला फेकत नीरजने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ नीरज चोप्राचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं आहे. त्यामुळे आगामी आशियाई खेळांमध्ये नीरजकडून अशाच सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

या स्पर्धेत भारताचा २०१२ मधील चॅम्पियन केशर वालकोटला खास कामगिरी बजावता आली नाही. केवळ ७८.२६ मीटर पर्यंत भालाफेक करत त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. या कामगिरीनंतर अनेक सेलिब्रेटी खेळाडूंनी ट्विट करुन नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे.

नीरजने २०१६ मध्ये वर्ल्ड अंडर-२० अॅथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ८६.४८ मीटरवर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले होते. त्याने ज्युनियर लेव्हलवर विक्रमही प्रस्थापित केला होता. मात्र त्याचवर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी तो क्वालिफाय होऊ शकला नव्हता.

अधिक वाचा : हरभजन सिंग चा संदेश : सोच बदलो, देश बदलेगा

Asus Zenfone Max Pro M1 Sale Today on Flipkart : Price, Specifications and Features

Asus Zenfone Max Pro M1

Asus Zenfone Max Pro M1 will be available for purchase today at 12 PM on Flipkart as part of e-commerce portal’s Big Shopping Days. Usually, Asus conducts the sale of Zenfone Max Pro M1 every Thursday, but as mentioned, the sale is part of the Flipkart Big Shopping Days where other smartphones such as the Xiaomi Redmi Note 5 Pro, Redmi 5A are also made available for purchase. As seen since the very beginning, the 3GB RAM and 4GB RAM variants of the Zenfone Max Pro M1 will be available for purchase during today’s sale as well. The 6GB RAM variant with upgraded cameras could be available starting next week as Asus mentioned the new variant would be up for sale this month itself.

Asus Zenfone Max Pro M1 Price and Flipkart Offers

As you might be aware of, the smartphone will be available at Rs 10,999 for the 3GB RAM+32GB storage variant and Rs 12,999 for the 4GB RAM+64GB storage option. Both the variants can be picked up in two colour options- Black and Grey. Speaking about the offers during the Flipkart Big Shopping Days, the e-commerce portal is offering an instant 10% discount on SBI Credit cards, 5% off with Axis Bank Buzz Credit Cards. Alongside the bank offers, users can also purchase the Max Pro M1 via exchange. Flipkart is providing Rs 10,000 off on 3GB RAM variant if a customer exchanges their old smartphone, while the 4GB RAM variant gets a discount of Rs 12,000 on the exchange. Lastly, Flipkart has come up with a new rule that a user can purchase only two units of the Zenfone Max Pro M1 every 30 days.

Asus Zenfone Max Pro M1 Specifications and Features

The Zenfone Max Pro M1 is the company’s first device to boot stock Android out of the box. The phone comes laden with Android 8.1 Oreo out of the box, and it’s powered by the Qualcomm Snapdragon 636 SoC. Asus launched the device in two variants- 3GB+32GB and 4GB+64GB variant, and the third variant with 6GB RAM and 64GB of internal storage is coming soon.

On the front of the phone, we have a 5.99-inch Full HD+ display and the connectivity options on the handset includes 4G LTE, VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth, GPS and a Micro USB port. Another area where the Asus Zenfone Max Pro M1 shines is the battery life as the phone boasts a 5000mAh unit under the hood. The phone has a 13MP+5MP cameras on the rear side and an 8MP shooter is present on the front side.

Read Also : WhatsApp beta’s new android update might come with a sticker

नागपूर पोलिसांनी केलि ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त

नागपूर पोलिसांनी केलि ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त

नागपूर : कळमना – कामठी मार्गावरील स्वामी विवेकानंदनगर परिसरात ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषांला अटक करण्यात आली आहे. मुंबई तून नागपुरात तस्करी करत आणलेली ३० लाखांची ब्राऊन शुगर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकारने जप्त केली आहे. शहरात ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या महिला आणि पुरुषाचा सुगावा पोलिसांना लागलेला होता. ब्राऊन शुगरची तस्करी होणार आहे याची माहिती पोलिसांनी मिळताच परिसरात सापळा रचत आरोपींना अटक केली.

एक महिला आणि युवक हातात बॅग घेऊन गल्लीतून जात होते. पोलिसांना दिसताच त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. रेवन सीताराम ढोबळे आणि चंदाबाई प्रदीपसिंग ठाकूर अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ५६१ ग्रॅम ब्राऊन शुगर आणि ४९० ग्रॅम इतर अमली पदार्थ जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत ३० लाख रुपये आहे. आरोपींविरोधात कळमना ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक वाचा : अंबाझरी तालाब ओवरफ्लो पर बदमाश ने बेखौफ लहराया हथियार : लोगो में दहशत

अरबी समुद्रातील स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा – मुख्यमंत्री फडणवीसt

Shivaji memorial, Shivaji Maharaj statue

नागपूर : मुंबई येथील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. पुतळ्याची उंची कमी केलेली नाही. हे स्मारक पूर्ण करण्याकरिता जेवढा निधी लागेल, तेवढा राज्य शासन देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

कांग्रेस चे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पहिल्यांदा केवळ संकल्प चित्र पाठविण्यात आले होते तो प्रस्ताव नव्हता. हा पुतळा समुद्रात उभारण्यात येणार असल्याने पुतळ्याचे डिझाईन करताना समुद्रातील वारे, लाटा यांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे.

समुद्रात हवेचा दाब सहन करू शकेल, अशा पद्धतीने पुतळा व स्मारकाचा आराखडा केला जाईल. पुतळ्याची उंची जी आहे ती कायम राहील उंची कमी केली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अधिक वाचा : साइबर कैफे में छापामार कार्रवाई में 16 आरक्षित टिकट सहित 1.15 लाख रुपए जब्त – आरपीएफ की कार्रवाई

अंबाझरी तालाब ओवरफ्लो पर बदमाश ने बेखौफ लहराया हथियार : लोगो में दहशत

अंबाझरी

नागपूर : पिछले एक सप्ताह से शहर में हो रही हल्की बारिश के वजह से अंबाझरी तालाब का जल स्तर बढ़ने की वजह से तालाब ओवरफ्लो हो रहा है|

अंबाझरी

इस ओवरफ्लो का आनंद लेने के लिए शहर के सेकड़ो युवा और बुजुर्ग तालाब पर नहाने जाते है |ऐसे ही ओवरफ्लो का आनंद लेते हुवे मंगलवार को लोगो को दहशत का सामना करना पड़ा | ओवरफ्लो पॉइंट पर अचानक एक बदमाश घातक हथियार लेकर ओवरफ्लो का आनंद उठाते छात्रों के पीछे दौड़ पड़ा | वह लोगो के पीछे दौड़ते ही लोग इधर – उधर भागने लगे | लेकिन यह बदमाश बिना किसी भय के सरेआम लोगों के आनंद में खलल डाल हथियार के साथ दहशत फैलाता रहा |

अंबाझरीयह बदमाश सब को हथियारों से डरा कर हमला करने की कोशिश करता हुआ साफ दिखाई दे रहा है | समय रहते कुछ लोगों ने उसे समझाकर हिम्मत से उसे पकड़ लिया और उसके हाथ से हथियार छीन लिया |

जानकारी के मुताबिक़ यह व्यक्ति मानसिक रूप से बीमार बताया जा रहा है | लोगो की सतर्कता से उसे शांत किया गया वरना कोई बड़ी दुर्घटना होने से कोई मना नहीं कर सकता था |

और पढे : मनपा समाजकल्याण विभागाचे ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियान

मनपा समाजकल्याण विभागाचे ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियान

मनपा

नागपूर : ‘उठ भगिनी जागी हो, लघुउद्योगाचा धागा हो’ असा मंत्र देत नागपूर शहरातील बचत गटांच्या महिलांना लघुउद्योगाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या (मनपा) महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी केले.

नागपूर मनपा समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाकडे वळविण्याच्या दृष्टीने ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानाला सुरुवात झाली. याअंतर्गत हनुमान नगर झोनमधील महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता मानेवाडा मार्गावरील मार्कंडेय सभागृहात मंगळवारी (ता. १७) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांच्यासह हनुमान नगर झोन सभापती रूपाली ठाकूर, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका मंगला खेकरे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, कल्पना कुंभलकर, मिटकॉनचे ज्ञानेश्वर चौधरी उपस्थित होते.
पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, स्त्री संसार उत्तम सांभाळते. त्यामुळे व्यवस्थापन हा गुण उपजतच तिच्या अंगी असतो. कुठल्याही गोष्टीचे सुयोग्य व्यवस्थापन ती उत्तमरीत्या करू शकते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे.

मनपा

महिला बचत गटाच्या माध्यमातून सामूहिकरीत्या अथवा वैयक्तिक उद्योग महिलांनी सुरू केला तर त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांची त्यांना माहिती व्हावी, त्याचा लाभ कसा घ्यायचा त्याचे तंत्र माहिती व्हावे, बँकांकडून अर्थसहाय्य मिळविण्यासाठी काय करता येईल, या संपूर्ण बाबीची माहिती एकाच छताखाली व्हावी, याकरिताच सदर अभियानाचे झोननिहाय आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी या अभियानाचा लाभ स्वत:करिता करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नगरसेविका विशाखा बांते यांनी यावेळी महिलांना रेशन कार्डचा उपयोग आणि त्यामाध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळतो, त्यासाठी महिलांनी काय करायला हवे, याबाबत मार्गदर्शन केले. महिलांना लघु उद्योगाच्या कुठल्याकुठल्या संधी आहेत, याबाबत संबंधित क्षेत्रातील साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समुदाय संघटक नीता गोतमारे, योगेश्वर डांगे, कविता खोब्रागडे, संगीता मोटघरे, शशी फुलझेले, सुनंदा रामटेककर, चंद्रकांता गायधने, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

विविध प्रशिक्षण संस्थांनी दिली माहिती

‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम स्थळी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना जे मोफत प्रशिक्षण देण्यात येते, त्याची माहिती देणाऱ्या विविध संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. डाटा-टेक, सिगमा, समाधान, लावण्य या विविध संस्थांच्या स्टॉल्सला महिलांनी भेटी देऊन प्रशिक्षणाबद्दल माहिती घेतली.

५०० वर महिलांना रोजगार देण्याचा संकल्प

महिलांच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘चलो चले प्रगति की ओर’ या अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी उद्युक्त करण्याचा उद्देश आहे. या माध्यमातून सुमारे ५०० वर महिलांना रोजगार देण्याचा संकल्प मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात आला.

अधिक वाचा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर महापालिकेचा भर : महापौर

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर महापालिकेचा भर : महापौर

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर महापालिकेचा भर : महापौर

गणेशोत्सव व नवरात्रोत्सव पूर्वतयारीचा आढावा

नागपुर :- यंदाचा गणेशोत्सव १३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर महानगरपालिका भर देणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली. मंगळवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गणेशोत्सव व नवरात्रोत्सव पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपनेते बाल्या बोरकर, उपनेत्या वर्षा ठाकरे, उपायुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, कार्यकारी अभियंता सी.जी.धकाते, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रशासनिक आढावा उपायुक्त जयंत दांडेगावकर यांच्यामार्फत घेतला. यावर्षी दहा झोनमधून ११२ कृत्रिम तलावाची मागणी आली आहे.

त्यापैकी काही मागील वर्षी वापरलेले आहेत, ते यावर्षीही वापरण्यायोग्य असल्याची माहिती उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी दिली. यावर्षी काही सेंट्रींग तलावांचा वापर करण्यात यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शहराबाहेर असलेल्या रिकाम्या खाणीही शोधून काढण्यात याव्या, जेणेकरून त्याचा वापर गणेशोत्सवासाठी करता येईल, असे निर्देश महापौरांनी दिले. गणेशोत्सवाच्या एकदिवसाआधी हरतालिका हा महिलांचा सण असतो, त्या सणासाठी गौर विर्सजित करण्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. विसर्जनस्थळी निर्माल्य विसर्जित करण्यासाठी कलश ठेवण्यात यावे, संकलित केलेले निर्माल्य मनपाच्या उद्यानात कम्पोस्टिंगसाठी पाठविण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले.

गणेश मंडळांच्या परवानगीसाठी प्रत्येक झोनमध्ये एक खिडकी पद्घतीने ठेवण्यात यावी, अशी सूचना महापौर प्रवीण दटके यांनी केली. धर्मादाय ट्रस्ट, अग्निशमन विभाग, एसएनडीएल, पोलिस विभाग, वाहतूक विभाग या सहा विभागांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना मनपाच्या दहाही झोनमध्ये सुरू करण्यात यावी, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. परवानगी ऑनलाईन पद्धतीने करता येईल का, याबाबतही विचार करण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी दिले.याबाबत पालकमंत्र्यांशीही चर्चा करून त्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. कृत्रिम तलावाजवळ व विसर्जन मार्गावर विद्युत व्यवस्था सुरळीत राहिल याची व्यवस्था करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी सर्वात आधी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करताना त्यांना शासनाच्या अटी सांगण्यात याव्यात, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी केली.
मागीलवर्षी शहरातील सक्करदरा, सोनेगाव, गांधीसागर तलावात गणेश मूर्ती विसर्जन पूर्णत: बंद होते. त्यामुळे तलावाचे सौंदर्यीकरण अबाधित राहिले. यंदाही या तलावांवर गणेश विसर्जन न करता कृत्रिम तलाव तयार करून त्यातच लोकांना मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करण्यात यावी. शिवाय प्रत्येक झोनमधील विसर्जन स्थळांची माहिती देण्यासाठी मागील वर्षी ‘ॲप’चे लोकार्पण करण्यात आले.

त्याचा नागरिकांसह मनपालाही खूप फायदा झाला. यंदाही ‘ॲप’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नि:शुल्क ‘हेल्पलाईन’ नंबर जाहीर करून त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी, असेही महापौर श्रीमती जिचकार यांनी सांगितले.

दरवर्षी फुटाळा तलाव येथे मोठ्या मूर्तींचे विसर्जन होत असते. त्यामुळे फुटाळा तलावात प्रदूषणाचे प्रमाण वाढते. यावर्षी फुटाळा तलावावरील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेद्वारे काही उपाययोजना करता येईल का, याचा विचार करावा, असे महापौर नंदा जिचकार यांनी सूचित केले.

तलावाला बाजूने अस्थायी स्वरुपात सभोवताल शेड टाकण्यात यावे आणि त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, असे निर्देश श्रीमती नंदा जिचकार यांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील मोठ्या मंडळांसोबत मंगळवारी २४ जुलैला बैठक राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सामाजिक संस्था व झोन सभापती यांना आमंत्रित करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही नवीन कल्पना मंडळाकडे किंवा सामाजिक संस्थेकडे असल्यास त्यांनी सूचवाव्यात, मनपा त्या सूचनांचे स्वागत करेल, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

हेही वाचा : अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस चे पदग्रहण व रक्तदानावर जनजागृती कार्यक्रम संपन्न

WhatsApp beta’s new android update might come with a sticker

WhatsApp

WhatsApp upcoming Android update 2.18.218 might come with a Sticker pack and it has to be said that the messaging app took quite some time to incorporate stickers. Its competitors such as WeChat, Line, and Telegram already possess this feature.

According to the WaBetaInfo, the beta version of WhatsApp’s update shows two packs. These are ‘Bibimbap Friends” and “Unchi & Rollie”. While Bibimbap Friends is an animate casserole, the Unchi & Rollie is a turd and a rolling paper, respectively.

The tweet from WaBeta Info, which gives accurate rumours on WhatsApp, says that whenever there will be a WhatsApp Sticker pack, a green dot will appear on the ‘+’ button. As per the pictures, the user has an option to update and download the sticker pack.

There is no information about the date when the Sticker pack will be available.Some of the stickers show Unchie and Rollie with hearts around them, both of them giggling or saying ‘hi’. The Bibimbap shows the casserole in various expressions such as an angry one, and an excited one.Stickers, off late, have become a fun tool for people to converse or add them in their Stories.

It is high time that WhatsApp brings this feature in their app.WhatsApp has been dealing with the problem of fake news for quite sometime, therefore it has brought features to tackle this problem. It includes labeling messages as forwarded if it is an information which has been circulating and has not originated from the sender.

Read Also : Huawei expected to launch a phone with four cameras in India

AAI Recruitment 2018 : 908 Posts, Apply Before 16th August 2018

AAI Recruitment 2018

AAI Recruitment 2018 application process to fill 908 vacancies for the posts of Managers and Junior Executives under various categories has begun on the official website of Airport Authority of India (AAI), New Delhi – www.aai.aero. Interested candidates must apply for the relevant post on or before 16th August 2018 by following the instructions given below:

How to apply for AAI Recruitment 2018?

Step 1. Visit the official website – https://www.aai.aero
Step 2. Click on ‘Careers; on home page
Step 3. Click on ‘Registration Link’ under ‘Recruitment of Managers and Junior Executives in various disciplines in Airport Authority of India – Advertisement number 02/2018’
Step 4. Accept the terms and conditions and click on Start
Step 5. Register yourself first
Step 6. Fill the details and click on Submit
Step 7. Login with required credentials
Step 8. Fill the application form, pay online payment and complete the application process
Step 9. Download the confirmation page and take a print out for future reference

Direct Link for Registration –

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/56785/Registration.html

Direct Link for Login –

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/56785/login.html

AAI Recruitment 2018 – Vacancy Details:

Total Posts: 908
Manager (Finance) – 18
Manager (Fire Services) – 16
Manager (Technical) – 1
Manager (Engg. Electrical) – 52
Manager (Engg. Civil) – 71
Manager (Official Language) – 3
Manager (Commercial) – 6
Manager (Human Resources) – 5
Manager (Electronics) – 324
Junior Executive (Air Traffic Control) – 200
Junior Executive (Finance) – 25
Junior Executive (Fire Services) – 15
Junior Executive (Airport Operations) – 69
Junior Executive (Technical) – 10
Junior Executive (Official Language) – 6
Junior Executive (Information Technology) – 27
Junior Executive (Corporate Planning & Management Services) – 3
Junior Executive (HR) – 32
Junior Executive (Commercial) – 25

Important Dates :

  • Start date of submission of Online Application – 16th July 2018
  • Last date of submission of Online Application – 16th August 2018
  • Last date for payment of Application fee – 18th August 2018
  • Tentative date for Online Examination – 11th September 2018 – 14th September 2018.

FOR MORE DETAILS CHECK OFFICIAL NOTIFICATION : Click Here to download.

फोर्ब्स नुसार सलमानपेक्षा अक्षय महागडा अभिनेता

अक्षय कुमार , सलमान खान

फोर्ब्सने जगातील सर्वात महागड्या १०० सेलिब्रिटीजची यादी जाहीर केली आहे. या यादीत सलमान खान आणि अक्षय कुमारचा समावेश करण्यात आला असून महागड्या सेलिब्रिटीजच्या या यादीत अक्षयने सलमानला मागे टाकले आहे. आश्चर्यची बाब म्हणजे या यादीत किंगखान शाहरूख चा समावेश करण्यात आलेला नाही.

फोर्ब्सच्या यादीत शाहरूख खानचं नेहमीच नाव असतं. मात्र यंदा पहिल्यांदाच त्याला या यादीतून वगळण्यात आलं आहे. या यादीत अक्षयकुमार ७६ व्या स्थानी असून सलमान ८२ स्थानी आहे. २०१७ मध्ये शाहरूखला या यादीत ६५ वे स्थान मिळाले आहे.

फोर्ब्सनुसार अक्षयकुमारने या वर्षी ३.०७ अब्जची कमाई केली आहे. या वर्षी आलेल्या अक्षयच्या ‘पॅडमॅन’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथे’ने चांगली कमाई केली होती. शिवाय २० ब्रँडमध्ये काम केल्यानेही अक्षयला चांगली मिळकत झाल्याचं फोर्ब्सने नमूद केलं आहे.

तर सलमनाने यंदा २.५७ अब्ज रुपये कमावल्याचं फोर्ब्सने स्पष्ट केलं आहे. ‘टायगर जिंदा है’मुळे सलमानच्या कमाईत वाढ झाली आहे. शिवाय त्याने जाहिरातीतूनही भरपूर पैसा कमावला असल्याचं फोर्ब्सने नमूद केलं आहे.

जगातील शंभर महागड्या सेलिब्रिटीजच्या या यादीत अमेरिकेतील बॉक्सर फ्लॉयड मेवेदरने अव्वल स्थान मिळवलं आहे. त्याने यंदा १९.४९ अब्ज रुपयांची कमाई केली आहे. तर या यादीत जॉर्ज क्लूनीने दुसरं,काइली जेनेरने तिसंर, ज्युडी शिंडलीनने चौथं तर ड्वेन जॉन्सनने पाचवं स्थान पटकावलं आहे.

अधिक वाचा : Rani Mukherji starrer Hichki to release in Russia

Rani Mukherji starrer Hichki to release in Russia

Hichki

Bollywood star Rani Mukerji’s Hichki is set to release in Russia on Teachers Day. The film, directed by Siddharth P Malhotra, will be dubbed in Russian and is scheduled to hit the theatres on September 6.

“‘Hichki’ is a universal film and the response that it is getting in the overseas territories is validating that the film’s subject is an extremely relevant one. It’s really heartening that Hichki will now release in Russia. It professes the message of the fact of making your worst obstacle within you and convert it into your biggest strength by embracing it and working each day to win over it.

“It has a beautiful message that nothing is impossible and life can be beautiful even with our inherent complications. I’m really excited to see the reaction of audiences on Russia,” Malhotra said in a statement.

The Yash Raj Films project, produced by Maneesh Sharma, is a story of an aspiring teacher played by Rani, who suffers from Tourette syndrome. The film recently received a standing ovation at the Shanghai International Film Festival (SIFF).

“‘Hichki’ has touched the hearts of audiences across age-groups, across countries. The film moved audiences at the Shanghai Film Festival where it was screened recently and we got a standing ovation there. It was an overwhelming reaction from a non-Hindi speaking market and now that the film is releasing in Russia, we expect audiences to feel the same emotions that people across the world are feeling after seeing the movie,” Sharma said.

ALSO READ : Diljit Dosanjh To Get A Wax Statue At Madame Tussauds

खाजगी कोचिंग क्लासेस ना चाप लावणार – शिक्षणमंत्र्यांची घोषणा

कोचिंग क्लासेस

खाजगी कोचिंग क्लासेस नी शिक्षणाचा बाजार मांडला असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याचे काम सुरू आहे. कोचिंग क्लासेस मुळे शाळांमधील उपस्थिती कमी झाली आहे. इंटिग्रेटेड कोचिंग क्लास पद्धतीला आळा घालण्यासाठी शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात येणार आहे.

इंटिग्रेटेड कोचिंग क्लास चालवणार्‍या शाळांवर कारवाई करून प्रसंगी त्यांची मान्यताही रद्द केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

राज्यभरात फुटलेले कोचिंग क्लासचे पेव, शाळांमधील कमी झालेली हजेरी, पालकांची होत असलेली प्रचंड लूट याविषयी भाजपच्या पराग अळवणी यांच्यासह 21 सदस्यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा उपस्थित केली होती.

इंटिग्रेटेड क्लासेसच्या नावाखाली राज्यात नवा धंदा सुरू झाला असून शाळेत जाण्याऐवजी अशा क्लासेसना प्रवेश घेणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक शाळांमधून ठरावीक क्लासमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांवर सक्ती केली जात असून पालकांची व विद्यार्थ्यांची प्रचंड लूट होत आहे. काही क्लासेसनाच आता शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याची बाब लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणण्यात आली. यावर बोलताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खाजगी कोचिंग क्लासेस व इंटिग्रेटेड कोचिंग क्लासमुळे शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे, या क्षेत्राला कीड
लागल्याची कबुली दिली. हे रोखण्यासाठी इंटिगे्रटेड कोचिंग क्लास चालवणार्‍या शाळांवर कारवाई केली जाईल.

शाळांमधून बायोमेट्रिक जिओ टॅगिंगची हजेरी पद्धती सुरू करण्यात येत असल्याची माहिती तावडे यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थी शाळेत त्या वर्गात हजर होता की नाही, हे कळणार असून विद्यार्थ्यांची हजेरी  कमी राहिल्यास त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असेही तावडे यांनी सांगितले.

अधिक वाचा : नीट मध्ये ‘शून्य’ गुण मिळूनही विद्यार्थ्यांना मिळाले अॅडमिशन

दुधाला अनुदानाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फक्‍त 40 टक्केच सहकारी दूध संघांमार्फत संकलित होते. 60 टक्के दूध हे खासगी दूध संघांमार्फत संकलित होत आहे. जर दुधासाठी प्रतिलिटर अनुदान दिले, तर नवीन घोटाळे होतील. त्यामुळे दुधासाठी लिटरमागे अनुदान देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. खा. राजू शेट्टी यांचे आंदोलन चुकीचे आहे. राज्य सरकारची चर्चेची दारे नेहमीच खुली असून, शेट्टींसोबत चर्चेची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

पावसाळी अधिवेशनाच्या वृत्तसंकलनासाठी नागपूर येथे आलेल्या पत्रकारांशी ‘सुयोग’ निवासस्थानी ते म्हणाले, राज्य सरकारने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यामुळे दुधाचे दर हे लिटरमागे तीन रुपयांनी वाढले आहेत. मात्र, लिटरमागे अनुदान देण्यात अडचणी आहेत.

सरकारकडे खासगी दूध संघाकडून राज्यभर संकलित होणार्‍या दुधाची निश्‍चित आकडेवारी नाही. कर्नाटकमध्ये एकच दूध संघ असल्यामुळे तेथे लिटरमागे अनुदान देणे शक्य आहे. मात्र, राज्यात तशी परिस्थिती नसल्याने असे अनुदान देता येणार नाही. गुजरातमध्येही दूध भुकटीलाच अनुदान देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा करायला आम्ही तयार आहोत; पण त्यांना चर्चा करायची नाही, असे सांगतानाच या आंदोलनामुळे दूध पुरवठा खंडित होऊ नये म्हणून राज्य सरकारने आवश्यक ती काळजी घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनावरून विरोधकही राजकारण करीत आहेत. सरकारच्या योजनांमध्ये स्वार्थी राजकारण आणून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा बँका आणि सहकारी संस्था या कशाप्रकारे भ्रष्टाचार करतात, हे सहकारमंत्र्यांनी मागील आठवड्यातच विधानसभेत समोर आणले, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘नाणार’वर ठाम; धर्मेंद्र प्रधान उद्धव ठाकरेंना भेटणार

नाणार प्रकल्पाबाबत बोलताना हा प्रकल्प व्हावा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. सरकारने तीनवेळा सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे समाधान होऊन कामकाज चालेल, अशी अपेक्षा बोलून दाखवितानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेटीची वेळ घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रधान यांची भेट नाकारली होती. त्यावर याआधी वेळ मागितली होती; पण जमले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच नाणार प्रकल्पाची जागा बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मंदिरांवर कब्जा करण्याचा हेतू नाही

मंदिरांवर कब्जा करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. ज्या ठिकाणी लाखो भाविक दान देतात, तो पैसा समाजाच्या कामाला यावा, असा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपले सरकार आल्यानंतर शिर्डी संस्थानचा भ्रष्टाचार थांबला, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा : हलबा समाजबांधवांचा सरकारला इशारा : महिलांनी थाळी वाजवून वेधले लक्ष

नीट मध्ये ‘शून्य’ गुण मिळूनही विद्यार्थ्यांना मिळाले अॅडमिशन

नीट

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नीट) विश्वासार्हतेबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (पीसीएम) विषयांमध्ये ‘शून्य’ गुण मिळवलेल्या ११० विद्यार्थ्यांनाही खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळाल्याचे उघड झाले आहे.

इतकेच नव्हे तर पीसीएममध्ये एक आकडी गुण मिळवलेले ४०० विद्यार्थीही खासगी महाविद्यालयात एमबीबीएसला दाखल आहेत. हे प्रवेश पैशांच्या जोरावर झाल्याचे सांगितले जाते.

२०१७ मध्ये ‘नीट’ परीक्षेत ७२० पैकी १५० गुण मिळवलेल्या देशभरातील १९९० विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. त्यातील ५३० विद्यार्थी हे फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयात १० पेक्षा कमी गुण किंवा अगदी शून्य गूण मिळालेले आहेत. ५३० पैकी ५०७ विद्यार्थ्यांना खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे असे वृत्त एका इंग्रजी नियतकालिकाने दिले आहे. ‘नीट’ परीक्षेसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (पीसीएम) या विषयांसाठी स्वतंत्र कट-ऑफ ठेवण्यात आलेला नाही.

प्रत्येक पेपरमध्ये किमान किती गुण असावेत याचाही उल्लेख नाही. जे विद्यार्थी वार्षिक किमान १७ लाख रुपये शुल्क भरू शकतात असे विद्यार्थी मोजके गुण मिळवूनही खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवू शकले आहेत. या वृत्तामध्ये एक उदाहरणही देण्यात आले आहे. एका विद्यार्थ्यांला फिजिक्समध्ये २, केमिस्ट्रीमध्ये ४ आणि बायोलॉजी विषयात १३९ गुण मिळाले. तरीसुध्दा त्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. गेल्यावर्षी ६.१ लाख विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेत उत्तीर्ण झाले.

एमसीआयच्या सुधारित अधिसूचनेने घातला घोळ
पीसीएममध्ये ५० टक्के गुण असलेला विद्यार्थीच वैद्यकीय किंवा दंत अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी पात्र ठरू शकतो असा निकष होता. परंतु नगण्य गुण मिळवूनही शेकडो विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळाला यामागचे कारण मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) काढलेली सुधारीत अधिसूचना आहे. त्यात पीसीएममध्ये किमान ५० टक्के गुण अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे. या अधिसूचनेत एमसीआयने तातडीने बदल केला पाहिजे असा सल्ला शिक्षणतज्ञांनी दिला आहे.

अधिक वाचा : मराठी माध्यमातील भुगोलाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे

ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी काळाच्या पडद्याआड

रिटा भादुरी
रिटा भादुरी

ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अल्पशा आजाराने रिटा यांचे निधन झाल्याची माहिती अभिनेते शिशिर शर्मा यांनी दिली आहे. त्या ६२ वर्षांच्या होत्या. टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रिटा यांची ओळख होती.

निमकी मुखिया’ या मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मूत्रपिंडाची समस्या असल्याने त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. आरोग्याची समस्या असतानाही त्या नियमित शूटिंगला जात आणि शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेत सेटवरच आराम करत होत्या.

‘वृद्धापकाळात होणाऱ्या आजारांच्या भीतीने काम सोडून देणे मला पटत नाही. सतत काम करणे आणि अभिनयात व्यस्त राहणे मला आवडते. आजाराविषयी सतत विचार करण्यापेक्षा स्वत:ला कामात व्यस्त ठेवणे मला महत्त्वाचे वाटते,’ असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. रिटा यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी मुंबईतील अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘अमानत’, ‘एक नई पहचान’, ‘बायबल की कहानियाँ’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. तर ‘सावन को आने दो’, ‘राजा’, ‘विरासत’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

अधिक वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ के डॉ. हंसराज हाथी का निधन

Essel plant to generate power from waste in Maharashtra

Power from waste in Maharashtra

Essel plant to generate power from waste in Maharashtra

New Delhi: Essel Infraprojects Ltd (EIL) will construct Maharashtra’s first Waste to Energy (WtE) plant with a capacity of 800 tonnes of waste in, it was announced on Monday.

Shipping Minister Nitin Gadkari, Railway Minister Piyush Goyal and Chief Minister Devendra Fadnavis, besides other dignitaries were present at the groundbreaking ceremony for the plant performed here this afternoon.

This will be EIL’s first in the state fter implementing similar WtEs in Jabalpur (Madhya Pradesh), Ranchi and Amritsar, and the Nagpur project is scheduled to be operational within two years, said Essel Group Chairman Subhash Chandra.

For the purpose, the EIL has set up a subsidiary – the Nagpur Solid Waste Processing & Management Pvt. Ltd, to develop the project with an investment of Rs 219 crores.

Besides the Nagpur Municipal Corporation (NMC) will contribute Rs 70 crore as viability gap funding to execute the project under the Swwachh Bharat Mission.

Once operational, it will treat 80 tonnes of the total 1,100 tonnes wastes generated in Nagpur city, Chandra said.

The NSWPMPL will also operate and maintain the plant for 13 years and the Nagpur Municipal Corporation (NMC) will pay a tipping charge of Rs 225 per tonnes to be increased by 4.5 percent annually.

The NSWPMPL will generate its revenues from the Maharashtra State Electric Distribution Company Ltd and recover its investments.

The Essel Infraprojects ltd. will also operate existing landfill site, develop two more and operate and maintain them for 13 years, ensuring mitigation of fires, air, and ground water pollution.

According to the recent Swachh Sarvekshan Survey, 2018, of the 500 top Indian cities on the basis of cleanliness and other aspects, Nagpur ranked 55 out of the total 434 cities surveyed.

ALSO READ : महाराष्ट्र में किसानों का आज से दूध आंदोलन

State Government to set up sickle cell unit at GMCH, Nagpur

GMCH ,Nagpur

Nagpur: There has been a long pending demand to set up advanced centre for sickle cell treatment at Government Medical College and Hospital (GMCH). Similar issue was also raised on Monday during the ongoing monsoon session of state assembly.

As the issue came up in assembly, the state government took a firm move to ahead in this direction and announced to arrange for sickle cell diagnostic and treatment facilities, including the pre-natal diagnosis, at GMCH paediatrics department. This will be a temporary set up until the sickle cell Centre for Excellence is established at GMCH.

Making an announcement to this regard, state medical education minister Girish Mahajan announced that the department will be provided the required equipment and manpower within a month. Mahajan was replying to the issued raised by MLA Anil Sole.

Paediatrics department head Dr Deepti Jain will be in charge of the project. She used to run a similar project ten years ago when she was a professor at GMCH. The project was shut after she was transferred elsewhere.

“Diagnosis, prevention and management of sickle cell anaemia is major project of Council of Scientific and Industrial Research (CSIR). The GMCH facilities will also come under this national project,” said Jain.

The facilities to come up at GMCH include solubility (sicklying), HB electrophoresis, PCR-HPLC and the pre-natal chorionic villus sampling (CVS) tests.

While solubility test, which 90% accurate, can find sickle cells in one’s blood, HP electrophoresis can identify the trait, carrier and the disease itself. The AS and SS gene mean trait and the disease respectively. The PCR-HPLC test reveals the extent of the trait and severity the disease.

Pre-natal diagnosis of CVS test is done during pregnancy to know if foetus has sickle cell anaemia. For this the chorionic villi or cells are taken out and tested for presence of the sickle cell gene. If the test is positive, it is possible to medically and legally terminate the pregnancy.

ALSO READ : Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture on 16th July, 2018 in NEERI Auditorium

हलबा समाजबांधवांचा सरकारला इशारा : महिलांनी थाळी वाजवून वेधले लक्ष

नागपुर :- पावसाळी अधिवेशन सुरु असतांना सोमवार ला हलबा समाजबांधवांनी संघर्ष यात्रेद्वारे पुन्हा एकदा शासनाविरोधातील आक्रोष व्यक्त केला. शेकडो महिलांनी थाळी वाजवून संवेधानिक अधिकार मिळवून देण्याची मागणी बुलंद केली. समाजाला न्याय द्या अन्यथा निवडणूक काळात प्रचारासाठी फिरकू देणार नाही, असा इशारा ही मोर्चेकऱ्यांनी शासनाला दिला आहे.
राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे गोळीबार चौकातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हातात पिवळे झेंडे हातात घेतलेले पुरुष आणि ताट – वाटी घेऊन महिला घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. भर पावसातच पिवळ्या वादळाने आगेकूच केली. शासन व राजकारण्यांच्या विरोधात घोषणा करीत मोर्चा पुढे पुढे सरकत असताना चिटणीसपार्क येथे पोलिसांनी मोर्चा रोखला. महिलांनी तिथेच ठाण मांडल्याने चौकाच्या चारही बाजूची वाहतूक खोळंबली होती. “मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. पण, अजूनही शासनादेश काढण्यात आला नाही. सरकारने हलबा जमातीचा विश्‍वासघात केला असल्याने समाजात प्रचंड असंतोष आहे. सत्ताधाऱ्यांना त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणूकीत भोगावे लागतील, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी भाषणातून दिला. ऍड. नंदा पराते, विश्‍वनाथ आसई, दे. बा. नांदकर, प्रकाश निमजे, धनंजय धापोडकर, रेखा बल्लारपुरे, किरण बारापात्रे, गीता जळगांवकर यांच्या नेतृत्वातील मोर्चात शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले होते. त्यात महिलांचा समावेश लक्षवेधी ठरला.

Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture on 16th July, 2018 in NEERI Auditorium

CSIR-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI) organized Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture on 16th July, 2018 in the NEERI Auditorium. The lecture was delivered by the Chief Guest Dr. T. Srinivasu, Professor & Head, Department of Botany, RTM Nagpur University. Dr. (Mrs.) Sadhana Rayalu, Senior Most Scientist, CSIR-NEERI; Dr. A.N. Vaidya, Chief Scientist, CSIR-NEERI; and Prakash Kumbhare, Sr. Principal Scientist, CSIR-NEERI were also present on the dais.
While delivering a lecture on ‘Electronic Herbarium and Digital Biodiversity Database of Nagpur’, Dr. Srinivasu said that digital herbarium is more advantageous than conventional herbarium as it greatly increases the user interaction. Conventional herbarium also leads to loss of biodiversity, he added. He briefed about the user-friendly software DELTA (Description Language for Taxonony), which is being used worldwide to develop digital databases of plants. He informed that Mumbai has the richest biodiversity in Maharashtra having 165 families for plants, whereas Nagpur has 120 families of plants. He stated that digital databases of plants for Mumbai, Nagpur and Chandrapur have been developed. Dr. Srinivasu said that DELTA also helps in finding out endemic, non-endemic, rare or threatened species of plants. Dr. Srinivasu informed that Spigelia anthelmia has recently been reported from Mumbai and Nagpur, which has medicinal properties. The digital databases of plants are helping to prepare study material for various universities curricula of Botany, he added.
In her welcome address, Dr. (Mrs.) Sadhana Rayalu, Senior Most Scientist, CSIR-NEERI outlined the significant contributions of late Dr. Ashok S. Juwarkar. She said that the research work done by Dr. Juwarkar laid a new foundation in the area of agriculture and environment, and NEERI is continuously progressing in this area. She also briefed about other significant contributions of CSIR-NEERI. Dr. A.N. Vaidya, Chief Scientist, CSIR-NEERI introduced the Chief Guest. Prakash Kumbhare, Head, R&D Planning Division proposed a vote of thanks and Ms. Akanksha conducted the proceedings.

साइबर कैफे में छापामार कार्रवाई में 16 आरक्षित टिकट सहित 1.15 लाख रुपए जब्त – आरपीएफ की कार्रवाई

नागपुर :- शहर के वैशाली नगर में एक साइबर कैफे में चल रहे रेल की आरक्षित टिकट की काला बाजारी का रेलवे आरपीएफ ने छापा मारकर 16 रेलवे टिकट व नकदी सहित करीब 1 लाख 15 हजार रुपए का माल जब्त किया है I इस कार्रवाई में आरोपी रूपेश मेश्राम के खिलाफ कार्रवाई की गई, कैफे का संचालक रूपेश मेश्राम फरार बताया जा रहा है।
प्राप्त जानकारी के अनुसार गुप्त सूचना के आधार पर वैशाली नगर के मौर्या साइबर कैफे पर छापा मारा, छापे के दौरान रुपेश दुकान में नहीं था। तलाशी के दौरान दुकान एवं कम्प्यूटर सिस्टम से 61,050 रुपए के कुल 16 टिकट अवैध तरीके से बानाए पाए गए। इस दुकान से 16 टिकटों के अलावा कम्प्यूटर सिस्टम, नगद  560 रुपए व मोबाइल जब्त किया गया। पुलिस ने आरोपी रूपेश मेश्राम की खोजबीन की, लेकिन उसका कुछ भी पता नहीं चल पाया। की आरपीएफ ने तलाशी लेकर अवैध रेल आरक्षित टिकट जब्त किए। कार्रवाई के बाद मोतीबाग स्थित आरपीएफ थाने में फरार आरोपी रूपेश मेश्राम के खिलाफ धारा 143 रेलवे अधिनियम के अंतर्गत  मामला दर्ज किया गया है। रेलवे मंडल सुरक्षा आयुक्त आरपीएफ नागपुर के वरिष्ठ अधिकारी आशुतोष पाण्डेय के निर्देशन एवं  एके स्वामी के मार्गदर्शन में  कार्रवाई की गई। मोतीबाग आरपीएफ थाना प्रभारी गणेश गरकल  के नेतृत्व में  प्रधान आरक्षक उषा बिसेन, के.पी. गवली, प्रकाश राइसेड़ाम, राहुल सिंह, एस.के. नेवारे आरक्षक प्रदीप गाढवे और  बंशी हलमारे आदि ने कार्रवाई में सहयोग किया।

टीम वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) में है अकूत क्षमता : श्री पीयूष गोयल

श्री नितिन गडकरी की प्रमुख उपस्थिति में “MISSION : WCL 2.0” का विधिवत शुभारम्भ  नागपुर :- वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) की टीम में अपना लक्ष्य प्राप्त करने की अद्भुत और अकूत  क्षमता है. इस टीम ने जो भी लक्ष्य तय किया है,उसे अवश्य पूरा किया है. पिछले चार वर्षों में कम्पनी कर्मियों ने सराहनीय कार्य-निष्पादन कर वेकोलि को नयी पहचान दिलायी है. उक्त उद्गार श्री पीयूष गोयल, माननीय केन्द्रीय वित्त,रेल,कोयला एवं कोर्पोरेट अफेयर्स  मंत्री ने आज यहाँ व्यक्त किये. होटल सेंटर पॉइंट में मिशन:डब्लूसीएल 2.0 का विधिवत शुभारम्भ करते हुए उन्होंने समारोह में कहा कि, उत्पादन-उत्पादकता एवं सीएसआर सभी मोर्चों पर वेकोलि ने अच्छा काम किया है.
अध्यक्षीय सम्बोधन में श्री नितिन गडकरी, माननीय केन्द्रीय भूतल परिवहन, राज मार्ग, जल सम्पदा, नदी विकास एवं गंगा पुनरुथान मंत्री ने कहा कि, वेकोलि की टीम का उत्साह देख कर उन्हें बहुत ख़ुशी होती है. श्री गडकरी ने कहा कि, यह कोयला कम्पनी हर बार कुछ नया और जनहितकारी कार्यों के लिए जानी जाने लगी है; चाहे वह इको माइन टूरिज्म हो या रेत-निर्माण या खदानों से निकले पानी का सदुपयोग .
महाराष्ट्र के माननीय वित्त मंत्री श्री सुधीर मुंगनटीवार, रामटेक के सांसद श्री कृपाल तुमाने एवं राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे की प्रमुख उपस्थिति में स्वागत भाषण वेकोलि के अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक श्री राजीव रंजन मिश्र ने किया. श्री मिश्र ने इस मिशन के बारे में विस्तृत जानकारी भी दी.इस अवसर पर निदेशक गण डॉ. संजय कुमार, श्री एस.एम.चौधरी, श्री टी. एन. झा  एवं सीवीओ श्री अशोक लभाने उपस्थित थे. उल्लेखनीय है कि, कम्पनी के विकास हेतु उच्च प्रबंधन द्वारा पिछले 6 जून से इस मिशन  के तहत सभी स्तर के कर्मियों को इस अभियान में शामिल कर उनसे सुझाव मांगे गये थे, जिसमें करीब दस हजार सुझाव प्राप्त हुए. इन्हें संकलित कर रचनात्मक सुझावों के आधार पर आगे की योजना बनाई जा रही है. प्रतीक के तौर पर,इनमें से पांच कर्मियों को मंत्रीजी के हाथों सम्मानित भी किया गया.
इसके पूर्व रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में, श्री नितिन गडकरी , श्री पीयूष गोयल एवं महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस एवं ऊर्जामंत्री श्री चन्द्रशेखर बावनकुले की प्रमुख उपस्थिति में वेकोलि और महाजेनको की नई पहल,पाइप कन्वेयर से कोयला परिवहन का डिजिटल उद्घाटन किया गया. इस नई व्यवस्था से वेकोलि की खदानों से महाजेनको के पिट हेड पॉवर स्टेशन तक सुरक्षित कोयला परिवहन के साथ-साथ  पर्यावरण हितैषी भी  होगा. समारोह में, वेकोलि एवं विदर्भ इरिगेशन डेवलपमेंट कारपोरेशन के बीच वेकोलि की कामठी, इंदर और गोंडेगांव खुली खदानों से पानी उपलब्ध करने हेतु एमओयु (MoU) पर हस्ताक्षर भी किये गये.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत रेल्‍वेचा ‘हाय-स्‍पीड’ रेल्‍व कॉरीडोरचा प्रस्ताव विचाराधीन – रेल्‍वे,वित्‍त व कोळसा मंत्री पियूष गोयल

नागपुर :- मुंबई ते नागपूर दरम्‍यान बांधल्‍या जाणा-या समृद्धी महामार्गालगतच रेल्‍वे मंत्रालयाच्‍या पुढाकाराने रेल्‍वे लाईन टाकण्‍याचा प्रस्‍ताव विचाराधीन असून हा ‘हाय-स्‍पीड रेल्‍वे कॉरीडॉर’   झाल्‍यास नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ 5 तासात पार करता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्‍वे मंत्री श्री. पियूष गोयल यांनी आज नागपूर येथे केले. कविवर्य सुरेश भट सभागृहात भारतीय रेल्‍वे व महामेट्रो, महाराष्‍ट्र शासन यांच्‍यात ‘ महामेट्रो-फिडर ट्रेन्‍स’ प्रकल्पाच्या   सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍याच्‍या समारंभाप्रसंगी विशेष अतिथी म्‍हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्तें वाहतूक, महामार्ग व जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय रेल्‍वे मंडळाचे अध्‍यक्ष अश्वनी लोहानी व केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे सचिव श्री. मिश्रा हे सुद्धा यावेळी प्रामुख्‍याने उपस्थित होते.
‘मास रॅपीड ट्रान्झिट सिस्टिम’ (एम.आर.टी.एस.) अंतर्गत नागपूर शहराला वर्धा, भंडारा या ‘सॅटेलाईट सिटी’ ना मेट्रो नेटवर्क मार्फत जोडून या शहरातील प्रवाशांना मेट्रो रेल्‍वे प्रवासाचा जलद अनुभव देणे हा या सामंजस्‍य कराराचा उद्देश असल्‍याचे श्री. गोयल यांनी याप्रसंगी सांगितले. भारतीय रेल्‍वेने मुंबईच्‍या उप-नगरीय वाहतुकीमध्‍ये सुधारणासाठी विक्रमी अशा 67 हजार कोटीच्‍या निधीची तरतूद केली आहे. रेल्‍वेच्या विद्युतीकरणावर प्राधान्‍य दिले जात असून रेल्‍वे विद्युतीकरणामूळे इंधनावर होणारा 12 ते 15 हजार कोटीचा खर्च वाचू शकतो. नागपूरमध्‍ये ई-वाहने(इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने) ई-बस व ई टॅक्‍सीच्‍या माध्‍यमातून चालू झाली असून नागपूरचा हा प्रकल्‍प देशाकरीता पथदर्शी ठरेल, अशी आशाही श्री. गोयल यांनी व्‍यक्‍त केली.
नागपूर महानगरपालिकेच्‍या भांडेवाडी सांडपाणी प्रक्रीया प्रकल्‍पातून प्रक्रिया केलेले पाणी, औष्णिक विद्युत प्रकल्‍पामध्‍ये वापरले जात असल्‍याच्‍या बाबीचा विशेष उल्लेख करतांना श्री.गोयल यांनी ऊर्जा मंत्रालयाच्‍या निर्णयाबद्दल माहिती दिली. औष्णिक विद्युत प्रकल्‍पांच्‍या 50 कि.मी. च्‍या परिसरातील महानगरपालिकांना विद्युत निर्मितीसाठी शहरातील  सांडपाणी प्रक्रीया करून वापरण्‍याचे बंधनकारक केले असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी ‘रेल्‍वेच्‍या महाराष्‍ट्रातील उपलब्‍धी’ या पुस्तिकेचे विमोचनही मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विदर्भ सिंचन विकास महामंडळ व वेस्‍टर्न कोल फिल्‍ड लिमिटेड यांच्‍यात ‘खाणीतील पाण्‍याचे वितरण’ या संदर्भातील एका सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍यात आली. महाराष्‍ट्र शासनाच्‍या महानिर्मितीमार्फत कोळसा खाणीतून पाईप कन्‍व्‍हेयर व्‍दारे औष्णिक विदयुत केंद्रात कोळसा पुरवठा करण्‍याच्‍या प्रकल्‍पाचे ई-भूमीपूजनही यावेळी मुख्‍यमंत्र्याच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. नागपूर महानगरपालिकेच्‍या भांडेवाडी येथील सांडपाणी प्रक्रीया प्रकल्‍पाच्‍या ‘वेस्‍ट टू एनर्जी’ या प्रकल्‍पाचेही ई-भूमीपूजन यावेळी करण्‍यात आले.
वाढत्‍या वाहनांच्‍या संख्‍येमूळे महानगरातील प्रदूषणाची समस्‍याही गंभीर बनली असून यावर ‘विद्युत उर्जेवर संचालित सार्वजनिक  परिवहन व्‍यवस्‍था‘ हा सक्षम उपाय ठरेल, अशी आशा केंद्रीय सडक परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. महामेट्रो व भारतीय रेल्‍वे यांच्‍यात झालेल्‍या सामंजस्‍य करारामूळे नागपूर व नजिकच्‍या शहरांना वातानुकुलित मेट्रो कोचमध्‍ये प्रवास करण्‍याची संधी मिळणार आहे. वर्धा ते नागपूर या मार्गावर बसचे  तिकिट 90 रू. आहे; पंरतु, या एम.आर.टी.एस. सुविधेमूळे हेच अंतर केवळ 35 मिनिटात व 60 रू. तिकिट देऊन पार करता येणे शक्‍य होणार आहे. या मेट्रो कोचमध्‍ये शेतक-याच्‍या शेतमालाची वाहतूकही वाताणूकुलीत यंत्रणेमध्‍ये सुलभरित्‍या होणार आहे. या सुविधेमूळे सिंदी, वर्धा या सारखी शहरे नागपूरशी जोडून सॅटलाईट सिटी मध्‍ये रूपांतरित होतील, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली. डब्‍लू. सी. एल. व महाजेनकोमधून निघणा-या पाण्‍याचा उपयोग 10 हजार एकरजमीन सिंचनाखाली येण्‍यासाठी होणार असून यातील 10 एम.एल.डी. पाणी कोराडी खापरखेडा येथील औष्णिक विद्युत केंद्रात वापरण्‍यात येणार असल्‍याचेही , श्री.गडकरी यांनी  सांगितले.
आज नागपूरात पायाभरणी झालेले नाविन्‍यपूर्ण प्रकल्‍प देशासाठी पथदर्शी ठरतील अशी भावना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्‍यक्‍त केली. पाण्‍याची आर्थिक किंमत ही मोठी असते , जल-प्रदूषण वाढविणा-या   सांडपाण्‍याचा पूर्नवापर करून विद्युत प्रकल्‍पासाठी हे पाणी वापरले जात आहे. महाजेनकोच्‍या व वेकोलिच्‍या खाणींमधून निघणा-या पाण्‍यामूळे 10 हजार हेक्‍टर सिंचन क्षेत्र विकसित होणार आहे. पाईप कन्‍व्‍हेयर व्‍दारे कोळसा खाणीतून कोळश्‍याची वाहतूक करणे शक्‍य असल्‍याने आता जड वाहतूकीची गरज भासणार नाही. यामूळे उच्‍च प्रतिच्‍या कोळश्‍याची उपलब्‍धी होणार असून महाजेनकोने कोळश्‍याच्‍या कमी प्रतीची वाहतूक रोखल्‍याने शासनाचे 1,350 कोटी रूपये वाचले आहेत. यातून विद्युत ग्राहकांवरचा विद्युत बीलाचा भार कमी होण्‍यास मदत होईल, अशी आशा मुख्‍यमंत्र्यांनी व्‍यक्‍त केली. स्‍पॅनिश कंपन्‍यानी मुंबई-नागपूर सुपर एक्‍सप्रेस वे लगत रेल्‍वे लाइन टाकण्‍याचा संदर्भात प्रकल्‍प अहवाल तयार केला असून या अहवालानूसार कार्ययोजनाही सुरू करण्‍यात येईल, अशी माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.
याप्रसंगी रेल्‍वे मंडळाचे अध्‍यक्ष श्री. लोहानी व केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे सचिव श्री. मिश्रा यांनीही आपल्‍या मंत्रालयाच्‍या कामाबद्दल माहिती दिली. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेरमधील खाणीचे आरक्षण हटवून येथील 20 हजार घरांना विस्थापनापासून दिलासा द्यावा, अशी मागणी केंद्रीय उर्जा मंत्र्याकडे यावेळी केली. या कार्यक्रमास रेल्‍वे मंडळाचे अधिकारी, महामेट्रो, महाजेनको तसेच महाराष्‍ट्र शासनाचे अधिकारी, स्‍थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक बहुसंख्‍येने उपस्थित होते.

हरभजन सिंग चा संदेश : सोच बदलो, देश बदलेगा

हरभजन सिंग

हरभजन सिंग चा संदेश : सोच बदलो, देश बदलेगा

रशियातील मास्को येथे काल झालेल्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने क्रोयोशियावर ४-२ ने मात करून फ्रान्सने वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषकावर नव्याने नाव कोरले. फ्रान्स १९९८ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषका आपल्या काबीज केला आहे. खरा विश्चचषक फ्रान्सने जिंकला असला तरी सर्व जगाचे मन हे क्रोयशिया देशाने जिंकले आहे. कारण देखील तसेच आहे.

पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाऱ्या या छोट्याशा क्रोयशिया देशाची लोकसंख्या केवळ ५० लाख इतकीच हा देश नव्वदीच्या दशकात गृह युध्दाने ग्रस्त होता. त्यामुळे सर्वच क्रोयशियन युध्दाच्या छायेत होते. १९९१ मध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या या क्रोयशिया देशाला आपली ओळख निर्माण करण्यासाठी १९९८ सालापर्यंत वाट बघावी लागली. हा छोटा देश विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला असला तरी अख्या जगाच्या मनामध्ये घर करून गेला आहे.

या देशाची चुरशीची कामगिरी पाहता नेहमीच सक्रीय असणार क्रिकेटपटू हरभजन सिंग ने एक भावुक ट्विट केले आहे. आणि हे ट्विट करत त्याने देशातील सर्व नागरिकांना संदेशदेखील दिला आहे. हरभजनने ट्विट मध्ये असे लिहले आहे की, केवळ ५० लाख इतकी लोकसंख्या असणारा देश विश्वचषक स्पर्धेत फायनलपर्यंत पोहचतो, आणि आपल्या १३५ करोड देशाची लोकसंख्या हिंदू-मुस्लिम खेळत आहे. या भावुक ट्विटसोबत हरभजन सिंग ने ‘सोच बदलो, देश बदलेगा’ असा संदेश देखील दिला आहे.

हरभजन सिंग ने हे असे ट्विट करून देशात पसरलेल्या दुषीत वातवरणाची नागरिकांना जाणीव करून दिली आहे. रोज एक ना एक तरी हिंदू-मुस्लिमच्या लढ्यांची घटना ऐकायला मिळते.

ALSO READ :BREAKING: France Win World Cup 2018

Huawei expected to launch a phone with four cameras in India

Huawei expected to launch a phone

Huawei is set to launch the Nova 3 in China on July 18, the company confirmed a couple of weeks ago. Ahead of the launch, Huawei has listed the Nova 3 on a Chinese retail website, revealing the complete specs of the phone. The price of the handset, however, is still a secret. Huawei will be revealing the price of the Nova 3 on July 18 in China.

Soon after the China launch, Huawei is expected to launch the Nova 3 in the Indian market on July 26, reveals a company teaser.

Huawei has teased that the company will be launching a new device in India on July 26. The company, however, hasn’t confirmed the name of the device. The teaser doesn’t reveal any details about the upcoming device, apart from the fact that the phone will come with four cameras.

The teaser reads as follows — “A phone that can make you do more. Cameras that can fourfold your view. Four-in-one is #Coming4You!”

In the teaser, It clearly mentions that the upcoming phone will sport four cameras, two on the rear panel and two on the front. The Nova 3 comes with four cameras, two cameras on the rear and two on the front.

No further hardware details about the upcoming phone has been confirmed by the company. The phone that will be launching on July 26 will be an Amazon exclusive product. This bit of information has been confirmed by both Huawei and Amazon via an official teaser.

Meanwhile, some reports also claim that, alongside the Nova 3, the Chinese smartphone maker will also launch another phone called the Nova 3i in India on the same day. However, in the teaser, Huawei talks about the launch of only “A phone” with four cameras, which hints at only the Nova 3.

ALSO READ : Telecom Commission approves net neutrality

BrahMos missile successfully test-fired under extreme conditions

BrahMos missile

India’s supersonic cruise missile BrahMos was test fired at 10.18 AM from Odisha’s Chandipur range launch pad today (July 16) under extreme conditions.

The test was conducted in order to increase the longevity of its life.

BrahMos Aerospace, a joint venture between India’s Defence Research and Development Organisation and NPOM of Russia, is responsible for designing, developing and producing the missile.

The test-firing to “validate service life extension” of the missile will take place from a test range at Chandipur in Odisha in the third week of July, Sudhir Kumar Mishra, chief of BrahMos-Aerospace.

“Recently, we demonstrated the vertical dive capability of BrahMos. This can be used against targets in mountains and also against aircraft carriers,” he said.

A version of the missile with vertical launch capability for use in mountainous areas and against aircraft carriers will be ready soon, Mishra said, adding that a lighter version of air-launched BrahMos is at the drawing board stage.

ALSO READ : भारत करणार रशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी

Nagpur Weather

Nagpur
haze
24 ° C
24 °
24 °
53 %
1kmh
1 %
Fri
24 °
Sat
32 °
Sun
35 °
Mon
35 °
Tue
32 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...