नागपुर :- उपराजधानी के रेलवे स्टेशन की तरह अब नागपुर गणेशपेठ बस स्टैंड से भी यात्रियों की सुविधा हेतु प्री-पेड ऑटो सेवा शुरू की जानेवाली है I जिसका शुभारंभ यातायात विभाग व आरटीओ की ओर से किया जाएगा। ख़ास बात यह है की आरटीओ से किराया प्रमाणित रहने से किसी भी यात्री के साथ किराए को लेकर ठगी नहीं होगी। गणेशपेठ बस स्टैंड से सैकड़ों बसें विभिन्न दिशाओं में चलती हैं। 40 हजार से ज्यादा यात्री प्रतिदिन यहां से आना-जाना करते हैं। नागपुर आने वाले यात्री शहर के भीतर जाने के लिए स्थानीय वाहनों पर निर्भर रहते हैं। समय पर शहर बस सेवा नहीं मिलने से अधिकांश यात्री ऑटो पर निर्भर हो जाते हैं और अक्सर धोखाधड़ी की शिकायतें मिलती हैं।
जिसे ध्यान में रखते हुए यातायात विभाग ने आरटीओ की मदद से बस स्टैंड के बाहर प्री-पेड ऑटो सुविधा शुरू करने की पहल की है। इससे एक ओर ट्रैफिक समस्या से राहत मिलेगी, वहीं बाहर से आने वाले यात्रियों की लूट भी नहीं होगी। यहां से इंदोरा, आरटीओ ग्रामीण, कोराड़ी मंदिर, पॉवर ग्रिड चौक, मनीष नगर, बेसा, पारडी नाका, कलमना मार्केट, मेडिकल, एयरपोर्ट आदि जगहों के लिए किराया प्रति किमी के हिसाब से निर्धारित किया गया है।
नवी दिल्ली – नुकतीच २०१८ च्या आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून अवघ्या क्रिकेटविश्वात ओळखल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तानचा सामना १९ सप्टेंबरला होणार आहे.
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघाना आशिया चषकात सरळ प्रवेश मिळाला आहे. तर सहाव्या स्थानासाठी हाँगकाँग, मलेशिया, नेपाळ, ओमान, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरात या संघामध्ये क्वालिफायर लढत होणार आहे. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर जिंकणारा देश अ गटात तर बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतील. आशिया चषकाचा अंतिम सामना २८ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
कर्नाटकातील मणिपाल येथील कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयात एक दुर्मीळ रक्तगटाची व्यक्ती सापडली आहे. या रक्तगटाचे नाव पीपी अथवा पी नल फेनोटाईप असे आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार असा रक्तगट असलेली ही देशातील पहिलीच व्यक्ती आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णाला रक्ताची तातडीने गरज होती.कस्तुरबा रुग्णालयातील ब्लड बँकेत रुग्णाचा रक्तगट माहित करून घेण्यासाठी सॅपल पाठवले. डॉक्टरांनी रक्त तपासले मात्र त्यांना रक्तगटाबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी एका पाठोपाठ एक असे 80 वेळा सॅपल पाठवले. पण रुग्णाच्या रक्तगटाचा काही शोध लागला नाही. या प्रकारामुळे डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटले. संबंधित रुग्णाच्या रक्त गटाचा शोध लावण्यासाठी रक्तासंदर्भातील आजारांची देखील तपासणी व चौकशी झाली. या कामासाठी डॉक्टरांचे एक पथकच कामाला लागले होते. पण त्याच्या हाती काहीच लागले नाही.
शेवटी डॉक्टरांनी त्या रुग्णांचे रक्त तपासणीसाठी इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरेंस लॅबरोटरी (आयबीजीआरएल) ब्रिस्टर, इंग्लंड येथे पाठवले. या लॅबने संबंधित रुग्णाच्या रक्ताचा गटाचा शोध लावला. हे रक्तगट पीपी फेनोटाइप सेल्स या नावचे असल्याचे लॅबने सांगितले.
भारतात अशा प्रकारचा रक्तगट सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे डॉ.पूर्णिमा बलिगा यांनी सांगितले. अशा प्रकारचा रक्त गट शोधून काढल्याबद्दल डॉ.बलिगा यांनी ब्लड बँकेचे देखील कौतुक केले आहे. या रक्तगटाबद्दल अधिक माहिती देताना प्राध्यापक शामी शास्त्री म्हणाले की, रुग्णाच्या शरीरात अतिशय दुर्मीळ असलेला रक्तगट म्हणजे पी नल आणि ऐंटी पीपी 1 पीके ऐंटी बॉडी रक्त होय. ज्या रुग्णाच्या शरीरात हा रक्त गट सापडला त्याच्यावर अखेर रक्ताशिवाय शस्त्रक्रिया करण्यात आली.
While for a few months now, we’ve all been eagerly waiting for Priyanka Chopra to start work in Bharat with Salman Khan, but it has now been reported that she has opted out of the film citing personal reasons.
There were rumours doing the rounds of an impending wedding with singer-actor Nick Jonas, but now it seems there is a spark of truth in that.
Director Ali Abbas Zafar tweeted on 27 July and informed us about Chopra quitting the film. He also hinted at the reason behind this decision to be “very special”.
Yes Priyanka Chopra is no more part of @Bharat_TheFilm & and the reason is very very special , she told us in the Nick of time about her decision and we are very happy for her … Team Bharat wishes @priyankachopra loads of love & happiness for life ???
Priyanka Chopra and Nick Jonas received much media attention during their recent visit to India where they were seen spending time together and making numerous appearances at many social events. They later went for a trip to Goa with Chopra’s family and relatives that also included actress Parineeti Chopra.
While Chopra opts out of Bharat, she is already doing Shonali Bose’s film The Sky is Pink along with Farhan Akhtar and Zaira Wasim. The entire star cast of the film had declared their induction to the project by sharing a picture of the film’s script on social media.
Bharat also stars Tabu, Disha Patani, Sunil Grover in pivotal roles with Salman Khan in the lead part.
The film went on floors recently, and both Salman Khan and Disha Patani have already begun the shooting schedule. The first schedule includes shooting for a grand circus sequence; Ali Abbas Zafar shared a sneak peek of the same on social media featuring Salman.
Bharat is a remake of the 2014 Korean film Ode to My Father and is slated to release during Eid 2019.
मला हवे तर मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते, परंतु मुख्यमंत्री बनण्याची आता त्यांची इच्छा नाही, कारण मला कोणत्याही बंधनात अडकायचे नाही, असं वक्तव्य भाजप खासदार हेमामालिनी यांनी केलं आहे. बांसवाडा येथील प्रवासादरम्यान त्या बोलत होत्या.
उत्तर प्रदेशच्या मथुरा येथून भाजपच्या खासदार झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांना प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारला. ‘मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर ती स्वीकारणार का?’ असे विचारता त्या म्हणाल्या, ‘मला मुख्यमंत्री बनण्याची हौस नाही, पण मला हवे तर मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते, परंतु त्यामुळे मला मनाप्रमाणे कुठेही फिरता येणार नाही’. असे उत्तर हेमा मालिनी यांनी दिले.
हेमामालिनी म्हणाल्या, ‘मी मतदारसंघात खूप काम केलं आहे. मला कृष्णनगरी येथील बृजवासी लोकांसाठी काम करायला खूप आवडते.’ बॉलिवूडची ओळख हेमा मालिनी यांना खासदार बनण्यासाठीदेखील उपयोगी पडली, असंही त्या म्हणाल्या.
नागपूर: विदर्भातील शिर्डी अर्थात वर्धा रोड स्थित प्रसिद्ध साईबाबांच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर दीड किलो सोन्याचा हार अर्पण करण्यात आला आहे. श्री साईबाबा सेवा मंडळ आणि भक्तांनी दान केलेल्या देणगीतून हा सोनेरी हार साकारण्यात आला आहे, अशी माहिती संस्थानचे सचिव अविनाश शेगावकर यांनी दिली.
शिर्डीप्रमाणेच वर्धा मार्गावरील साई मंदिरात भाविकांची दररोज गर्दी असते. विशेषत: प्रत्येक गुरुवारी येथे विदर्भातून भाविक येतात. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. मंगलकलश यात्रेने सकाळी ६ वाजता उत्सवाची सुरुवात झाली. यानंतर साईबाबांची पूजा करून सकाळी ७ वाजता सोन्याचा हार अर्पण करण्यात आला. सकाळी १० वाजता पालखी मिरवणूक निघत असून, दुपारी १२ वाजतापासून महाप्रसाद वितरण करण्यात येईल, अशी माहिती शेगावकर यांनी दिली.
सरकार ने आयकर रिटर्न दाखिल करने की समयसीमा एक महीने बढ़ाकर 31 अगस्त, 2018 कर दी है। वित्त मंत्रालय का कार्यभार देख रहे पियूष गोयल ने इसकी जानकारी देते हुए करदाताओं से बढ़ी हुई मियाद के अंदर रिटर्न फाइल करने का आग्रह किया। वित्त मंत्री ने ट्विटर पर लिखा, ‘इनकम टैक्स (रिटर्न) जमा कराने की आखिरी तारीख 31 जुलाई से बढ़ाकर 31 अगस्त 2018 कर दी गई है। मैं करदाता से तय तारीख तक इनकम टैक्स (रिटर्न) जमा करने, कानून का पालन करनेवाले नागरिक के तौर पर अपना कर्तव्य पूरा करने और राष्ट्र निर्माण में अपना योगदान देने का आग्रह करता हूं।’
The last date for submission of income tax has been extended from 31st July to 31st August 2018, I request every taxpayer to submit their income tax by the due date, fulfil their duty as a law-abiding citizen and contribute in the nation building.https://t.co/f775e9sfsy
इससे पहले वित्त मंत्रालय ने ट्वीट के जरिए रिटर्न फाइलिंग की डेट बढ़ाने की सूचना दी थी। इसमें कहा गया,’मामले पर विचार करते हुए सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सेज (सीबीडीटी) ने उद्धरित श्रेणी के करदाताओं (said categories of taxpayers) के लिए आयकर रिटर्न फाइल करने की नियत तिथी 31 जुलाई 2018 से बढ़ाकर 31 अगस्त 2018 कर दी।’
Upon consideration of the matter, the Central Board of Direct Taxes (CBDT) extends the ‘Due Date’ for filing of Income Tax Returns from 31st July, 2018 to 31st August, 2018 in respect of the said categories of taxpayers.
ध्यान रहे कि पिछले साल तक देर से रिटर्न फाइल करने पर कोई जुर्माना नहीं लगता था, लेकिन इस वर्ष से जुर्माने का प्रावधान कर दिया गया है। हालांकि, यह प्रावधान आकलन वर्ष (असेसमेंट इयर) 2018-19 से ही लागू होगा। अब जब रिटर्न फाइल करने की मियाद बढ़ाकर 31 अगस्त कर दी गई है तो 1 सितंबर से रिटर्न फाइल करनेवालों पर ही जुर्माना लगाया जाएगा। 31 जुलाई की पहले की मियाद के मुताबिक 1 अगस्त से जुर्माना लागू हो जाता, लेकिन 31 अगस्त तक रिटर्न फाइल करने की छूट मिलने के बाद अब जुर्माना लगाने की शुरुआत भी एक महीने बाद यानी 1 सितंबर 2018 से होगी।
Prof. Nageshwar Rao, a renowned Professor of Management and who served as Vice Chancellor of various universities earlier has been appointed by the President of India as Vice Chancellor of Indira Gandhi National Open University (IGNOU) New Delhi.
He joined today at IGNOU New Delhi. He worked as Professor of Management at various universities like University of Allahabad, Banaras Hindu University, Vikram University, Ujjain for more than 26 years. He had more than 170 Research Papers published, 37 Ph.Ds awarded under his guidance and 8 popular books published.
He was Vice Chancellor of Uttar Pradesh Rajarshi Tandon Open University, Allahabad (2008 to 2011). He was also Vice Chancellor of Uttarakhand Open University (2016 to 2018) and Incharge Vice Chancellor of IGNOU (2014 to 2016). Besides, he was Pro-Vice Chancellor of IGNOU during (2013-2014). He was presented with several awards. With rich experience in Management and Open University system, he will give a new direction to IGNOU, the premier distance education Institute in the Country.
नागपुर :- महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची संपूर्ण माहिती येत्या पाच दिवसांत समितीपुढे सादर करा, असे निर्देश जुन्या निरुपयोगी बसेसच्या विल्हेवाटीसाठी गठीत तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी दिले.
मनपाच्या चालविण्यायोग्य नसलेल्या २३० बसेसच्या विल्हेवाट लावण्यासंदर्भात गुरूवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत समिती सदस्या अर्चना पाठक, सदस्य नितीन साठवणे, मनपाचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, तांत्रिक सहायक योगेश लुंगे, परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, परिवहन श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, लेखा अधिकारी विनय भारद्वाज आदी उपस्थित होते.
संपूर्ण शहरात सेवा देणा-या सुमारे २३० बसेस निरुपयोगी ठरल्या आहेत. शहरातील मनपाच्या विविध डेपोमध्ये या बसेस आहेत. या बसेसची सद्याची स्थिती दर्शविणारी विस्तृत माहिती, प्रत्येक डेपोमधील बसेसची संख्या, त्यांचे इंजीन नंबर आदी ३० जुलैपर्यंत समितीपुढे सादर करा, असे निर्देश समिती अध्यक्ष भिसीकर यांनी दिले. मनपाच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची ‘ऑफसेट व्हॅल्यू’ काढण्यासाठी समितीने राज्य परिवहन महामंडळाला मागणी केली होती. मात्र महामंडळाकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही. त्यामुळे शासकीय इन्शुरन्स कंपनीकडून ही ‘ऑफसेट व्हॅल्यू’ काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
‘ऑफसेट व्हॅल्यू’, ई-टेंडरिंग आदी प्रक्रिया येत्या १५ दिवसांत तयार करून पुढील सभेत ते सादर करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही समिती अध्यक्ष भिसीकर यांनी व्यक्त केला.
शहरातील विविध भागात भंगारात निघालेल्या प्रत्येक बसेसची विस्तृत माहिती काढून त्यानंतरच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. निरुपयोगी ठरलेल्या बसेसच्या विक्रीसंबंधीच्या प्रक्रियेमध्ये गोपनियता कायम राहावी, याकडे लक्ष देण्यात यावे, असे समिती सदस्य नितीन साठवणे यांनी सांगितले.
नागपूर : शहरातील उत्तर अंबाझरी आणि वर्धा मार्गावरील मेट्रो मार्गालगतच्या घरांची तीन मीटर जागा पदपथासाठी महापालिका अधिग्रहीत करणार असून तशा नोटीसही घरमालकांना पाठवण्यात आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे, घरमालकांना या जागेचा मोबदला मिळणार नाही.
शहरात सध्या ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्य नगर या दरम्यान मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गालगतचे रस्ते अरुंद झाले असून काही ठिकाणी पदपथही मेट्रोच्या कामासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते आणि नवीन पदपथ तयार करण्यासाठी महापालिकेने मेट्रोमार्गालगतच्या घरमालकांना त्यांची तीन मीटर जागा महापालिकेला देण्यासंदर्भात नोटीस पाठवल्या आहेत. उत्तर अंबाझरी आणि वर्धा रोडवरील घर मालकांनाना यासंदर्भात नोटीस प्राप्त झाले आहेत. १ जुलैला पाठवलेल्या या नोटीसवर नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांची स्वाक्षरी आहे. मेट्रो कॅरिडोरअंतर्गत येणाऱ्या भूखंडासमोरील ३ किमी. रुंदीची जागा पदपथ मार्गासाठी नि:शुल्क द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाच्या ९ जून २०१७ च्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे.
दरम्यान, या जमीन अधिग्रहणाला उत्तर अंबाझरी मार्गावरील घरमालकांनी विरोध केला आहे. या नागरिकांनी ही जागा भाडेपट्टीवर घेतली होती व त्यासाठी रक्कमही शासनाला दिली होती. आता निशुल्क जागा कशी द्यायची असा सवाल या नागरिकांनी केला आहे. पीडित घरमालकांची २२ जुलै रोजी बैठक झाली. त्याला अजित दिवाडकर, एन.सी. चांडक, अॅड. श्रीधर पुरोहित, सेनाड यांच्यासह इतरही नागरिक उपस्थित होते, असे महापालिकेची नोटीस प्राप्त झालेले दिवाकर टोळे यांनी कळवले आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील घरे अनेक वर्षांपासूनची असून त्याच्या संरक्षक भिंती या निर्णयामुळे तोडल्या जाणार आहेत.
काही घरांची अंगणाची जागा जाणार आहे. कष्टाने उभारलेली आणि निवृत्तीनंतरचे दिवस या घरात शांततेने काढण्याचा निश्चय करणाऱ्यांना त्यांच्या घराची जागा जाणे हा धक्का आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ला इंग्लंडच्या बार्मी आर्मीकडून २०१७ आणि २०१८ या वर्षासाठी ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यासंदर्भातील माहिती बीसीसीआयने बुधवारी रात्री ट्विटरवरून दिली. यानंतर कोहलीने या पुरस्कराबद्दल आभार मानले आहेत. बार्मी आर्मी हे इंग्लंड क्रिकेटर्सचे फॅनक्लब आहे.
दरम्यान, इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघ १ ऑगस्टपासून पाच दिवसीय कसोटी सामना खेळणार आहे. याआधी एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने सर्वात कमी कालावधीत ३ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता.
The trailer of John Abraham‘s Marathi production, Savita Damodar Paranjpe released on 25 July, making it the filmmaker and actor’s debut in regional cinema.
A tape recorder kicks in at the start and a voice can be heard saying that the recording will provide the answers to all the listener’s questions.
Set in the 1980s the psychological thriller introduces the audience to Kussum and Sharad who are leading the blissful life of newlyweds until Kussum’s behaviour starts becoming unnatural.
Clutching her stomach, writhing in pain, she begins to lose herself gradually and dons the identity of another woman, Savita Damodar Paranjpe.
Sharad, essayed by Subodh Bhave, calls upon his friend Ashok, portrayed by Raquesh Bapat to diagnose his wife but his presence in the house provokes a horrific reaction from Kussum. The trailer reveals that every time Kussum takes off her mangalsutra, she forgets her own existence and becomes the eponymous woman.
The trailer hashes some common thriller tricks, a rocking arm chair and long hair falling over Kussum’s face to imprint the idea that ‘she is possessed.’
Only towards the end of the nearly two and a half minute trailer, is it disclosed that the recording is in fact Kussum’s interview that asks, “Who is Savita Damodar Paranjpe?”
Trupti Madhukar Toradmal portrays the role of the mysterious woman.
Helmed by Swapna-Waghmare Joshi, Savita Damodar Paranjpe is adapted from a play of the same name, written by Shekhar Tamhane. The original play was derived from the incidences that occurred in the life of the woman on whom the titular role is based. Late actress Reema Lagoo essayed Savita’s character in the play.
Savita Damodar Paranjpe stars acclaimed Marathi actor Subodh Bhave of Balgandharva fame, Trupti Madhukar Toradmal, Raquesh Bapat and Pallavi Patil. It is slated to release on 31 August.
The Huawei Nova 3i and Nova 3 Launched in India today, with the company bringing its two new mid-range smartphones to the country. Ankit Yadav, Product Manager, Huawei Consumer Business Group – India is now on stage to unveil the new Nova 3 and Nova 3i. Both the phones have dual cameras on both the front and the back with AI integration, and the display notch that house the sensors and the front camera module. The front cameras of both phones also have HDR Pro. The new Nova 3 and Nova 3i will receive GPU Turbo mode via an OTA update for a more powerful gaming experience, as well as AI-based 4D gaming experience. Both handsets will also come in 128GB storage capacities in India.
HUAWEI NOVA 3, NOVA 3I: PRICE
While the Nova 3 has been launched in India for Rs 34,999 the Nova 3i will cost buyers Rs 20,999. Both the phones will be available for buying from Amazon India. While the Nova 3i will be available for buying from August 7, the Nova 3 will be available from August 23.
HUAWEI NOVA 3, NOVA 3I: SPECIFICATION
The dual-SIM (Nano) Huawei Nova 3 is the company’s latest offering in the mid-range segment. It runs EMUI 8.2 atop Android 8.1 Oreo, and sports a 6.3-inch full-HD+ (1080×2340 pixels) with a 19.5:9 aspect ratio and an 85 percent NTSC colour gamut. The handset is powered by an octa-core HiSilicon Kirin 970 SoC, coupled with a Mali-G72 GPU, 6GB of RAM, and 64GB/ 128GB of inbuilt storage.
In terms of optics, the Huawei Nova 3 bears a vertically aligned dual rear camera setup with a 16-megapixel primary sensor and a secondary 24-megapixel sensor with PDAF and f/1.8 aperture. Front of the smartphone also has a dual camera setup with a 24-megapixel primary sensor, with f/2.0 aperture, and a 2-megapixel secondary sensor. The front camera comes with 3D Qmoji, Huawei’s take on AR-based emojis that iPhone X popularised with the Animoji.
On the other hand, the Nova 3i sports a 6.3-inch full-HD+ (1080×2340 pixels) LTPS panel with a 19.5:9 aspect ratio and 409ppi pixel density. The smartphone is fuelled by an octa-core HiSilicon Kirin 710 SoC, paired with 4GB/ 6GB of RAM and 64GB/ 128GB of onboard storage. Storage on the handset is expandable via microSD card (up to 256GB).
In terms of optics, the Huawei Nova 3i bears a similar vertical dual rear camera setup albeit with a 16-megapixel primary sensor and a 2-megapixel secondary sensor. On the front, the handset gets yet another dual camera module with 24-megapixel primary sensor and a 2-megapixel unit.
State-owned Power Finance Corporation (PFC) has forayed into sewage treatment finance segment by extending Rs 192.79 crore assistance to Nagpur Waste Water Management, a Vishvaraj Group firm.
The funds will be used for establishment of sewage treatment plant in Nagpur, which will sell 150MLD treated sewage water to PFC-funded Khaperkheda & Koradi Thermal Power Stations of Maharashtra State Power Generation (MahaGenco), a first of its kind project in India being executed in compliance of the National Tariff Policy 2016, under PPP (Public Private Partnership) mode, a PFC statement said.
According to the statement, the plant is expected to be commissioned by 2020. The aim of this project is to reduce the stress on fresh sources of water for power generation, by supplying the treated sewage water to power plants for specific secondary uses like ash handling and cooling.
Nagpur Municipal Corporation will also get revenue share from the sale of such treated sewage water to Mahagenco, it added.
नवी दिल्ली : भाजपा पंतप्रधान मोदी ब्रॅण्डच्या विश्वासावर पुन्हा एकदा २०१९ चा रणसंग्राम जिंकण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीला १० महिन्यांचा अवधी शिल्लक असताना भाजपाची तयारी सुरू देखील झालीयं. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनाशी संबंधित सिनेमा रिलीज होतोयं. लोकसभा निवडणुकीआधी हा सिनेमा रिलीज करणं हे भाजपा रणनितीचा एक भाग आहे.
भाजपाची टीम प्रमोशनला
‘चलो जीते है’ हा नरेंद्र मोदी यांच्या जिवनावर आधारित सिनेमा आयुष्यातील गुण शिकवतो असे भाजपा राष्ट्रीय महासचिव कैलाश विजवर्गीय यांनी ट्वीट केलंय.
Saw the movie #ChaloJeeteHain. A very emotional and effective portrayal of a young man born in poverty and deprivation and yet creates hope to live life for others. Extraordinary movie. https://t.co/mDzVvkmUvO
असं असलं तरीही सिनेमा पंतप्रधानांच्या जिवनावर आधारित असल्याचे निर्माता कुठेच अधोरेखित करताना दिसत नाही पण सिनेमाची एक झलक पाहीली तर ते लगेच लक्षात येते.
‘है आग जिनके लहू में
आसमां वो छूते हैं’
चलो जीते हैं… चलो जीते हैं
Watch a touching song from an inspiring story of young Naru, destined to serve the nation. pic.twitter.com/YpOGaFsChh
सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाजपा नेते आणि कार्यकर्ते जय्यत तयारीला लागलेयत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जयंत सिन्हा, राज्यवर्धन राठोड आणि प्रकाश नड्डासहित अनेक बडे नेते या सिनेमाचे ट्वीट करताहेत. भाजपा ऑफिशियल ट्विटर हॅंडलसहित भाजपाच्या अनेक राज्यांच्या ट्विटर हॅंडलवरून हा सिनेमा प्रमोट करण्यात येतोयं. २०१४ लोकसभा निवडणुकीआधीही पंतप्रधान मोंदीवर आधारित बाल नरेंद्र नावाचं कॉमिक्स आलं होतं.
राष्ट्रपती भवनात मंगळवारी या सिनेमाचा विशेष शो ठेवण्यात आला होता. महेश हडावळे निर्मित ‘चलो जीते है’ सिनेमा २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं.
पहिल्या सामन्यात विजयाची संधी हुकलेल्या भारतीय महिला संघाचा सामना गुरुवारी आयर्लंडच्या संघाशी होणार आहे. हॉकी च्या जागतिक क्रमवारीत आयर्लंडचा संघ भारतापेक्षा खालच्या स्थानावर असला तरी त्यांच्या संघाला गवसलेला सूर पाहता त्यांना कमी लेखण्याची चूक करणे भारताला परवडणार नाही.
जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या इंग्लंडच्या संघाला पराभूत करण्याची संधी भारताने पहिल्याच सामन्यात गमावली. उत्तरार्धापर्यंत १-० अशी आघाडी असूनदेखील भारतीय संघाने अखेरच्या टप्प्यात ही आघाडी गमावली. त्यामुळे भारताला पहिल्या साामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
गुरुवारी ‘ब’ गटामध्ये जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेला भारताचा संघ आणि सोळाव्या स्थानावर असलेला आयर्लंडचा संघ असा हा सामना होणार आहे. आयर्लंड संघाने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेवर ३-१ असा विजय मिळवला होता. मात्र, या गटातील सगळ्यात खालच्या क्रमवारीचा संघ असूनही प्रत्येकी एक सामन्यानंतर आयर्लंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे गुरुवारचा भारताविरुद्धचा सामना जिंकून बाद फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न आयर्लंडचा संघ करणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार आहे.
मात्र, गतवर्षी हॉकी विश्व लीगमध्ये याच आयर्लंडच्या संघाकडून भारतीय संघाला २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. परंतु हा पराभव आता इतिहास असून त्याचा बदला घेण्याची संधी म्हणून या सामन्याकडे भारतीय संघ पाहत आहे. भारतीय संघ आता अधिक तयारीसह मैदानात उतरणार असून आयर्लंडला पराभूत करण्याची या संघात क्षमता आहे, असे भारतीय गोलरक्षक सविताने सांगितले. भारतीय संघ आज सामना जिंकल्यास तो गटात अव्वल स्थानी पोहोचणार असून त्यामुळे बादफेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा उंचावणार आहेत.
नागपुर :- (मु. प्रतिनिधि) मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना विखे पाटील यांनी आज सरकारवर घणाघात केला.
ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीही जात विचारून बंदोबस्त लावण्याचा अवमानजनक प्रकार घडला नव्हता. पण मागील ६० वर्षात घडले नाही, ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने ४ वर्षात करून दाखवले आहे. माझ्याकडे विश्वसनीय माहिती आहे की, राज्य सरकारने मराठा आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या जाती विचारल्या आणि मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना शक्यतोवर बंदोबस्तापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जातीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपरायणतेवर, प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा हा प्रकार अत्यंत अश्लाघ्य आहे. मागील ४ वर्षात धर्माच्या आधारे देशभक्ती तपासली जात होती. आता जातीच्या आधारे कर्तव्यपरायणता तपासली जाते आहे. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून, थोडी जरी चाड शिल्लक असेल तर जातीच्या आधारे अधिकाऱ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या प्रकाराबद्दल सरकारने तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.
सरकार अद्याप आंदोलनकर्त्यांकडे का गेले नाही?
मागील ८ दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना आजच्या क्षणापर्यंत सरकार चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांपर्यंत का पोहोचले नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कदाचित मराठा समाज २-४ दिवस आंदोलन करून शांत बसेल, असे सरकारने गृहित धरलेले दिसते. मूक मोर्चानंतर सरकारने मराठा समाजाला केवळ गृहित धरून आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई केली. पण मराठा समाजाला गृहित धरण्याची चूक सरकारने पुन्हा करू नये. सरकारने तातडीने आंदोलनकर्त्या मराठा संघटनांची बैठक बोलवावी आणि मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा हे आंदोलनकर्ते उद्या अख्खा महाराष्ट्र ठप्प पाडतील, हे सरकारने ध्यानात ठेवावे, असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला.
राज्यातील परिस्थितीसाठी सरकार जबाबदार
महाराष्ट्राला ज्वालामुखीच्या तोंडावर उभा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे राज्य सरकार कारणीभूत आहे. एक तर मागासवर्ग आयोग नेमण्यापासून न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत भक्कमपणे भूमिका मांडण्यात प्रत्येक ठिकाणी सरकारने अक्षम्य दिरंगाई केली. दुसरी बाब म्हणजे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मराठा समाजाचा अवमान करणारी आणि मराठा समाजाला शांततेचा मार्ग सोडण्यास उद्युक्त करणारी विधाने केली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर आजच्या परिस्थितीसाठी पूर्णतः केवळ मुख्यमंत्री जबाबदार असून, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.
शिवसेनेची भूमिका दुटप्पी
मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. एकिकडे मराठा आरक्षण देण्यात सरकारने हलगर्जी केल्याचा आरोप करून लोकसभेतून सभात्याग केला जातो, तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री अजूनही सरकारमधील खुर्च्या उबवताना दिसतात. शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या विलंबासाठी मुख्यमंत्री कारणीभूत असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर ‘बोलाचाच भात, बोलाचीच कढी’ पुरे करून त्यांनी आजच्या आज सरकारबाहेर पडण्याची घोषणा करावी, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. शिवसेना यापुढेही सत्तेत कायम राहिली तर शेतकऱ्यांप्रमाणेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही शिवसेनेचा कळवळा बेगडी असल्याचे स्पष्ट होईल, असेही ते पुढे म्हणाले.
नागपुर :- नागपूर महानगरपालिका व आयसीएलईआय-दक्षिण आशिया यांच्यात नुकताच हवामान प्रक्रियेत गती आणण्यासाठी शहरी निम्न उर्त्सजन विकास प्रणाली (अर्बन लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी)च्या अंमलबजावणीसंबंधी सामंजस्य करार करण्यात आला.
आयसीएलईआय-दक्षिण आशिया व यून हॅबिटेट द्वारे युरोपियन कमिशनच्या सहकार्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभात महापौर नंदा जिचकार, आयुक्त वीरेंद्र सिंह, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनावणे, पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक देवेंद्र महाजन, गतिशीलता विभागाचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, जलप्रदाय विभागाचे दीपक चिटणीस, आयसीएलईआयचे उपसचिव व आयसीएलईआय-एसए चे कार्यकारी संचालक इमानी कुमार, आयसीएलईआय-एसए चे उपसंचालक सौम्या चतुर्वेदुला व आयसीएलईआय-एस ए चे प्रकल्प अधिकारी शार्दुल वेंगुरकर उपस्थित होते.
शहरातील कमी उत्सर्जन विकास (एलईडी) प्रणालीला प्रोत्साहन देत हरीतगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन कमी करणे हा अर्बन एलईडीएस प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) अंतर्गत पॅरीस कराराशी हा प्रकल्प संलग्नीत आहे. महापालिका क्षेत्रातील पाणी, दुषीत पाणी, घनकचरा व्यवस्थापन, उर्जा, वाहतूक व नगर रचना यासह सर्व विभागातील उर्जेचा वापर कमी करून त्यातून उत्सर्जीत होणारा हरीतगृह वायू (जीएचजी)चे प्रमाण कमी करण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे.
या प्रकल्पामुळे हवामान बदलाची पुर्वतयारी करता येईल. शहरातील प्रभावित क्षेत्र लक्षात घेउन त्याद्वारा कृती आराखडा तयार करण्यात येईल. प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश असून आधी एका ठराविक ठिकाणी प्रकल्पाची चाचणी घेउन त्यानंतर संपूर्ण शहरात ते लागू करण्यात येईल.
नागपुर :- दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक २८ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत रोज संध्याकाळी ६:३० वाजतासंगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर समारोह नेहमीप्रमाणे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिविल लाईन्स, नागपूर येथे होणार आहे. समारोहामध्ये तीन दिवस शास्त्रीय गायन-वादन आणि संगीत-नाटकाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
दिनांक२८ जुलै रोजी सामवेदातून संगीत हा कार्यक्रम आंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि साथी वाद्यवृंद वकलाकार सादर करतील. आरतीजींनी आपल्या व्यस्त दैनंदिनीतुन वेल काढून या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल तत्काल होकर दर्शवला त्यामुलेच ही संकल्पना साकार होत आहे. या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना रेणुका देशकर, नागपूर यांची आहे
.तसेच सुप्रसिद्ध संगीतकार शैलेश दाणी यानि या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे. डॉ. सुजाता व्यास यांनी या कार्यक्रमाच्या संहिता लेखनासाठी सखोल संशोधन केले आहे. सहकारी वाद्यावृन्दांमधे ज्योति हेगड़े, हुबली (रूद्र वीणा), श्रीकांत पिसे, नागपूर (हारमोनियम), संदेश पोपटकर, नागपूर (तबला), विक्रम जोशी, नागपूर, (माइनर), पलसकर गुरूजी, परभणी (साम-वेद रुचा गायन), श्रीधर कोरडे, नागपूर (पखवाज) यांचा समावेश आहे. संगीताची उत्पत्ति सामवेदातून झाली अशी मान्यता आहे. परंपरेने चालत आलेल्या शास्त्रीय संगीताच्या या परंपरेला दिग्गज कलाकारांनी आपल्या प्रतिभेने समृद्ध केले आहे. ‘सामवेदातून संगीत’ हा कार्यक्रम संगीताच्या उत्पत्ति विषयी जनमानसात असलेले कुतूहल व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. तसेच संगीत अभ्यासकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
दिनांक २९ जुलैला सावनी शेंडे-साठे, पुणे यांचे शास्त्रीय गायन आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तबलावादक पं. शुभंकर बॅनर्जी, कोलकाता यांचे एकल तबलावादन होईल. सावनी शेंडे यानि कुसुम शेंडे, संजीव शेंडे अणि डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे या सर्व गुरुंकडून शास्त्रीय गायनाची दीक्षा घेतली आहे. सावनी यांचे संगीत किराणा अणि ग्वालियर घराण्याचा उत्तम मिलाप आहे. पं. शुभंकर बॅनर्जी यांनी बनारस घराण्याचे पं. माणिक दास यांच्याकडून काही वर्षे संगीत शिक्षण घेतल्यानंतर फारुखाबाद घराण्याचे पं. स्वपन शिवा यांच्याकडून २५ वर्षे संगीताचे पाढे गिरवले. त्यांनी नोबेल शांति पुरस्कार समारोह, फेस्टिवल ऑफ़ इंडिया इन ब्राझिल, द. आफ्रिका, आशियाई फैन्टसी कॉन्सर्ट, जपान तसेच लंडन मधे सिंफनी ऑर्केस्ट्रा सोबत त्यांचे सादरीकरण प्रसिद्ध आहे.
तर दिनांक ३० जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित तसेच प्रमोद पवार दिग्दर्शित संन्यस्त खङग हे मराठी संगीत नाटक मुंबई मराठी साहित्य संघाच्या कलाकारांद्वारेसादर करण्यात येईल. या नाट्यकृतीमध्ये अमोल बावडेकर, संपदा माने, भरत चव्हाण इत्यादी गायक कलाकार भूमिका साकारतील. मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेद्वारे या नाट्यकृतिची पुनार्निर्मिति करण्यात आली आहे. या नाटकाला
८० वर्षांपूर्वी मा. दीनानाथ मंगेशकरांनी संगीत दिले होते. शत जन्म शोधिताना, मर्मबंधातातली ठेव, सुकतातातची जगी या सुप्रसिद्ध काव्यपदांसमवेत अन्य पदांचा सुद्धा या नाट्यकृति मधे समावेश आहे. या संगीत समारोहाची देणगी प्रवेशपत्रिका दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयात दिनांक २३ जुलै पासून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध असेल. सदर प्रवेशपत्रिका समारोहाच्या तिन्ही दिवसांसाठी वैध असून याकरीता प्रति व्यक्ति फक्त रुपये २००/- एवढेनाममात्र देणगी शुल्क ठेवण्यात आले आहे. तरी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाचा रसिकजन आणि नागपूरकरांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन दमक्षेसां. केंद्र, नागपूरच्या वतीने रसिकांणा करण्यात आले आहे.
नागपुर :- (मु. प्रतिनिधि) सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले आहे. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा तयार केला. परंतु, उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथे राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
तथापि, यासंदर्भात संवैधानिक कारवाई पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे. त्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत संवैधानिक प्रस्ताव तयार केला जात आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकार आपल्या अखत्यारितील सर्व बाबी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.
यासोबतच छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून सुमारे 602 अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के शैक्षणिक शुल्काचा परतावा राज्य सरकार देत आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यापैकी दोन वसतिगृहांचे काम अंतिम टप्प्यात आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण उद्योजकांना व्याज परतावा तत्वावर सुलभ कर्ज देणारी योजना सुरू करण्यात आली आहे.
या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार करून त्याला सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत. यावरूनच राज्य सरकारची याबाबतची भूमिका अतिशय स्पष्टपणे अधोरेखित होते.
गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलने, आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न या सर्व बाबी अतिशय दु:खदायी आहेत. राज्य सरकारचे असे स्पष्ट मत आहे की, या योजनांसंदर्भात किंवा इतर बाबींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून येत असतील, तर त्या चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात निर्माण झाला आहे, त्याही बाबतीत चर्चा करून सर्वमान्य असा उचित निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब न करता शासनाशी चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
काही राजकीय नेते या परिस्थितीला आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लावावा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले आहे.
Happy Phirr Bhag Jayegi, the sequel to 2016 hit Happy Bhag Jayegi, is all set to release in theatres on August 24 this year. Before the release, the makers have shared the trailer of Happy Phirr Bhaag Jayegi. While Diana Penty, Jimmy Shergill, Ali Fazal, Abhay Deol and Piyush Mishra will reprise their roles, actor Sonakshi Sinha and Punjabi actor-singer Jassie Gill are joining the cast for the sequel.
The more than two-and-a-half-minute long trailer has a lot happening. While Happy aka Sonakshi Sinha has been kidnapped by some Chinese goons, Jimmy Shergill’s marriage gets called off on the day of the wedding (just like his many other movies) as he too has been abducted by a Chinese gang. Later, Happy runs away from her abductors and the next moment all the characters of the movie find themselves stuck in a mess. Piyush Mishra and his Urdu are once again spot on. Diana Penty and Ali Fazal make a late and a small appearance in the trailer.
Happy Bhag Jayegi was about the adventures of Happy’s (Diana Penty) life after she runs away from her house to be with her musician boyfriend Guddu (Ali Fazal) and accidentally reaches Pakistan. If the narrative of the 2016 situational comedy is anything to go by, the sequel to it might also create ripples of laughter among the moviegoers.
Before releasing the trailer, promos of the film starring Diana Penty and Jimmy Shergill were also shared. The two promos had both Diana and Jimmy in their elements. Later, a motion poster introducing Sonakshi was also released where Diana was yet again wanted and Sonakshi looked pretty disoriented.
Happy Phirr Bhaag Jayegi has been directed by Mudassar Aziz who also directed the first film of the franchise. The film is bankrolled by Anand L. Rai and Krishika Lulla.
नवी दिल्ली : ग्राहकांना ५०१ रुपयांमध्ये जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन रिलायन्स जिओ च्या मान्सून ऑफरनुसार मिळणार असल्याची चर्चा होती. पण हा फोन मिळविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना आता त्यासाठी १,०९५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. ग्राहकांना या फोनसोबत सहा महिन्यांसाठी ५९४ रुपयांचा रिचार्जदेखील करावा लागणार असल्याचे कंपनीच्या नियम आणि अटींमध्ये म्हटले आहे.
दरम्यान फोनच्या बदल्यात घेतले गेलेले ५०१ रुपये ३ वर्षांनतर ग्राहकांना परत दिले जाणार आहेत. मान्सून ऑफर नुसार हा फोन ५०१ रुपयांत मिळेल आणि १०० टक्के ही रक्कम परत मिळेल असेही कंपनीच्या एका नोटमध्ये म्हटले आहे. जिओ फोन यानुसार फ्री होऊन जातो. ही रक्कम नियम आणि अटींनुसार परत केली जाणार आहे.
फिचर्स :
ड्युअल सिम
२.४ इंच QVGA डिस्प्ले
Kai ऑपरेटिंग सिस्टिम
५१२ MB रॅम
४GB इंटरनल स्टोरेज, 128GB पर्यंत वाढणार
२००० mAHबॅटरी
२ मेगापिक्सल रेयर कॅमरा आणि VGA फ्रंट फेसिंग कॅमरा
FM, ब्लूटूथ, GPS, Wi-Fi, NFC सपोर्ट
फेसबुक, यूट्यूब, व्हाट्सअॅप
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी आंदोलकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. कुणीही जीवावर उदार होऊ नका, असेही त्यांनी सूचित केले आहे.
डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी काकासाहेब शिंदे शहीद झाले. या दुःखद घटनेने अंतःकरण पिळवटून निघाले. व्यथित झाले. पण आपल्यालाही आता काळजी घ्यावी लागणार आहे. कारण संवादाने सुटू शकत नाही असा एकही प्रश्न असू शकत नाही.
तुम्ही भव्य मूक क्रांती मोर्चे काढून आपल्या वेदनेला वाचा फोडली. मागण्या मांडल्या आणि आंदोलन कसे असावे याचा जगाला आदर्श घालून दिला. तितक्या तिव्रतेने शासनाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेच्या दृष्टीने पावले उचलली व समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक विकासाच्या दृष्टीने आठ लाखांपर्यंत ईबीसी सवलत, मराठा बांधवांसाठी सारथी ही संस्था निर्माण करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून १० लाखांचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज सरकार भरणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
६०५ कोर्सेससाठी मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तसेच गडकिल्ले संवर्धन व इतर सर्वच मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार काम करीत आहे. मराठा आरक्षणासाठीही राज्य सरकार अनुकूल आहे. लोकशाहीत आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करुन घेण्यासाठी, म्हणणे मांडण्यासाठी आंदोलनाचा हक्क असतोच पण त्यासाठी अनमोल प्राण गमवावे लागणे हे शासन व आंदोलनकर्ते अशा दोघांसाठीही दुर्दैवी आणि दुःखद आहे, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना रोजगाराच्या नावाखाली ‘पकोडे’ विकण्याचा सल्ला दिला. त्याला विरोधकांनी चांगलंच ट्रोल केलं… पण, तुम्हाला माहीत आहे का? एक तरुणानं समोसे विकण्यासाठी चक्का ‘गूगल’ची नोकरी सोडली… आणि आज हा तरुण वार्षिक ५० लाख रुपयांपेक्षाही जास्त कमावतो. हा तरुण आहे मुनाफ कपाडिया… मुनाफनं केवळ जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इथवर मजल मारलीय.
मुनाफ कपाडियानं एका फेसबुक पोस्टमध्ये आपला हा संघर्ष मांडलाय. मी तो व्यक्ती आहे ज्यानं समोसे विकण्यासाठी गूगलची नोकरी सोडलीय, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मुनाफच्या समोसे विशेष लोकप्रिय आहेत ते मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आणि बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये…
मुनाफनं एमबीएचं शिक्षण घेतलं त्यानंतर त्यानं काही कंपन्यांमध्ये नोकरीही केली… आणि त्यानंतर त्यानं परदेशाची वाट धरली. परदेशात काही कंपन्यांमध्ये मुलाखत दिल्यानंतर त्याला ‘गूगल’मध्ये नोकरी मिळाली. काही वर्षांपर्यंत त्यानं गूगलमध्येही नोकरी केली… परंतु, आपल्याला यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, असं वारंवार त्याला वाटत होतं… मग काय त्यानं परतीची वाट धरली.
त्यानंतर मुनाफनं भारतात येऊन ‘बोहरी किचन’ नावानं एक रेस्टॉरंट सुरू केलं. मुनाफच्या आईला नफिसा यांना टीव्ही पाहण्याची हौस आहे… विशेष म्हणजे टीव्हीवरचे फूड शोज…. त्यामुळे त्यांच्या हातालाही एक वेगळीच चव आहे, असं मुनाफ सांगतो. मुनाफनं आपल्या आईकडून काही टिप्स घेऊन फूड चैन सुरू केलं… त्यानं रेस्टोरंट सुरू केलं…
काही वर्षांतच मुनाफचं ‘द बोहरी किचन’ मुंबईतच नाही तर देशभरात प्रसिद्ध झालं… यामध्ये रेस्टॉरन्टची खासियत म्हणजे ‘मटन समोसा’… ‘द बोहरी किचन’च्या केवळ मटन समोसाच नाही तर मटन रान, नर्गिस कबाब, डब्बा गोश्त, करी चावल अशा अनेक डिश प्रसिद्ध आहेत…
गेल्या दोन वर्षांत रेस्टॉरन्टचा टर्नओव्हर ५० लाख रुपयांच्या घरात पोहचलाय. सोशल मीडियावरही या रेस्टॉरन्टची स्तुती पाहायला मिळते.
औरंगाबाद – राज्यात सध्या मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू असतानाच एकाने त्यासाठी गोदावरी नदीत उडी मारुन जीव दिल्यानंतर मराठा आंदोलनाचा आणखी एक बळी आज गेला आहे. मंगळवारी आरक्षणाच्या मागणीसाठी विष घेतलेल्या जगन्नाथ सोनावणे याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मराठा आंदोलनाने सध्या हिंसक वळण घेतले असून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या आंदोलकाने सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी नदी पात्रात उडी घेत जीव दिल्यानंतर मंगळवारी जगन्नाथ सोनावणे या तरुणाने विष घेतले होते. त्याला त्यानंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. पण तेथे जगन्नाथची प्रकृती चिंताजनक होती. पण आज अखेर त्याचा मृत्यू झाला असल्यामुळे मराठा आंदोलन आता आणखीनच चिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपुर :- शहर में डामर के रास्ते पूरी तरह खराब हो चुके हैं। एयरपोर्ट से लेकर आटोमोटिव चौक और हिंगना नाका से लेकर पारडी-कलमना तक सड़कों पर गड्ढे ही गड्ढे दिखाई दे रहे हैं। मेट्रो रेल प्रोजेक्ट और सीमेंट सड़कों का व्यापक स्तर पर काम शुरू है। यातायात की समस्या जगह-जगह बनी है। इस समस्या से लोग रोज दो-चार हो रहे थे कि अब शहर भर में गड्ढों ने वाहन चालकों की मुसीबतें बढ़ा दी हैं। खासकर दो-पहिया वाहन चालकों के लिए यह सर्कस से कम नहीं है। पारडी रोड पर रास्तो पर कीचड़ – ही कीचड़ जमा हुवा है जिससे परिवार को दुपहिया वाहन पर ले जाते समय जान हथेली पर लेकर चलना पड़ता है। पता नहीं किस समय हादसा हो जाए, जिससे जान को हमेशा खतरा बना हुवा है । कीचड़भरी सडको के कारण हादसे आए दिन हो भी रहे हैं।
शहर की सड़कों पर वाहनों का भिड़ना या वाहन से फिसला और गिरना अब आम बात हो गई है। गंभीर मामले भी सामने आए हैं। विविध स्थानों पर 7 लोगों की मौत होने का दावा किया गया है। धूल के कणों से अनेक लोगों की आंखों को नुकसान पहुंचा है। इससे गुस्साए नागरिक अब अलग-अलग तरीका अपनाकर रोष व्यक्त कर रहे हैं। शहर की इस दशा के लिए उन्होंने सत्ताधारी भाजपा को जिम्मेदार बताते हुए नागपुर का नक्शा बिगाड़ने का आरोप लगाया है।
The popular Xiaomi Redmi Note 5 Pro smartphone’s 4GB RAM and 6GB RAM variants will be available today on purchase in India. The Redmi Note 5 Pro sale is scheduled for 12pm IST today on Flipkart and Xiaomi’s official website Mi.com. Fans should remember that the quantities of the phone will be limited considering this is a flash sale, so they need to be quick with the purchase. This is part of the bi-weekly Redmi Note 5 Pro sale schedule, so those who do not get the handset in this sale can try their luck again on Friday. There are several smartphones nowadays in the market that can compete with the Xiaomi model, such as Asus ZenFone Max Pro M1, Moto G6 Plus, and the new Honor 9N.
Redmi Note 5 Pro price in India, specifications
Redmi Note 5 Pro price in India is Rs. 14,999 for the 4GB RAM variant, and Rs. 16,999 for 4GB RAM option. Those who buy from Mi.com will get 3-month free subscription to Hungama Music as well as additional 4.5TB data and Rs. 2,200 cashback from Jio. Flipkart customers can avail damage protection plans and buyback guarantee at nominal costs.
Talking about the specifications, the dual-SIM Xiaomi Redmi Note 5 Pro runs MIUI 9-based on Android Nougat. The handset also has a 5.99-inch full-HD (1080×2160 pixels) display with an 18:9 aspect ratio and is powered by an octa-core Snapdragon 636 SoC, coupled with Adreno 509 GPU and has a rear-facing fingerprint sensor.
n terms of optics, the Xiaomi Redmi Note 5 Pro has a dual rear camera setup, with a 12-megapixel primary sensor sporting an aperture of f/2.2 and a 1.25-micron pixel size, while the 5-megapixel secondary sensor has a f/2.0 aperture and 1.12-micron pixel size. There is also an LED flash on the back. On the front, the smartphone has a 20-megapixel Sony IMX376 sensor that is accompanied by an LED selfie-light module.
There is 64GB of onboard storage that is expandable via microSD card in a hybrid dual-SIM configuration. Further, the handset has 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth, GPS/ A-GPS, 3.5mm headphone jack, and Micro-USB. It packs a 4000mAh battery and weighs 181 grams.
Host Vignesh Pande in Nagpur today to promote the Show
Nagpur:- Celebrating the dramatic flair and histrionic abilities of India’s youngest acting prodigies in its first two seasons, Zee TV’s acting talent hunt show for kids – India’s Best Dramebaaz has recently made a comeback with an all-new third season.
Having opened up a world of opportunities for truly deserving talents like Kartikey Raj, Kartikey Malviya, Tamanna Dipak, Praneet Sharma – each of who have carved a niche for themselves as performing artistes, the show’s latest season gives a chance to a new lot of promising child actors to polish their acting skills and emerge as superstars tomorrow. Enabling the youngest in the country to pursue their passion for acting in order to build an extraordinary future in the world of entertainment, India’s Best Dramebaaz is the true embodiment of Zee TV’s core philosophy Aaj Likhenge Kal.
Bringing the acting fever to Nagpur, the show’s host and leading ventriloquist Vignesh Pande visited the city of oranges today to speak about the show and his journey so far. India’s Best Dramebaaz airs every Saturday and Sunday at 9 PM only on Zee TV Produced by Essel Vision Productions Ltd, this out-and-out family entertainer features little kids from across the country flooring audiences with their sparkling wit, impressive stage presence, mischievous spirit and above all, unlimited acting talent.
This time around, it’s not only the contestants who are taking audiences by storm but, also the spectacular panel of mentors and talented hosts who are providing entertainment extraordinaire. Guiding, grooming and mentoring the young acting prodigies through their journey and teaching them various nuances of acting is an esteemed panel of industry experts comprising of gorgeous Huma Qureshi who marks her television debut with this show, the multitalented actor Vivek Oberoi who returns to the show for the third time and master storyteller and a multi-faceted art director, Omung Kumar, debuting as a mentor in the show. The show is hosted by dancer and performer, Shantanu Maheshwari along with ventriloquist Vighnesh Pande.
Talking about his visit to Nagpur, Vighnesh Pande said, “I am extremely happy to be a part of this season of India’s Best Dramebaaz. This is the first time I am hosting a television show and the response has been quite encouraging so far. I have always loved the show as it brings out the best talent hidden in the children of our nation and I personally love interacting with kids. Speaking on coming to Nagpur, Vignesh added, “ Nagpur is like my second home and I am delighted to be in the city today and what better way than promoting my show.
There are so many fond memories attached to this city and it feels amazing every
time I come here. If time permits, I’m looking forward to meeting a couple of my friends”. A complete family entertainer, the show will feature acts by kids cutting across varied genres including comedy, mythology, horror, spoofs, current affairs, satires and many others. This time around, IBD has a unique segment of saluting real life unsung heroes, where the kids are paying tributes to some truly deserving individuals who have made a significant humanitarian contribution to society. Each episode, our kids are paying them a tribute the best way they can – through their dramebaazi i.e. a skit depicting the unsung hero’s journey.
The show has left no stone unturned in scouting and shortlisting the best talent from across the nation. The contestants have been shortlisted from widespread audition held across cities like Mumbai, Delhi, Kolkata, Guwahati, Ranchi, Patna, Jaipur, Amritsar, Chandigarh, Lucknow, Bangalore, Indore, Ahmedabad.
नागपुर :- सरकार की ओर से सरकारी स्कूलों में तेजी से घट रही छात्रों की संख्या को रोकने के लिए डिजिटल स्कूल और क्लास रूम बनाए जा रहे हैं। डिजिटाइजेशन के लिए स्कूलों में बिजली आपूर्ति भी होनी चाहिए पर आलम यह है कि खुद मुख्यमंत्री के गृह जिले में जिला परिषद के 300 स्कूलों का बिजली कनेक्शन बिल बकाया रहने के कारण काट दिया गया है।
स्कूलों में व्यावसायिक बिजली कनेक्शन जोड़े गए हैं, परंतु घरेलू कनेक्शन के मुकाबले व्यावसायिक बिजली का दर अधिक है और बिल भरने के लिए स्वतंत्र आर्थिक प्रावधान नहीं है। स्कूल परिसर तथा इमारतों की मरम्मत, रंगरोगन, शौचालयों की स्वच्छता तथा दुरुस्ती के लिए मिलने वाले वार्षिक निधि से बिजली बिल भरने की व्यवस्था की गई है। अगर बिजली बिल पर संपूर्ण निधि खर्च करें तो अन्य खर्च कहां से करें, यह समस्या स्कूलों के सामने खड़ी है। इसी क्रम में बिजली बिल भरने के लिए निधि कम पड़ने से स्कूलों की बिजली कट गई है। जिला परिषद तथा सरकार का बार-बार ध्यान आकर्षित करने पर भी कोई हल नहीं निकल पाया।
जिला परिषद स्कूलों के पास आर्थिक स्रोत नहीं रहने से बिजली बिल भुगतान करने की समस्या है। इसकी स्वतंत्र व्यवस्था होनी चाहिए। सुरक्षा की दृष्टि से स्कूलों का विद्युतीकरण होना चाहिए। इस संबंध में जिप सीईओ को ज्ञापन सौंपकर मांग की गई है। बिजली कनेक्शन कट होने से स्कूलों में अवैध कनेक्शन जोड़कर काम चलाया जा रहा है। जिले में ऐसे सैकड़ों स्कूल हैं, जहां पड़ोस के मकान से बिजली कनेक्शन जोड़े गए हैं। अवैध बिजली कनेक्शन सुरक्षा की दृष्टि से सही है भी या नहीं, इसकी जांच तक नहीं की गई है। असुरक्षित बिजली कनेक्शन के कारण छात्रों की जान को खतरा बना हुआ है।
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...