Home Blog Page 276

BlackBerry Evolve, Evolve X launched in India : Price, specifications and features

BlackBerry Evolve, Evolve X launched in India

BlackBerry has launched two new smartphones in India – the Evolve and Evolve X. The Evolve and BlackBerry Evolve X are made by Optiemus Infracom, the company with license to sell BlackBerry-branded smartphones in India, Nepal, Sri Lanka and Bangladesh.

BlackBerry Evolve and Evolve X arrive right on the heels of BlackBerry Key2, which was launched at Rs 42,990 last month. The Evolve and Evolve X differ from Key2 in one key area, they offer full-touch display as opposed to QWERTY keyboard interface on the Key2. They also offer a different design with slightly rounded edges as seen on the Evolve and boxy appearance on the Evolve X. While these two devices were initially rumored to be premium offering, the specifications reveal that these devices are aimed at mid-range segment.

Optiemus says both BlackBerry Evolve and Evolve X are made in India and will be available exclusively in the country. The smartphones can basically be seen as the successors to company’s DTEK series that offered mid-range specifications previously. The smartphones were initially rumored to be go on sale in other markets as well.

BlackBerry Evolve Specifications and Price

BlackBerry Evolve is the entry-level variant of the two models being launched in India today. It features a 5.99-inch display with Full HD+ resolution of 2160 x 1080 pixels and 18:9 aspect ratio. The smartphone is being powered by Qualcomm Snapdragon 450 chipset coupled with 4GB of RAM and 64GB internal storage. The smartphone features aluminum unibody design and has a rear-mounted fingerprint sensor.

On the camera front, BlackBerry has equipped the Evolve with combination of 12-megapixel and 13-megapixel dual rear camera and support for 2x optical zoom. The smartphone features a 16-megapixel selfie shooter with f/2.0 aperture and front flash. The smartphone runs Android Oreo with a suite of BlackBerry security applications including BlackBerry launcher that now offers both light and dark theme. BlackBerry Evolve is priced at Rs 24,990 and will be available by the end of this month from Amazon India.

BlackBerry Evolve X Specifications and Price

BlackBerry Evolve X differs from standard Evolve in terms of chipset, camera configuration and memory capacity. The Evolve X also sports a 5.99-inch Full HD+ display and is powered by Qualcomm Snapdragon 660 CPU, the same chipset also found under the hood of BlackBerry Key2. The smartphone comes with 6GB of RAM and 64GB internal storage.

On the camera front, BlackBerry Evolve X offers dual 13-megapixel rear cameras with 2x optical zoom, 6 element lens and wider f/1.8 aperture. It retains the same 16-megapixel selfie shooter from the Evolve along with front LED flash. The Evolve X will go on sale during mid-September from Amazon India. It is priced at Rs 34,990, which might sound like an expensive proposition.

Read Alsoफ्लिपकार्ट ला रहा है Flipkart Plus, 15 अगस्त को होगा लॉन्च

फॉर्च्युन च्या यादीत ७ भारतीय कंपन्यांना स्थान!

फॉर्च्युन

फॉर्च्युन च्या यादीत भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑईल कॉरर्पोरेशन (आयओसी)ला सर्वात वरचे स्थान मिळाले आहे. आयओसीचा गेल्या वर्षाचा निव्वळ नफा २३ टक्क्यांनी वाढून तो ६५.९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. या कामगिरीच्या जोरावर कंपनीने २०१७ च्या १६८ व्या स्थानावरून यंदा १३७व्या स्थानी झेप घेतली आहे.

फॉर्च्युन च्या यादीत भारतातील दुसरी कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज होय. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या कंपनीचा मुख्य कारभार तेल आणि गॅस असला तरी रिलायन्स जिओच्या माध्यमातून त्यांनी दुरसंचार क्षेत्रात देखील मोठी मजल मारली आहे. भारतातील ही पहिली खासगी कंपनी आहे ज्याला फॉर्च्युन यादीत स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी २०३ क्रमांकावर असलेल्या रिलायन्सने यंदा १४८व्या क्रमांक झेप घेतली आहे.

आयओसी आणि रिलायन्स पाठोपाठ ओएनजीसीने या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे २०१७च्या यादीत या कंपनीचे नाव नव्हते. पण यंदा ओएनजीसीला १९७वे स्थान मिळाले आहे. तर भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक २१६व्या स्थानी आहे.

टाटा ग्रुपमधील टाटा मोटर्स ही कंपनी २३२व्या तर भारत पेट्रोलियम कॉर्प ३१४व्या स्थानी आहे. या यादीतील सातवी भारतीय कंपनी म्हणजे राजेश एक्सपोर्ट्स होय. फॉर्च्युन च्या यादीत ही कंपनी ४०५व्या स्थानी आहे.

सर्वाधिक नफा कमवणाऱ्या यादीत रिलायन्सने जागतीक कंपन्यांमध्ये ९९वे स्थान मिळवले आहे. यादीत पहिल्या १० कंपन्यांमध्ये चीनमधील ३ कंपन्यांचा समावेश आहे. वॉलमार्टनंतर स्टेट ग्रिड दुसऱ्या तर सिनोपेक ग्रुप तिसऱ्या स्थानावर आहे.

फॉर्च्युन ने दिलेल्या माहितीनुसार जगातील ५०० सर्वात मोठ्या कंपन्यांनी २०१७मध्ये १९ हजार अब्ज डॉलरची उलाढाल केली होती. यंदा या कंपन्यांनी ६.७७ कोटी लोकांना रोजगार दिला आहे.

अधिक वाचा : आयकर रिटर्न फाइल करने की डेडलाइन 31 अगस्त तक बढ़ी

‘Good News’ to Release on July 19, 2019

Good News

Akshay Kumar and Kareena Kapoor Khan starrer “Good News” is slated to release on July 19, 2019.

Akshay on Thursday took to Twitter to announce the title of the film, which is directed by Raj Mehta.

“Good News! That’s the name of our film and so is the news I am sharing. It is a ‘dramedy’. Due Date 19th July 2019,” Akshay tweeted.

The film also stars actors Diljit Dosanjh and Kiara Advani in pivotal roles. This is not the first time Akshay and Kareena will be seen working together. The two have previously worked in films like “Ajnabee”, “Kambakkht Ishq”, “Tashan” and “Bewafaa”. Kareena has also shared the screen with Diljit in “Udtaa Punjab”.

“Good News” is a laugh riot, a family drama in which Akshay and Kareena are playing a married couple and trying for a baby. While Diljit and Kiara are essaying the role of a Punjabi married couple trying for a baby as well. It is expected to go on the floor by the end of this year.

ALSO READ : Akshay Kumar starrer Gold to have an IMAX release

Stree New Song ‘Milegi Milegi’ Out: Rajkummar Rao & Shraddha Kapoor starrer

Rajkummar Rao & Shraddha Kapoor starrer

“Stree” director Amar Kaushik says promotional song “Milegi milegi” showcases the concept of the film. “The idea of ‘Milegi’ is to give the audience a peek into what ‘Stree‘ is all about. Even though it is a promotional song, it encapsulates the essence of the movie and showcases the concept of the film,” Kaushik said in a statement to IANS.

“Stree”, a horror comedy, stars Rajkummar Rao, Shraddha Kapoor, Pankaj Tripathi and Aparshakti Khurana. The song is sung by Mika Singh and composed by Sachin-Jigar. It is picturised on the entire cast of the film.

The director said: “We really enjoyed shooting for the song as it’s a peppy number filled with a lot of ‘masti’ (fun) that got the entire cast grooving to the upbeat tempo. We are sure that the audiences will enjoy watching the song as well as break into a dance whenever the song plays.”

The song out today. Presented by Dinesh Vijan and a Maddock Films production in association with D2r films and Jio Studios, “Stree” will release on August 31.

Read Also : Akshay Kumar starrer Gold to have an IMAX release

‘Maha Aarti’ performed across city to oppose demolition of shrines

Maha Aarti

The opposition to demolition of religious structures in the city has intensified. The peace-loving citizens of Nagpur performed ‘Maha Aarti’ at six Assembly constituencies to oppose the action against structures situated inside the lay-outs. Dharmik Sthal Bachav Sangarsh Samiti organised Maha Aarti to protect the structures. Office-bearers of Bharatiya Janata Party, Vishwa Hindu Parishad (VHP), and Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) participated in the ‘Aarti’ along with thousands of citizens who were seething with anger against ongoing drive.

The ‘Maha Aarti’ was performed at Hanuman Temple, Ajni Square, Hanuman Temple, Rajabaksha, Sheetal Mata Temple, Pardi, Kali Mata Mandir, Gandhi Bag, Ram Mandir, Ram Nagar, and Buddha Vihar in North Nagpur. Shri Sankat Mochan Pashimeshwar Hanuman Temple situated at Ram Nagar square is also likely to go under the hammer of civic authorities. Present Chief Minister Devendra Fadnavis is regular visitor of this temple since his childhood till date.

It may be mentioned that as per the directions of Nagpur bench of Bombay High Court, which is implementing the directives of Supreme Court, the civic authorities are demolishing the religious structures in the city. Till now, more than 200 structures have been demolished by the Enforcement Department of Nagpur Municipal Corporation (NMC) and Nagpur Improvement Trust (NIT).

Rajesh Loya, Mahanagar Sanghchalak of RSS, Shridhar Gadge, Mahanagar Sah Sanghchalak, RSS, Ravi Bokare, Dr. Hemant Jambhekar, Vice President, Harish Harkare, Treasurer, Govind Shende, Vice President, Sanat Gupta, Deputy General Secretary, Ajay Nildawar, General Secretary, Rajkumar Sharma, Prashant Titre, Bajrang Dal, Anil Sole, MLC, Sudhakar Kohle, MLA, Sandip Joshi, Ruling Party Leader, Pravin Datke, Dayashankar Tiwari, Virendra Kukreja, Bunty Kukde, Sandeep Jadhav, Sanjay Bangale, Prakash Bhoyar, Adv. Nishant Gandhi, Roopa Rai, Praveen Bhisikar, Narendra Borkar, Dharampal Meshram, P Koteyan, Shirsh Badkas, and several others performed Aarti of God Ganesh, Goddess Durga, and Hanumanji.

The people of North Nagpur performed Maha Aarti at Hanuman Temple at Indora Square and Siddharth Buddha Vihar and Dhamma Jyoti Buddha Vihar under the leadership of Dr. Milind Mane, MLA. They were opposing the demolition drive of the civic authorities. Anil Bharadwaj, Dilip Gaur, Prabhakar Yeole, Dwarkaprasad Yadav, Sheshrao Gotmare, Ramesh Wankhede, Ganesh Kantode, Gopichand Kumre, Mahendra Dhanvijay, Mangla Gotmare, Naseem Bano and others were present.

Buddha Vihar Samanvay Samiti and Sarva Sahyogi Sanghathan jointly organised demonstration at Samvidhan Square against the drive of local body. The agitation will continue till August 6. After that they will intensify agitation from August 7. Bhante Nagarjun Surai Sasai began the agitation by lighting the traditional lamp. Prasanna Paturkar, Ashok Saraswati, Ravi Shende, Ghanshyam Shende, Dr. Bhimrao Gote, S T Chavan, A K Patil, Aniruddha Fulmali and others were present.

A deputation of citizens met Chief Minister’s OSD Asha Pathan at Hyderabad House under leadership of BJP leader Munna Yadav and corporator Laxmi Yadav on Wednesday. They have warned for agitation against the on-going drive. Praveen Sharma of Bharatiya Vidyarthi Sena, Sachin Sharma, Kedar Khandelwal, Ashok Gaikwad, Mohan Ahirkar, Shubham Ahirkar and others were present.

Meanwhile, the womenfolk of Dhawde area opposed the demolition of Hanuman Temple on Wednesday. The team of Satranjipura zone came to demolish the temple as per the directions of the court. However, due to stiff opposition of the local residents, Assistant Commissioner Subhash Jaideo withdraw the action on the assurance of the citizens. Balya Borkar, Subhash Kotecha, Hitesh Joshi, Chandan Goswami, Kanta Rarokar, Chetna Tank, Manisha Dhawade, Sachin Karare, Mahendra Raut and others were present.

Various religious organisations have strongly opposed the drive and decided to aggressively mobilise people’s anger against this “unjust and unwarranted move. All of them supported the move, but raised the banner of revolt when action was initiated against most old, popular temples situated inside lay-outs and grounds which have become a source of faith for millions of people.

Most of Nag mandirs are being demolished on the eve of Nag Panchami ignoring the fact that Nag temples have special place in Nagpur, the activists lamented while making it clear that no constitutional institution has any right to infringe religious freedom and right to worship of majority community. Meanwhile, after receipt of legal opinion asking NMC to tread cautiously on this issue, the ruling party has decided not to go ahead with its plan to hold a special meeting of General Body on August 4 to discuss the issue of ongoing demolition of religious structures.

ALSO READ : केळीबाग रोड रुंदीकरण कार्यवाहीला वेग

नागरिको की सतर्कता से ड्रेनेज लाईन में गिरी गौमाता को बचाया गया

ड्रेनेज लाईन

नागपुर :- शहर के सिव्हिल लाईन, रिझर्व बैंक स्थित हायकोर्ट रोड से लगे ड्रेनेज लाईन में एक गाय गिर गई l घटना आज गुरुवार की सुबह करीब ८.१५ बजे की है, गाय को ड्रेनेज लाईन में गिरा देख वहा से गुजरनेवाले नागरिको ने गाय को बचाने का प्रयास किया l सेवन डे पॅरेन्ट ग्रुप कि मदत से ड्रेनेज लाईन में गिरी गोमाता को आखिर आधे घंटे की कड़ी मशक्क्त करने के बाद बाहर निकाला गया बता दे सिव्हिल लाईन, रिझर्व बैंक, हायकोर्ट रोड से लगकर ही यह ड्रेनेज लाईन है,जो की पूर्ण तरह जीर्ण हो चुकी है l प्रशासन के लापरवाही के कारन इस खुले ड्रेनेज लाइन पर कोई बड़ा हादसा होने संभावना जताई जा रही है l शहर के नागरिको द्व्रारा प्रशासन को सवाल किया जा रहा है की, क्या यही ‘स्मार्ट’ नागपूर है l

और पडे : मुख्यमंत्र्यांचे विरोधक असलेले अॅड. सतीश उकें यांना जमिनीच्या वादातून अटक

केळीबाग रोड रुंदीकरण कार्यवाहीला वेग

केळीबाग रोड रुंदीकरण कार्यवाहीला वेग

नागपूर :- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केळीबाग रस्ता ८० फूट रूंदीकरणाच्या कार्यवाहीला महापालिका प्रशासनाने वेग दिला आहे. बुधवारी (ता. १) केळीबाग मार्गावरील २३ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आले. सदर कार्यवाही बाजार विभागाचे सहायक आयुक्त विजय हुमने, सहायक आयुक्त (अतिक्रमण) अशोक पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

केळीबाग मार्गावरील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या २३ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आला. ही कार्यवाहीच्या वेळी बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, मदन सुभेदार यांच्यासह अतिक्रमण आणि बाजार विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : १५ ऑगस्टला जमादार व स्वच्छता निरीक्षकांचाही सत्कार

१५ ऑगस्टला जमादार व स्वच्छता निरीक्षकांचाही सत्कार

स्मार्ट सिटी

नागपुर :- स्मार्ट सिटी म्हणून उदयास येणाऱ्या आपल्या नागपूर शहराची स्वच्छ शहर म्हणून ओळख होत आहे. शहाराला विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात येते. शहराला मिळणाऱ्या गौरवाचे संपूर्ण श्रेय सफाई कामगारांनाच जात आहे. शहराच्या स्वच्छतेत स्वच्छता कर्मचारी व ऐवजदार यांच्याप्रमाणेच जमादार व स्वच्छता निरीक्षकांचेही मौलिक योगदान आहे. त्यामुळे आता पुढे जमादार व स्वच्छता निरीक्षकांनाही गौरविण्यात येणार असून येत्या १५ ऑगस्टला सत्कार समारंभ घेण्यात येईल, अशी घोषणा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केली.

शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गुणवंत सफाई कामगार व ऐवजदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आरोग्य समिती उपसभापती विजय चुटेले, नेहरुनगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका स्नेहल बिहारे, संगीता गिऱ्हे, वर्षा ठाकरे, रूपा रॉय, नगरसेवक लखन येरावार, उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वचछता) डॉ. प्रदीप दासरवार, पशु वैद्यकीय अधिकारी गजेंद्र महल्ले, राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, राजेश हाथीबेड, सुदाम महाजन आदी उपस्थित होते. समारंभात दहाही झोनमधील ३० सफाई कामगार व २० ऐवजदारांना तुळशी रोप, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी महापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह सर्व मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षि वाल्मिकी व भगवान सुदर्शन यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

पुढे बोलताना उपमहापौर श्री. पार्डीकर म्हणाले, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा गौरव आहे. महापालिकेमध्ये काम करणाऱ्या अस्थायी सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करणे शिवाय नवीन भरती करण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे म्हणाले, शहराला सुदृढ ठेवण्यामध्ये सफाई कामगारांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे. आज आपले नागपूर स्वच्छ दिसत आहे, त्याचे श्रेय सफाई कामगारांनाच जात आहे. अस्थाई कामगारांना स्थायी करण्याचा निर्णय घेण्यात यावा, असेही ते म्हणाले. स्वच्छता हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्याला नेहमी खालच्या स्तराचे समजले जाते. मात्र स्वच्छतेविना आपण जगूच शकत नाही, हे तेवढेच खरे आहे. यंदा नागपूर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात पहिल्या दहामध्ये आहे, हे यश पूर्णत: सफाई कर्मचाऱ्यांचे आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी काय चांगले करता येईल, यासाठी मनपा सदैव प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन राजेश हाथीबेड यांनी केले. आभार झोनल अधिकारी राजेश गायकवाड यांनी मानले.

सत्कारमूर्ती गुणवंत सफाई कामगार

लक्ष्मीनगर झोन – आसाराम खोब्रागडे, राजू वाहने, सुमित्रा पथरोल, देवानंद कांबळे, हिराबाई मानवटकर. धरमपेठ झोन – ज्ञानी नानेटकर, गोपाल लाहोरी, कमला बालवे, लक्ष्मण निनावे, सुमित्रा महातो. हनुमाननगर झोन – पंजाब पिल्लेवान, राजेश्वर मांडवकर, मोहिनी बक्सरे, हिम्मत हटकेल, सुनिता चव्हाण. धंतोली झोन – मोहन बक्सरे, मुन्ना सकतेल, कवता समुंद्रे, विष्णू ठवरे, आशा अरखेल. नेहरूनगर झोन – धनराज पानतावणे, गोपीचंद गणवीर, गीता मेश्राम, पवन बालपांडे, सुनिता खरे. गांधीबाग झोन – माधव समुंद्रे, जयवंतराव येवले, संपती तांबे, राजकुमार बुरबुरे, सुनीता डोंगरवार. सतरंजीपुरा झोन – संतोष जाधव, यरोना शेट्टी, गिता महतो, चंद्रमणी गोंडाणे, फुलनबाई कोचे. लकडगंज झोन – प्रकाश ठवरे, बाळा बोरकर, संगीता शेट्टी, सुभाष काळे, मैनाबाई चिमणकर. आसीनगर झोन – सुनील पखिडडे, विनोद शेंदरे, ललीता धौंसेल, चरण नंदेश्वर, फुलनबाई डोये. मंगळवारी झोन – इंद्रसेन वैद्य, राजू समुंद्रे, रोशनी पांडे, राजेंद्र डकाहा, शिला चौधरी.

हेही वाचा : प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचवा : अभय गोटेकर

नागपूर चे नवीन पोलीस आयुक्त मा.डॉ. भूषणकुमार उपाध्याय

Nagpur’s new Police Commissioner Dr. Bhushan Kumar Upadhyay takes over

Dr. Bhushan Kumar Upadhyay

Nagpur : Additional Director General Dr. Bhushan Kumar Upadhyay take over as the new Commissioner of Police on Aug 01, 2018. He is 34th Police Chief of Nagpur city.

A highly decorated Indian Police Service (IPS) officer of 1989 batch, Dr. Bhushan Kumar Upadhyay has served as Assistant SP Pandharpur, Additional SP Osmanabad and Akola, SP Latur, Chandrapur, Jalgaon, Nagpur Rural, DCP Traffic Nagpur City, DIG Prisons Nagpur, Addl CP (Crime) Nagpur City, CP Solapur, IGP (Estt), DGP Office, Mumbai, Jt CP (Traffic), Mumbai, Principal Secretary (Home), Mantralaya and ADG (Prisons).

ALSO READ : जुन्या नागपूर चे वैभव केळीबाग नष्ट होण्याच्या मार्गावर

मुख्यमंत्र्यांचे विरोधक असलेले अॅड. सतीश उकें यांना जमिनीच्या वादातून अटक

सतीश उके

नागपुर :- मुख्यमंत्र्यांचे विरोधक म्हणून संत्रानगरीत परिचित असलेले आणि शहरातील बहुचर्चित वकील सतीश उके यांना मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शोभाराणी राजेंद्र नाकाडे यांनी गेल्या वर्षी अजनी पोलिसांकडे जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणाची उके विरोधात तक्रार दाखल केली होती.

मागील काळात अॅड. उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. नाकाडे यांच्या जमिनीच्या वादाचे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. त्यानंतर उके यांना बनावट कागदपत्राद्वारे जमीन विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

माहिती नुसार जमिनीच्या वादाचे हे प्रकरण १७ वर्षांपूर्वीचे आहे. नाकाडे यांच्याकडून ही जमीन १९९१ मध्ये ऐश्वर्य गृहनिर्माण सोसायटीला ही जमीन विकण्यात आली होती. १० वर्षांनंतर अ‍ॅड. उके यांनी पॉवर आॅफ अटर्नी चा वापर करत बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही जमीन त्यांनी दुसऱ्यांना विकून टाकली,असा त्यांचावर आरोप आहे. या प्रकरणाला १७ वर्षे झाली असताना वर्षभरापूर्वी त्याची तक्रार नाकाडे यांनी केली. त्यानुसार, मंगळवारी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी उके यांना अटक केली.

या जमिनीची किंमत अंदाजे ५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पोलिसांनी अ‍ॅड. उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीप महादेवराव उके आणि चंद्रशेखर नामदेवराव मते यांनाही आरोपी बनविले आहे. या तिघांनी संगनमत करून जमिनीच्या सातबारावर नोंद असलेल्या मालकाला रीतसर नोटीस न देता अथवा संपर्क न करता सोसायटीची दीड एकर जमीन बळकावल्याचा आरोप आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचवा : अभय गोटेकर

प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचवा : अभय गोटेकर

झोन स्तरावर जनजागृती करण्याचा प्रस्ताव समितीपुढे सादर

नागपुर :- प्रधानमंत्री आवास योजनेची पुरेपूर माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यात यावी. या योजनेच्या लाभार्थ्यांना आवेदन पत्र भरताना त्रास होतो आहे. त्यासाठी मनपाच्या दहाही झोनमध्ये एक स्वतंत्र कार्यालय नेमून लाभार्थ्यांना योग्य ती मदत करावी, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपसभापती उषा पॅलट, सदस्या निरंजना पाटील, रूतिका मसराम, दुर्गा हत्तीठेले, सदस्य परसराम मानवटकर, अतिरिक्त आयुक्त अजीज शेख, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत बोलताना सभापती अभय गोटेकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात यावी. ज्या भागात आवास योजनेचे सर्वेक्षण सुरू आहे त्या भागातील नगरसेवकांना याबाबत अवगत करण्यात यावे. यासोबतच समिती सदस्यांनाही अवगत करावे, असे निर्देश सभापती गोटेकर यांनी दिले. योजनेचे आवेदन पत्र भरताना लाभार्थ्यांना सुलभता व सुविधा देण्याचे सभापती गोटेकर यांनी निर्देशित केले.

यावेळी रमाई आवास योजनेच्या कामाचा आढावा सभापती अभय गोटेकर यांनी घेतला. या योजनेची आवेदन पत्र भरण्याची मुदत वाढविण्याचे निर्देश सभापतींनी दिले. रमाई आवास योजनेचे काही घटकवर्ग काम करत नाही, अशी तक्रार आली आहे. जे घटक वर्ग काम करत नाही, त्या जागी नवे घटक वर्ग समाविष्ट करण्यात यावे, असेही गोटेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : जुन्या नागपूर चे वैभव केळीबाग नष्ट होण्याच्या मार्गावर

‘ट्रैजडी क्वीन’ मीना कुमारी को गूगल ने डूडल बनाकर दी श्रद्धांजलि

मीना कुमारी

नागपुर :- अपने दमदार और संजीदा अभिनय से सिने प्रेमियों के दिलों पर राज करनेवाली भारतीय सिनेमा की ‘ट्रेजडी क्वीन’ मीना कुमारी के 85 वें जन्मदिन पर आज गूगल ने शानदार डूडल के जरिये उन्हें अनोखी श्रद्धांजलि दी। गूगल डूडल में भी मीना कुमारी अपने खूबसूरत चेहरे लेकिन चिर-परिचित उदास भाव-भंगिमा में नजर अा रही हैं। वह लाल साड़ी में हैं जिसका आंचल आसमान में टिमटिमाते सितारों के बीच लहरा रहा है।

करीबन तीन दशकों तक बॉलीवुड पर राज करने वाली मीना कुमारी का जन्म मुंबई में 1 अगस्त, 1932 को हुआ था। उनका असली नाम महजबीं बानो था। मीना के पिता अली बख्श पारसी रंगमंच के कलाकार थे और उनकी मां थियेटर कलाकार थीं। दो बेटियों के बाद पैदा हुई मीना कुमारी को उनके पिता पैदा होते ही अनाथालय छोड़ आये थे क्याेंकि वह अपनी तीसरी संतान के तौर पर बेटा चाहते थे लेकिन बाद में उनकी पत्नी के आंसुओं ने बच्ची को अनाथालय से घर लाने के लिये मजबूर कर दिया।

अपनी खूबसूरती ने सभी को अपना कायल बनाने वाली मीना कुमारी का बचपन बहुत ही तंगहाली में गुजरा था। उन्होंने जीवन में वास्तविक दर्द झेले थे इसलिए उनकी फिल्मों में कोई भी दुख का दृश्य उनके अभिनय से जीवंत हो उठता था। मीना कुमारी ने जिन फिल्मों में अभिनय किया, उनमें से ज्यादातर में उनका चरित्र दुखी महिला का होता था और उस चरित्र में वह अपने जीवंत अभिनय से जान फूंक देती थीं।

फ्लिपकार्ट ला रहा है Flipkart Plus, 15 अगस्त को होगा लॉन्च

Flipkart Launches Its UPI Handle to Further India’s Digital Economy Vision

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट कस्टमर लॉयलटी प्रोग्राम Flipkart Plus लॉन्च करने की तैयारी में है. यह ऐमेज़ॉन प्राइम की तरह ही एक सर्विस है जिसे कंपनी 15 अगस्त को लॉन्च करेगी. फ्लिपकार्ट की इस नई सर्विस के तहत कस्टमर्स को फ्री डिलिवरी, जल्दी शिपिंग और सेल के दौरान प्रोडक्ट्स को पहले खरीदने का मौका मिलेगा.

ऐमेज़ॉन प्राइम के तहत भी कस्टमर्स को सेल के दौरान दूसरे यूजर्स से पहले ऐक्सेस मिलता है. इसी तरह फ्लिपकार्ट भी Flipkart Plus के जरिए ऐमेज़ॉन प्राइम से टक्कर ले सकता है.

कस्टमर्स को दिए जाएंगे Plus Coin

फ्लिपकार्ट कस्टमर्स को हर ऑर्डर पर Plus Coin डिजिटल करेंसी देगी. इसे यूजर्स फ्लिपकार्ट के अलावा मेक माई ट्रिप, बुक माई शो, ज़ोमैटो, हॉट स्टार और कैफे कॉफी डे पर यूज कर सकते हैं.

ऐमेज़ॉन प्राइम सर्विस के लिए कस्टमर्स को एक साल के लिए 999 रुपये देने होते हैं. लेकिन फ्लिपकार्ट ने कहा है कि इसके लिए यूजर्स से एक्स्ट्रा पैसे नहीं लिए जाएंगे.

कंपनी ने कहा है कि यह कस्टमर बेनिफिट प्रोग्राम है और इसके तहत हमारे 100 मिलियन कस्टमर्स में से कोई भी क्वॉइन कमा कर फायदे और रिवॉर्ड्स अनलॉक कर सकता है.

फ्लिपकार्ट के सीईओ कल्यान कृष्णमूर्ति ने कहा है, ‘हम भारतीय कस्मर्स को काफी करीब से समझते हैं . हमने फ्लिपकार्ट प्लस को भारत का सबसे सम्मिलित कस्टमर बेनिफिट प्रोग्राम बनाया है और इस स्वतंत्रता दिवस पर इसे लॉन्च को लेकर काफी उत्साहित हैं’

कस्टमर्स को ये होंगे फायदे

किसी भी प्रोडक्ट्स पर फ्री डिलिवरी का ऑप्शन

फ्लिपकार्ट के बड़े सेल इवेंट में पहले ऐक्सेस मिलेगा

बेहतर कस्टमर सपोर्ट मिलेगा

बिग बिलियन डे सेल के दौरान दूसरे कस्टमर्स से जल्दी ऐक्सेस मिलेगा

तेज रेस्पॉन्स टाइम के साथ कस्टमर सपोर्ट

फास्ट शिपिंग

मेंबर्स के लिए फास्ट डिलिवरी

फ्लिपकार्ट ने फिलहाल ये साफ नहीं किया है कि इस लॉयलटी प्रोग्राम लेने के लिए कस्टमर की योग्यता क्या होनी चाहिए.

और पडे : WhatsApp चे नवीन फिचर-ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता येईल

बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा : सायना नेहवाल, श्रीकांत पुढच्या फेरीत

सायना नेहवाल, श्रीकांत पुढच्या फेरीत

भारताची आघाडीची खेळाडू सायना नेहवाल व किदांबी श्रीकांत यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवत बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढच्या फेरीत आगेकूच केली.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्य व कांस्यपदक विजेता सायनाने तुर्कीच्या आलिये देमिरबैगला दुसर्‍या फेरीत 21-17, 21-8 असे नमविले. पुढच्या फेरीत तिची गाठ 2013 ची चॅम्पियन थायलंडच्या रेचनॉक इंटॅनॉनशी होणार आहे. ऑलिम्पिक पदक विजेता सायना नेहवाल ला पहिल्या फेरीत चाल मिळाली होती. पाचव्या मानांकित श्रीकांतनेदेखील आयर्लंडच्या एनहात एंगुयेनला 21-15, 21-16 असे पराभूत केले.

भारताचा एच. एस. प्रणॉय, समीर वर्मा आणि बी. साईप्रणित यांनीदेखील पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. साईप्रणितने कोरिया सोन वान हो विरुद्धच्या लढतीत वॉकओव्हर मिळाला. गेल्या सत्रात चार जेतेपद मिळवणार्‍या श्रीकांतचा सामना स्पेनच्या पाब्लो एबियनशी होणार आहे. तर, प्रणित स्पेनच्या लुईस एनरिक पेनालवेरशी खेळणार आहे.

सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी व अश्‍विनी पोणप्पा जोडीने 15 व्या मानांकित जर्मनीच्या मार्क व इसाबेल जोडीला 10-21, 21-17, 21-18 असे पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांची गाठ सातव्या मानांकित मलेशियाच्या गोह सून हुआत व शेवोन जॅमी लाईशी होणार आहे.

रशिया ओपन स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रोहन कपूर व कुहू गर्ग जोडीला सहाव्या मानांकित इंग्लंडच्या क्रिस एडकाक व गॅब्रिएल एडकाक मिश्र दुहेरी लढतीत 21-12, 21-12 असे नमविले. पुरुष दुहेरीत अर्जुन एम. व रामचंद्रन श्‍लोक जोडीला मलेशियाच्या ओंग यु सिन व तियु ई यी ने 21-14, 21-15 असे पराभूत केले. तर, तरुण कोना व सौरभ शर्मा जोडीला पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या ओर चिन चुंग व तांग चुन मॅन जोडीकडून 20-22, 21-18, 17-21 असे नमविले.

अधिक वाचा : Four girls from Maharashtra to represent India in SAFF U-15 Women’s Championship

ट्रायच्या निर्णयाने भारतातून आयफोन हद्दपार होऊ शकतो

आयफोन

ट्रायच्या निर्णयाने भारतातून आयफोन हद्दपार :

जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अ‍ॅपल आणि ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) यांच्यात डीएनडी अ‍ॅपवरून सध्या वाद सुरू आहे. स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अ‍ॅपलने डीएनडी अ‍ॅप इन्स्टॉल करावे, अशी मागणी ट्रायने केली आहे.

मात्र, अ‍ॅपल युजर्सच्या गोपनीयतेसाठी अ‍ॅपलने ट्रायची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. अ‍ॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अ‍ॅपला जागा दिली नाही, तर कंपनीला भारतीय बाजारपेठेपासून दूर राहावे लागेल, अशी घोषणा ट्रायने केली आहे.

ट्रायने १९ जुलैपासून नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, सर्व मोबाईल फोनमध्ये डीएनडी अ‍ॅप इन्स्टॉल असावे, यामुळे फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेज रिपोर्ट करण्याची परवानगी युजरला मिळू शकेल. ट्रायने नियमांचे पालन करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना सहा महिन्यांची मुदतही दिली आहे.

ट्रायने २०१७ मध्ये फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये यासाठी या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. हे अ‍ॅप सध्या अ‍ॅन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र, अ‍ॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अ‍ॅपला जागा दिली नाही.

त्यामुळे या निर्णयाने भारतातून ‘आयफोन’ हद्दपार होऊ शकतो? अ‍ॅपलने कधीही थर्ड पार्टी अ‍ॅप्सना आपल्या युजरचे कॉल आणि मेसेज वाचण्याची परवानगी दिलेली नाही. अ‍ॅपलचे म्हणणे आहे की, डीएनडी अ‍ॅप युजर्सचे कॉल आणि मेसेज रेकॉर्ड करण्याची परवानगी मागतो. त्यामुळे युजरची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. आता डीएनडी अ‍ॅपच्या या भांडणात कोण नमते घेईल, हे पाहावे लागेल.

अधिक वाचा : WhatsApp चे नवीन फिचर-ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता येईल

जुन्या नागपूर चे वैभव केळीबाग नष्ट होण्याच्या मार्गावर

नागपूर : केळीबाग नष्ट होण्याच्या मार्गावर

नागपूर : मध्य आणि दक्षिण नागपूरला जोडणारा आणि जुन्या नागपूरचे वैभव अशी ओळख असलेला प्रसिद्ध केळीबाग मार्ग रस्ता रुंदीकरणात त्याची ओळखच हरवून बसणार आहे. या मार्गावरून विविध उत्सवाच्या निघणाऱ्या मिरवणुका, त्या बघण्यासाठी परिसरातील दुकानात होणारी लोकांची गर्दी, जुनी मंदिरे आणि तेथील उत्साह आजही लोकांच्या हृदयात घर करून बसले आहे.

मात्र, आता रस्ता रुंदीकरणाऱ्यांच्या नावाखाली केळीबागचे हे वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या केळीबाग मार्गावरील दुकानावर आणि तेथील ऐतिहासिक धार्मिक स्थळावर बुधवारपासून बुलडोजर चालवला जाणार आहे.

जुन्या नागपूर शहराचा मध्यवर्ती भाग आणि जुनी बाजारपेठ म्हणून लौकिक असलेल्या केळीबाग मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. हा जुना रस्ता ८० फुटांचा होणार आहे. त्याला लागून बुधवार बाजार असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. भोसलेच्या काळात या जागेवर घोडय़ांचा तबेला होता. जुन्या नागपुरात राहणाऱ्यांना बुधवारी बाजाराचे वैभव आजही आठवते. टिळक रोड व वॉकर रोड यांना जोडणारा हा मार्ग नागपुरातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात शुक्रवार दरवाजावरून इंग्रजांनी केलेला गोळीबार या मार्गाने अनुभवला आहे.

१९३२ साली नागपुरात प्रथमच झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणीही जुळल्या आहेत. सी.पी.अ‍ॅन्ड बेरार, श्रीमती बिंझाणी महाविद्यालय, नीलसीटी यासारख्या नामवंत शिक्षण संस्था, रसिकाग्रणी श्रीमंत बाबुराव देशमुखांच्या वाडय़ावर झालेल्या बालगंधर्वापासूनच्या सर्व मैफिलींमधील सूर ऐकून हा मार्ग तृप्त झाला होता. कल्याणेश्वराच्या मंदिरातील काकड आरतीने जागा होणारा केळीबाग मार्ग आपल्या पोटात अनेक रहस्ये दडवून बसला आहे. ऐतिहासिक मारबतीसह गणेशोत्सव तसेच मोहरमच्या दिवशी निघणारी मिरवणूक या मार्गाने अनुभवली आहे.

या मार्गावर बडकस चौकातील संतोषी माता मंदिर, महालक्ष्मी मंदिर, शिरपूरकरांचे राम मंदिर, जैन मंदिर, कालभैरव मंदिर आणि अनेक विवाह समारंभ अनुभवलेले ज्योती मंगल कार्यालयातील मुरलीधर मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे या मार्गावर आहेत. राजाभाऊ बढेंसारख्या कविश्रेष्ठाचे वास्तव्य याच मार्गाच्या कुशीत होते. नागपूर-विदर्भातील एकाही लग्नसमारंभात ज्यांच्याशिवाय ‘पान’ हलत नसे,ज्यांच्या हाताची चव आजही जुन्या पिढीतील लोक विसरू शकत नाहीत, ती तेलंगी आचारी ही संस्था याच मार्गाच्या आश्रयाने रूजली, वाढली, लोकप्रिय झाली. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली उद्या या मार्गावर बुलडोजर चालण्याच्या पूर्वी दुकानदारांनी स्वत:हून दुकाने तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एक एक करीत दुकानाचा भाग पाडला जात आहे.

अधिक वाचा : त्रिपुरा के मुख्यमंत्री ने की संघ प्रमुख से मुलाक़ात : दीक्षाभूमि के दर्शन किये

Four girls from Maharashtra to represent India in SAFF U-15 Women’s Championship

Four girls from Maharashtra to represent India in SAFF U-15 Women’s Championship

Four girls from Maharashtra have been selected to represent India in the SAFF U-15 Women’s Championship to be played in Bhutan from August 8 to 19. It was announced by All India Football Fedetation (AIFF) on Tuesday.

Priyanka Sujeesh, Jahnvi Shetty and Mmehak Lobo, all from Mumbai and Anjali Barke from Pune will join the 23-member Indian squad of SAFF which is an association football tournament for women’s national teams under the age of 15.

Mmehak is among the four forwards, while Priyanka has been included as a defensive midfielder, Jahnvi provides the coach options of playing in the right wing position or as a central defensive midfielder and Anjali is one of the two goalkeepers in the team.

India is clubbed in Group-A along with hosts Bhutan and Sri Lanka.

The Indians will open their campaign against Sri Lanka on Thursday, August 9 and after a gap of three days will clash with the home team Bhutan on Monday, August 13.

Bangladesh, Nepal and Pakistan are other three teams participating in the championship and they have been drawn in Group-B.

ALSO READ : जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत किदाम्बी दुसऱ्या फेरीत

IRCTC’s food operations to start from Nagpur this week

Nagpur

Nagpur: Five months after it took over the catering operations at Nagpur, the Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC), an arm of the Indian Railways, will start its food supply operations from August first week.

“Initially, meals will be supplied aboard three trains — Nizamuddin-Bengaluru Rajdhani, Bengaluru-Nizamuddin Rajdhani and Yeshwantpur-Delhi Rohilla Duronto Express. More will be added to the list later,” said regional IRCTC officials.

“At 1,100 passengers per train, we will cater to 3,300 passengers with good quality food now. Both veg and non-veg food will be supplied through base kitchen at Nagpur between Rs85-Rs112,” they said.

Under the New Catering Policy-2017, IRCTC was handed over the base kitchens at Nagpur and Ballarshah stations in March. However, as pantry car contractors challenged the move to supply food by IRCTC, the base kitchens were non-functional. Now, new licensees have been appointed for pantry cars.

At Nagpur, IRCTC spent over Rs20 lakh for automatic machines like roti maker (churns out 20 chapatis in 60 seconds), boilers, vegetable cutter, steam kettles, dough kneader and other equipment. The IRCTC has appointed a Delhi-based licensee at Nagpur for food supply. For the past four months, the staff was sitting idle and equipment gathering dust.

“IRCTC has introduced a clause making it mandatory that meals over RSD (Rajdhani,

Shatabdi, Duronto) trains will be supplied through base kitchens only. The pantry car contractors will now serve breakfast only. Accordingly, the three premium trains will get better food now from Nagpur,” officials said.

ALSO READ : Tripura Chief Minister Biplab Deb Visited Deekshabhoomi

सेरोगसी रैकेट अंतरराज्यीय होने का अनुमान : कई नामी डॉक्टर शामिल

सेरोगसी रैकेट अंतरराज्यीय होने का अनुमान : कई नामी डॉक्टर शामिल

नागपुर :- हाल ही में शहर में ‘सरोगेट मदर’ के नाम पर महिलाओं के साथ धोखाधड़ी का मामला सामने आया था अब जिसमे नया मोड़ आया है यह मामला अंतरराज्यीय होने का अनुमान किया जा रहा है। अब इसके कई राज्यों के बड़े शहरों से तार जुडे होने का पता चला हैं। जानकारी के चलते नागपुर के सरोगेसी सेंटरों में भोपाल और हैदराबाद की कई महिलाएं और युवतियां भी आ चुकी हैं। पैसे कमाने की लालच में वे पहुंचीं तो जरूर, किन्तु बाद में उन्हें बुरी तरह से ठगाया गया है, यह बात और है कि पूरी बात सामने आई नहीं। कभी दलालों के चंगुल में फंसी तो कभी डाक्टरों के, यहां तक कि इन महिलाओ को जान तक जोखिम में डालनी पड़ी।

इन गिरोह का गरीब और झोपड़पट्टी में रहने वाली महिलाएं विशेष रूप से निशाने पर रहीं। कम पढ़ी-लिखी औरतों और युवतियों को ‘गिरोह’ कम समय में 4 लाख रुपए कमाने का लालच देकर सरोगेट मदर बनने के लिए राजी कर लेता था। राजी होने पर संबंधित महिला या युवती से 2.50 लाख रुपए के कांट्रैक्ट पर हस्ताक्षर कराया जाता था। फिर उसे सरोगेसी सेंटर में 9 महीने तक रखा जाता था। इस दौरान कोई महिला घर या परिजनों से मिलने की जिद करती थी तो उसे दिए गए रुपए वापस लौटाने के बाद ही जाने की बात की जाती थी।

जानकारी के अनुसार, नागपुर के इस ‘सरोगेसी रैकेट’ के तार विदेश तक जुड़े होने का अंदाजा हैं। नंदनवन थाने में बयान देने पहुंची कुछ सरोगेसी पीड़ित महिलाओं ने बताया कि आरोपी मनीष मुंदड़ा की पत्नी हर्षा मुंदड़ा खुद सरोगेट मदर है। वह पति के साथ मिलकर इस गिरोह को चला रही थी। मनीष मुंदड़ा ने कुछ महिलाओं के पासपोर्ट भी बना लिए थे और वह उन्हें दुबई भेजने की तैयारी में था। मगर, उसके पहले ही उसके और उससे जुड़े डॉक्टर डॉ. चैतन्य शेंबेकर (देवनगर), डा. लक्ष्मी श्रीखंडे (धंतोली), डा. दर्शना पवार (रविनगर चौक), डॉ. वर्षा ढवले (छत्रपति नगर निवासी) के काले कारनामे सामने आये।

पता हो की कुछ पीड़ित महिलाएं कुछ समय पहले नंदनवन थाने में ‘सरोगेसी रैकेट’ के खिलाफ शिकायत करने गई थीं, लेकिन उस समय तत्कालीन पुलिस निरीक्षक ने उन्हें थाने से डपटकर भगा दिया था। मनीष मुंदड़ा को जब यह बात पता चली तो उसने साफ कहा कि पुलिस के सामने नोटों की गड्डी डालता हूं, पुलिस मेरे खिलाफ कुछ नहीं करेगी। सूत्रों के अनुसार, इस प्रकरण में कुछ राजनेता के करीबी डॉक्टर भी लपेटे में आए हैं। कहा जा रहा है कि पुलिस पर दबाव बनने लगा है। पीड़ित महिलाओं को सोमवार को नंदनवन थाने में सुबह से बयान के लिए बुलाकर रखा गया था। उनका बयान तक नहीं लिया गया। इन पीड़ित महिलाओं में कुछ के पास तो थाने में आने के लिए किराया तक नहीं था। उन्हें बयान के लिए सुबह से थाने में बुलाकर भूखे प्यासे बैठा दिया गया।

सरोगेट मदर का सीधे शब्दों में अर्थ ‘किराए की कोख’ होता है। नि:संतान महिला के अंडाणु और पुरुष के शुक्राणु की प्रक्रिया कर भ्रूण को सरोगेट महिला की कोख में रखते हैं जो बच्चे को जन्म देती है। इसके लिए दंपति किराए पर कोख देने वाली महिला को अनुबंध के हिसाब से भुगतान करते हैं। इसके अतिरिक्त अनुबंध में शर्तों का पालन किया जाता है। नियमों का पालन न करने पर 10 साल तक की सजा का प्रावधान है।

और पडे : जर्मनी की KFW की टीम मेट्रो का निरीक्षण करने अचानक शहर में पहुंची

त्रिपुरा के मुख्यमंत्री ने की संघ प्रमुख से मुलाक़ात : दीक्षाभूमि के दर्शन किये

नागपुर :- त्रिपुरा के मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब ने कहा कि राज्य में राष्ट्रीय नागरिक रजिस्टर की तरह किसी भी प्रकार के नागरिक रजिस्टर की कोई मांग नहीं की जा रही है। आगे उन्होंने कहा कि असम में भी यह संवेदनशील नहीं है। असम में एनआरसी का अंतिम मसौदा कल प्रकाशित किया गया था, जिसमें राज्य के 3.29 करोड़ आवेदनकर्ताओं में से 2.89 करोड़ के ही नाम हैं। इस प्रकार करीब 40.07 लाख लोगों को इस ऐतिहासिक दस्तावेज में स्थान नहीं मिला है। इस सूची को असमी पहचान से जोड़ कर देखा जा रहा है।

नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रमुख मोहन भागवत से मिलने आए थे वो सोमवार की रात 8 बजे ही नागपुर पहुंचे थे I देब ने कहा कि त्रिपुरा में एनआरसी की कोई मांग नहीं की जा रही है। भाजपा नेता ने संवाददाताओं से यहां कहा कि त्रिपुरा में सबकुछ दुरूस्त है और सभी के पास वैध दस्तावेज हैं। इसलिए हमारे लिए यह मुद्दा नहीं है। देब ने आरोप लगाया कि ‘विदेशी मानसिकता’ के कुछ लोग माहौल को बिगाड़ना चाहते हैं। इसी बीच देब ने आरएसएस मुख्यालय में भागवत से एक घंटे तक बातचीत की। जिसके बाद वे सहपत्नीक शहर के दीक्षाभूमि पहुंचे और पवित्र दीक्षाभूमि में डॉ बाबा साहेब आम्बेडकर के अस्थिकलश के दर्शन कर वहा स्थित बाबा साहेब के मूर्ति को माल्यार्पण किया I उन्होंने दीक्षाभूमि आने पर अपने आप को धन्य समझने की बात कही I

Akshay Kumar starrer Gold to have an IMAX release

Akshay Kumar in Gold

Akshay Kumar’s upcoming historical sports drama ‘Gold’ will have an IMAX release. The film has been directed by Reema Kagti and also stars television actress Mouni Roy as the female lead.

Akshay took to Twitter to announce the news writing, “Excited to share the news that you can experience Gold in IMAX. Watch the new 60 sec trailer launching with IMAX tomorrow. Stay tuned! #GoldIMAXTrailer @excelmovies @IMAX.”

Also a new 60-second trailer of the film will be released by the makers in an IMAX format on Wednesday.

Gold, which is produced by Ritesh Sidhwani and Farhan Akhtar‘s Excel Entertainment marks the Bollywood debut of TV actress Mouni Roy, who won a million hearts as Parvati in TV show Devon Ke Dev Mahadev. Later, she left viewers spellbound by essaying Naagin in Ekta Kapoor’s super-natural show that revolves around the revenge saga of a shape-shifting snake woman.

The film Gold has an ensemble cast that includes actors like Kunal K Kapoor (as Samrat), Vineet Singh (as Imtiaz), Sunny Kaushal (as Himmat Singh) and Amit Sadh (as Raghubir Pratap Singh).

ALSO READ : Paltan posters : JP Dutta unveild his squad of army men

Tripura Chief Minister Biplab Deb Visited Deekshabhoomi

Nagpur :- Chief Minister of Tripura Biplab Kumar Deb and his wife Niti Deb Pays Tributes To Dr. Babasaheb Ambedkar At Deekshabhoomi In Nagpur, after meeting RSS Chief Mohan Bhagwat, on July 31, 2018

WhatsApp चे नवीन फिचर-ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता येईल

WhatsApp

जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीचे मेसेजिंग अॅप WhatsApp वर आणखी एका भन्नाट फिचरचा समावेश झाला आहे. या नव्या फिचरमुळे आता व्हिडिओ कॉलिंगची मजा केवळ दोघात नव्हे तर ग्रुपमध्ये देखील घेता येणार आहे.

फेसबुकच्या F8 डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये या वर्षाच्या शेवटी व्हाट्सएप्प वर व्हॉईस आणि व्हिडिओ ग्रुप कॉलिंगची सेवा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारपासून व्हाट्सएप्प चे हे नवे फिचर सर्वांसाठी खुले झाले आहे. हे फिचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युझर्ससाठी देण्या आले आहे. व्हाट्सएप्प च्या या ग्रुप कॉलिंग फिचरमध्ये एकाच वेळी चार लोकांना बोलता किंवा व्हिडिओ कॉल करता येणे शक्य होणार आहे.

व्हाट्सएप्प ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून युझर्स व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल सेवा वापरत आहेत. आता त्यात आणखी एक नवे फिचर अॅड केले जात असून यापुढे मित्रांसह ग्रुप कॉल करता येणार आहे.

व्हाट्सएप्प युझरला सुरुवातीला एका व्यक्तीला कॉल करावा लागेल. त्यानंतर त्या कॉलमध्ये अन्य दोघांचा समावेश करता येऊ शकले. जर तुमच्या व्हाट्सएप्प वर हे फिचर आले नसले तर गुगल प्ले स्टोअरमधून व्हाट्सएप्प अपडेट करून घ्यावे लागेल.

हेही वाचा : Honor 9N to go on sale today at 12 PM on Flipkart

महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा योजना उपलब्ध करुन देणार- बबनराव लोणीकर

बबनराव लोणीकर

महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा योजना उपलब्ध करुन देणार- बबनराव लोणीकर

मुंबई : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून १० हजार ५८३ गावांच्या ६ हजार ६२४ योजना पूर्ण करण्यासाठी ७ हजार ९५२ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिल्यामुळे प्रत्येक टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा योजना उपलब्ध करुन देणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

राज्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा सुयोग्य रितीने होण्यासाठी व महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी श्री. लोणीकर यांच्या सततच्या प्रयत्नाने मागील ४ वर्षामध्ये ५ हजार ५०० कोटी रुपये खर्च करुन सुमारे ६ हजार ५०० योजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. मागील ४ वर्षाच्या कालावधीत पाणीपुरवठा विभागाला चांगलीच गती देऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, भारत निर्माण योजना या योजनांमध्ये अपूर्ण असलेल्या योजनांना पूर्ण करण्यावर भर दिला. वेळप्रसंगी जिल्हा स्तरावर कित्येक पाणी समित्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन शासनाच्या निधीचा योग्यरित्या वापर होईल याची योग्य दखल त्यांनी घेतली.

या आराखड्यामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी १०६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती व त्याचबरोबर या वर्षी नव्याने ९ हजार ६९१ वाड्या/वस्त्यांसाठी ६ हजार ५३ योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजना राबविण्यासाठी एकूण ६ हजार ६८६ कोटी रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. यामुळे २ वर्षाच्या कालखंडानंतर या वर्षी हा जंबो आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.

आराखड्यामध्ये कोकण विभागासाठी १९४२ गावांसाठी ९५४ योजना प्रस्तावित केलेल्या असून त्यासाठी ५७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुणे विभागासाठी २६२१ गावांसाठी १७१२ योजना प्रस्तावित केलेल्या असून त्यासाठी १ हजार ७९६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नाशिक विभागासाठी १७३१ गावांसाठी ८९८ योजना प्रस्तावित केलेल्या असून त्यासाठी १ हजार ५८४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागासाठी १५९३ गावांसाठी १२१४ योजना प्रस्तावित केलेल्या असून त्यासाठी १ हजार २५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अमरावती विभागासाठी ११८७ गावांसाठी ७१६ योजना प्रस्तावित केलेल्या असून त्यासाठी १ हजार ९९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागपूर विभागासाठी ६१७ गावांसाठी ५५९ योजना प्रस्तावित केलेल्या असून त्यासाठी ४२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अशा एकंदर मिळून महाराष्ट्र राज्याच्या ९६९१ गावे/वस्त्यांसाठी नवीन ६ हजार ५३ योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी ६ हजार ६८६ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. नवीन व चालू असणाऱ्या अशा एकूण १० हजार ५८३ गावे/वाड्यांसाठी ६ हजार ६२४ योजनांसाठी एकूण रु. ७ हजार ९५२ कोटीचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आलेला आहे. याद्वारे महाराष्ट्रातील टँकरग्रस्त असणाऱ्या प्रत्येक गावासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे, असेही श्री. लोणीकर यांनी सांगितले.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चा : मराठा तरुणाची आत्महत्या, राज्यातील सातवा बळी

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत किदाम्बी दुसऱ्या फेरीत

श्रीकांत किदाम्बी Kidambi Srikanth

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारतीय खेळाडू श्रीकांत किदाम्बी ने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. श्रीकांत किदाम्बी ने आयर्लंडच्या नहात न्युगेनचा २१-१५, २१-१६ असा दोन सेटमध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.

तर, या स्पर्धेमध्ये मलेशियाच्या ली चोंग वेई आणि दक्षिण कोरियाच्या सोन वान हो यांनी माघार घेतल्याने भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी सोमवारी मिश्र दुहेरीत तीन भारतीय जोड्यांनी आणि पुरुष दुहेरीत एका भारतीय जोडीने पहिल्या फेरीची वेस ओलांडताना विजयी सलामी दिली.

ALSO READ : विराट कोहली २०१७ व २०१८ वर्षातील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’

Paltan posters : JP Dutta unveild his squad of army men

Paltan posters

After 12 years, JP Dutta is all set to be back on big screen with a movie, based on his favourite subject, Patriotism. Yes, we are talking about Paltan which has the 1962 Indo-China war as its backdrop.

After the release of the first title poster last year, the makers today unveiled a number of posters featuring the actors in the army uniform.
Right from Jackie Shroff to Arjun Rampal to Gurmeet Choudhary and others, the posters have the actors all armed, dressed in their army uniform, ready to take on the enemy of their motherland.

JP Dutta’s Paltan will reportedly present yet another chapter from the Indian history and salute the war heroes after his blockbuster film ‘Border’.

The first look of the film showed silhouettes of army men. It also had a tagline below the name of the film which read, ‘Brother to my right. Brother to my left. Together we stand. Together we fight.’

Apart from having an ensemble star cast the film will also reportedly have some real army men involved. Produced by JP Films and directed by Dutta, Paltan is all set to release on September 7.

This multi starrer movie will more concentrate on the families of the soldiers and how they cope up when their loved ones are off to defend the country. The film’s cast ensemble includes Arjun Rampal, Harshvardhan Rane, Esha Gupta, Sonu Sood, Gurmeet Chaudhary, Dipika Kakar and Sonal Chauhan and Siddhant Kapoor. The movie is all set to hit the theatres on September 7, this year.

ALSO READ : New poster of Akshay -Mouni starrer Gold release

व्हिडिओ: त्रिमूर्ती नगर येथे दत्तमंदिरावर मनपा ची कारवाई

नागपूर : त्रिमूर्ती नगर येथे दत्तमंदिरावर महानगर पालिका अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरवात केली असता. स्थानिकांनी त्याचा तीव्र विरोध केला. स्थानिकांचा विरोध पाहता मनपा ने कारवाई स्थगित केली.

 

Honor 9N to go on sale today at 12 PM on Flipkart

Honor 9N
Honor 9N

The latest smartphone from Huawei-owned sub-brand Honor, the Honor 9N, is set to go on sale today at 12:00PM. The smartphone will be exclusively available on Flipkart.

The phone will be made available through a flash sale, with limited devices expected to be on sale. Interested buyers are advised to be ready to buy the device as soon as it goes on sale at 12:00PM, as the stocks will likely run out quickly. Only the 4GB RAM+64GB internal storage variant, priced at Rs 13,999, is set to go on sale today.

During this first sale, the Honor 9N will be available in two color variants – Midnight Black and Sapphire Blue. Customers will also be able to avail of special purchase offers, including Rs 2,200 cash back, 100GB additional 4G data on Reliance Jio, and up to Rs 1,200 Myntra vouchers. The phone has been launched in three storage variants – 3GB RAM+32GB internal storage for Rs 11,999, 4GB RAM+64GB internal storage for Rs 13,999, and 4GB RAM+128GB internal storage for Rs 17,999.

Honor 9N specifications and features

The Honor 9N is powered by the HiSilicon Kirin 659 SoC, and it runs EMUI 8.0, based on Android 8.0 Oreo. You get a 5.84-inch full-HD+ 19:9 IPS LCD screen, with a resolution of 1080×2280 pixels. The phone also features a fingerprint sensor at the back for biometric security.

Apart from this, the phone features face unlocking, which uses the front camera to grant the owner access to the device based on face recognition. Apart from this, the Honor 9N sports a 3,000mAh battery, with charging and data transfers through a micro-USB port at the bottom. The device also features a 3.5mm jack for audio connectivity, and a hybrid dual-SIM slot that lets you have either two SIM cards simultaneously, or one SIM card and a microSD card for storage expansion.

ALSO READHuawei Nova 3i, Nova 3 Launched in India: Price, Specifications

मराठा क्रांती मोर्चा : मराठा तरुणाची आत्महत्या, राज्यातील सातवा बळी

मराठा आरक्षण: आज विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

बीड : मराठा आरक्षण मागणीचा जिल्ह्यात पहिला आणि राज्यातील सातवा बळी मंगळवारी (ता. ३१) गेला. अभिजित बालासाहेब देशमुख (वय ३५, रा. विडा, ता. केज) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

विज्ञानातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेला अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होता. त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर बँकेचे कर्जही थकीत होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याचे तो मित्रांशी बोलत होता.

दरम्यान, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला. आरक्षण मागणीसाठी सहा बळी गेल्यानंतर “मी देखील या लढाईतील शिपाई असून बलिदान देणार” असल्याचे त्याने सोमवारी रात्रीही बोलून दाखविले होते असे डॉ. धनराज पवार यांनी सांगितले.

अभिजित देशमुख याने मंगळवारी सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधी खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. केज पोलीस ठाण्याचे जमादार ढाकणे यांनी पंचनामा लेला असून त्यातही तसा उल्लेख आहे.

अधिक वाचा : रस्त्याच्या मधोमध असलेल्या पोल ला पालकमंत्री यांचे पोस्टर लावण्याची शहर युवक काँग्रेस ची चेतावनी

Nagpur Weather

Nagpur
haze
26 ° C
26 °
26 °
44 %
1.5kmh
40 %
Sat
33 °
Sun
34 °
Mon
34 °
Tue
35 °
Wed
35 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...